जेव्हा तुम्ही तुमच्या घराच्या अंगणामधून किंवा रस्त्याने जात असताना हवेत उंचावर उडणाऱ्या विमानाकडे पहाता तेव्हा तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का? की जर समजा विमानाचं फूल स्पीड केलं तर त्याची गती जास्तीत जास्त किती असू शकते? आज आपण विमानाच्या गतीबद्दल जाणून घेणार आहोत. सर्वसामान्यपणे विमानाची गती ही उड्डाणावेळी वातावरण कसं आहे? ढगाळ वातावरण आहे की स्वच्छ वातावरण आहे. विमान कोणत्या प्रकारचं आहे? प्रवाशी संख्या किती आहे? विमान आकाशात किती उंचावरून उडत आहे? या सर्व घटकांवर विमानाची गती अवलंबून असते. सर्व साधारणपणे विमान जेव्हा धावपट्टीवरून टेक ऑफ करतं तेव्हा त्याची गती ही प्रति तास 250 ते 300 किमी एवढी असते. विमान टेक ऑफ झाल्यानंतर विमानाची गती वाढवली जाते. चला तर मग जाणून घेऊयात विमानाची जास्तीत जास्त गती किती असते? त्याबद्दल.
विमानाची गती ही विमान किती उंचावरून उडत आहे? यावर अवलंबून असते, विमान जेव्हा टेक ऑफ करत असतं तेव्हा विमानाचं स्पीड हे 250 ते 300 किमी प्रतितास एवढं असतं. तर जेव्हा विमान हे आपल्या निर्धारित उंचीवर पोहोचते तेव्हा ते अधिक गती पकडतं, प्रवाशी विमानाचा वेग सामान्यपणे प्रति तास 800 ते 900 किमी इतका असतो, तर जे मोठे विमान असतात त्यांचा वेग जास्तीत जास्त प्रतितास 900 ते 950 किमी इतका असतो. जेव्हा विमान टेक ऑफ करत असतं तेव्हा त्याचा वेग हा प्रति तास 250 ते 260 किमी इतका असतो.
प्रवासी विमान कोणतंही असो त्याचा जास्तीत जास्त वेग हा ताशी 900 ते 950 इतकाच असतो, मात्र जे फायटर जेट असतात त्यांचा वेग हा प्रचंड असतो. फायटर जेटचा वेग हा प्रति तास 2,000 ते 2,500 किमी इतका असतो. याचाच अर्थ फायटर जेटचा वेग हा आवाजाच्या गतीपेक्षा देखील जास्त असतो. कॉनकॉर्ड नावाचं एक सुपरसोनिक प्रवासी विमान होतं, जे प्रति तास 2,180 किमी एवढ्या प्रचंड वेगानं उडत होतं. मात्र त्याला इंधन प्रचंड प्रमाणात लागत असल्यानं सध्या या विमानाची सेवा बंद करण्यात आली आहे.
शहर
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- पुणे: सरकारी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने शेकडो महिलांची फसवणूक; मुख्य आरोपीला अटक
- पुणे: व्हिडिओ रेकॉर्ड करून कंत्राटदाराची आत्महत्या; आर्थिक वादातील गंभीर आरोपांमुळे खळबळ
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
महाराष्ट्र
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- पुणे: सरकारी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने शेकडो महिलांची फसवणूक; मुख्य आरोपीला अटक
- पुणे: व्हिडिओ रेकॉर्ड करून कंत्राटदाराची आत्महत्या; आर्थिक वादातील गंभीर आरोपांमुळे खळबळ
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
गुन्हा
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
- कोल्हापूर: उसने दिलेल्या पैशांसाठी तगादा लावणाऱ्या महिलेचा विष पाजून खून; दीड महिन्यानंतर पोलिसांनी उलगडला थरारक गुन्हा
- जळगाव: विवाहितेचे मुलासह अपहरण; दोन महिने डांबून ठेवत नराधमाकडून अत्याचार
- यवतमाळ: कौटुंबिक वादातून सासऱ्याने जावयाची हत्या केल्याचा आरोप; परिसरात खळबळ
राजकीय
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
इतर
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
देश विदेश
- छत्रपती संभाजीनगर: स्नॅपचॅटवरील प्रेमाची साद! ओडिशाहून प्रेमाखातर थेट महाराष्ट्रात पोहोचली १९ वर्षीय तरुणी.
- गोवा: सात खाण कंपन्यांना मोठा दिलासा; बेकायदा खाणकामप्रकरणी दाखल FIR मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडून रद्द
- उत्तर प्रदेश: ४९ वर्षांनंतर न्याय; १९७७ च्या हत्याकांडातील पाच आरोपींची सर्वोच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
- जागतिक तेल संकट अटळ? होर्मुझमधील तणावामुळे 'सेफ्टी बफर' झाले रिकामे; IMF चा गंभीर इशारा.























Subscribe to my channel




