
Nandurbar : शाळेचा पहिला दिवस म्हटला कि मुलांची चांगला तयारी करून शाळेत पाठविले जाते. तर प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी फुले टाकून तसेच शाळेच्या भिंतींवर फुगे लावण्यात येत असतात. मात्र अक्कलकुवा तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना अगदी गुराढोरांप्रमाणे ट्रकमध्ये कोंबून शाळेत नेण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अर्थात पहिल्याच दिवशी या मुलांच्या जीवाशी खेळ सुरु असल्याचे समोर आले आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यामधील दुर्गम भागातून चाळीसगाव तालुक्यातील देवळी येथील अनुदानित आश्रम शाळेतील काही शिक्षक हे शाळेत प्रवेशित असलेले ७० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना अक्कलकुवा येथे घेण्यासाठी आले होते. त्यासाठी त्यांनी देवळी येथून मालवाहू वाहन अक्कलकुवा येथे आणले होते. सदर संस्थेने सहा ते ८ वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता विद्यार्थ्यांना वाहनात कोंबून बसवले. विशेष म्हणजे या बालकांमध्ये निम्म्याहून जास्त मुलींचा समावेश होता.
|
Kokan Rain : कोकणाला पावसानं झोडपलं, 'जगबुडी'नं धोक्याची पातळी ओलांडली; अनेक गावांचा संपर्क तुटला |
२०० किमीचा प्रवास
अक्कलकुवा येथुन देवळी या गावाचे अंतर सुमारे २०० किलोमीटर पेक्षा अधिक असतांना देखील सदर संस्थेने मुलांना बस, चारचाकी वाहनातून न नेता माल वाहतूक करणाऱ्या वाहनांतून नेण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे दुपारी २ वाजेपर्यंत संस्थेने मुलांना ना नास्ता, ना जेवण दिले होते. त्यामुळे मुलांचा चेहरा निस्तेज पडला होता. तर मुलींना नेतांना त्यांची काळजी घेण्यासाठी त्यात कोणतीही महिला कर्मचारी नव्हती. त्यामुळे शाळकरी लहान मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर होता.
कारवाईची मागणी
अक्कलकुवा येथील शासकीय विश्रामगृहाच्या आवारात सदर वाहनात मुलांना बसवतांना काही सामाजिक कार्यकर्त्यांना ही बाब समजल्यानंतर त्यांनी संबंधित शिक्षकांना जाब विचारत मुलांना बसमध्ये नेण्यास सांगितले. त्यानुसार शिक्षकांनी होकार दिला. मात्र बसमधुन केवळ २७ मुलांना नेण्यात आल्याचे समजले. तर उर्वरित मुले ही ट्रकमधून नेण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या अशा प्रकारामुळे संस्था चालकावर व संबंधित शिक्षकांवर गुन्हे दाखल करुन कारवाई करण्यात यावी; अशी मागणी होत आहे.
शहर
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- 'एक राष्ट्र, एक निवडणूक' वर मंथन: १० आणि ११ जुलै रोजी गोव्यात संसदीय समितीची दोन दिवसीय बैठक
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
महाराष्ट्र
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- पावसाची विश्रांती! पूर ओसरणार, नागरिकांना दिलासा, हवामान विभागाचे ताजे अपडेट
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
गुन्हा
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- RTO विभागातील भ्रष्टाचाराची SIT द्वारे होणार चौकशी; दोषींवर होणार कठोर कारवाई!
- पुणे: व्हॉट्सॲप चॅटमध्ये गुपिते उघड चॅटमध्ये सिया आणि चेतन यांनी एकमेकांशी केलेल्या 'सिक्रेट लग्ना' बद्दल माहिती
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- पावसाळी आरोग्य इशारा: कॅन्सर रुग्ण आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींनी राहावे सावधान!
- व्हॉट्सॲपवरूनच बनवा आयुष्मान कार्ड; केंद्र सरकारचा ‘आयुष्मान सारथी’ चॅटबॉट लाँच!
- आज ७ जुलै रोजी या राशींवर बरसेल धन, वाचा तुमचे आर्थिक भविष्य
- पावसाळ्यातील फंगल इन्फेक्शनपासून राहा सुरक्षित; त्वचेच्या आरोग्यासाठी 'या' सोप्या टिप्स नक्की फॉलो करा!
मनोरंजन
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-इंग्लंड तिसरा टी२०: टीम इंडियात मोठे बदल; रवी बिश्नोई बाहेर, तर वैभव सूर्यवंशीवर सर्वांचे लक्ष!
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- तेलंगणा: प्रियकरासाठी पत्नीने नर्स असूनही सलाईनमध्ये टॉयलेट क्लीनर टाकून नवऱ्याचा केला गेम



























Subscribe to my channel

