
Ajit Pawar : शिरुर लोकसभा मतदार संघासाठी प्राचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे. येत्या 13 मेला मतदान पार पडणार आहेत. आज शिरुर मतदारसंघासाठी सांगता सभा सुरु आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज चाकणमध्ये भर पावसात सांगता सभा घेतली आहे. अमोल कोल्हेंना मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत उमेदवारी देऊन आणि खासदार करुन मोठी चूक केली, अशी खंत अजित पवारांनी भर पावसात घेतलेल्या सांगता सभेत बोलून दाखवली. त्यासोबत अमोल कोल्हेंवर शाब्दिक फटकेबाजीदेखील केली. यावेळी चाकणकरांनी मात्र अजित पवारांची सभा भर पावसात ऐकली. अनेकजण सभेत थेट डोक्यावर खुर्च्या घेत अजित पवारांची सभा ऐकताना दिसले.
अजित पवार म्हणाले की, मागील पाच वर्षांपूर्वी या अजित पवारांनी मोठी चूक केली. डॉक्टर अमोल कोल्हेंना माझ्या मुंबईच्या घरी बोलवून त्यांचा पक्षात प्रवेश करुन घेतला आणि शिरुर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली. उमेदवारी दिल्यानंतर आणि खासदार म्हणून निवडणून आल्यानंतर पाच वर्षासाठी माझ्या शिरुर लोकसभा मतदारसंघाचा सर्वांगिण विकास करण्याचा प्रयत्न अमोल कोल्हे करतील. मी चुकलो, मी अपयशी ठरलो, मला ती चूक मान्य आहे. आता चूक सुधारण्याची वेळ आली आहे. आढळराव पाटलांना निवडून आणा, असं आवाहन अजित पवारांनी केलं आहे.
|
|
अमोल कोल्हेंनी पाच वर्षात कोणतीही कामं केली नाहीत. विकास कामांकडे लक्ष दिलं नाही. येत्या पाच वर्षात मी सगळे कामं पूर्ण करेन आणि विकास करुन दाखवेन. मी कामाचा माणूस आहे मला काम करायला आवडतं. त्यासोबतच कांद्याचा प्रश्नासंदर्भातदेखील सगळ्या महत्वाच्या नेत्यांशी बोलणार आणि तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे, अशीही ग्वाही अजित पवारांनी चाकणकरांना दिली.
'मी शेतकऱ्यांचा मुलगा आहे. आम्हाला पावसात काम करण्याची सवय आहे. चाकणकरांनो आपण शेतकऱ्यांची औलाद आहोत. आपण पावसात भिजल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे पावासाचा आपल्या कामावर फरक पडत नाही, असं म्हणज अजित पवारांनी भर पावसात चाकणकरांना संबोधित केलं. आपल्याला मोठ्या मताधिक्यानं आढळराव पाटलांना निवडून आणायचं आहे. विकासासाठी त्यांना मतदान करा', असं आवाहनदेखील त्यांनी चाकणकरांना केलं.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा



























Subscribe to my channel



