विष घेतल्यानंतर त्याची चव कशी असते हे कळेपर्यंतच अनेकांचे मृत्यू झाले आहेत. त्यामुळे विषाची चव नेमकी कशी असते हे आजवर उघड झालेले नाही. विष प्राशन केल्यानंतर त्याची चव लिहीपर्यंत किंवा सांगेपर्यंत अनेकांचा मृत्यू झाला आहे. असाच एक प्रयत्न अल्पवयीन मुलींनी केलेला आहे. या पाच अल्पवयीन मुलींपैकी चार जणींचा मृत्यू झाला आहे. आता नेमकं काय घडलं हे या प्रकरणात वाचलेल्या एका मुलीने सांगितले आहे.
बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यातील एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. 5 अल्पवयीन मुलींनी विषाची चव चाखण्यासाठी ते खाल्ले, त्यापैकी 5 मुलींचा मृत्यू झाला. यातील एक मुलगी वाचली आणि तिने संपूर्ण सत्य सांगितले, त्यानंतरच खरी कहाणी समोर आली. या घटनेची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात आणि राज्यात होत आहे. पोलिसांनी मुलीचा जबाब नोंदवले आहे आणि संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
नेमकं काय घडलं?
ही घटना 29 जानेवारी रोजी जिल्ह्यातील मोती बिगहा गावात घडली. पाच अल्पवयीन मुली शेतात गेल्या, पण फक्त एकच घरी परतली आणि चार मुलींचा मृत्यू झाला. वाचलेल्या मुलीने याला एक ‘डार्क एक्सपेरिमेंट’ म्हटले. 14 वर्षांच्या मुलीच्या म्हणण्यानुसार, त्या सर्व जणी एका एकांत ठिकाणी गेल्या आणि एक विषारी पदार्थ खाल्ला, जो सामान्यतः बगळे (हरण किंवा बगळे पक्षी) मारण्यासाठी वापरला जातो. तिने सांगितले की, सर्वांनी स्वाद चाखण्यासाठी तो पदार्थ खाल्ला.
5 पैकी 1 मुलगी कशी वाचली?
मुलीने सांगितले की, “माझ्या मैत्रिणीने म्हटले, ‘चल, हे खाऊया आणि पाहूया की आपण जिवंत राहू की मरू’. त्यांनी बगळे मारण्याचे जहर पाण्यासोबत गटांगळ्या घेतल्या. मी खूप कमी घेतले आणि लगेच थुंकून टाकले, म्हणून मी वाचले.” तिने आपल्या चार मैत्रिणींना (वय 12 ते 15 वर्षे दरम्यान) आपल्या समोर पडून मरताना पाहिले. घाबरलेली मुलगी घरी धावली आणि कुटुंबियांना संपूर्ण कहाणी सांगितली. तिच्या कुटुंबियांनी ताबडतोब तिला उलट्या करण्यासाठी कडुलिंबाची पाने पाण्यात मिसळून पाजली आणि तिचा जीव वाचवला.
पोलिस काय म्हणतात?
दाउदनगरचे SDPO अशोक कुमार दास यांनी सांगितले की, आमच्या चौकशीत असे आढळले की, मुलींना सरस्वती पूजेच्या संध्याकाळी काही मुलांबरोबर फिरताना पाहिले गेले होते. आई-वडिल त्यांना ओरडले आणि रागाच्या भरात ५ मैत्रिणींनी एकत्र आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. पीडितांपैकी एकाच्या वडिलांनी (जे महाराष्ट्रातून परतलेले स्थलांतरित मजूर होते) पोलिसांच्या या दाव्याला चुकीचे म्हटले आहे. सर्व मुलींचे वय १२ ते १५ वर्षे दरम्यान होते. मृत मुलींच्या नातेवाईकांनी चारही मुलींचे एकाच चितेवर अंत्यसंस्कार केले. पोलिसांनी अल्पवयीन मुलीचा जबाब नोंदवला आहे आणि प्रकरणाच्या प्रत्येक पैलूची चौकशी करत आहेत.
शहर
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
महाराष्ट्र
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!



























Subscribe to my channel




