अमेरिका आणि इराणमधील तणाव प्रचंड वाढताना दिसला. अमेरिका कोणत्याही क्षणी इराणवर हल्ला करू शकते, असे सांगितले जात होते. अमेरिका इराणमधील आंदोलनाला एकप्रकारे पाठबळ देताना दिसली. इराण सरकारविरोधात लोक रस्त्यावर उतरले होते. यादरम्यान काही आंदोलकांवर सरकारकडून गोळीबार करण्यात आला. यावेळी अमेरिकेने म्हटले की, इराणमधील लढा शेवटच्या टप्प्यात असून इराणी लोक विजयाच्या अत्यंत जवळ आहेत. अमेरिकेने हे आंदोलन भडकवल्याचे सांगत काही तास इराणमधील इंटरनेट सेवाही बंद होती. इराणने स्पष्ट केले की, आमच्याकडे कोणी हात पुढे करेल तर त्याची हात कापून टाकली जातील. आमच्यावर हल्ला केला तर आम्ही जगाला उद्धवस्थ करू. यासोबतच इराणला अडचणीत आणण्याकरिता अमेरिकेने थेट इराणसोबत व्यापार करणाऱ्या देशांवर टॅरिफ लादले.
अमेरिकेने इराणच्या काही तेल कंपन्यांवर मोठी कारवाई करत थेट त्यांच्यावर बंदी घातली. भारत आणि इराणमधील संबंध कायमच चांगले राहिले. भारत आणि इराण एकमेकांसोबत मोठा व्यापारही करतात. आता नुकताच मुंबईजवळच्या समुद्रात भारताकडून इराणच्या तेलवाहू जहाजावर मोठी कारवाई करण्यात आली. तीन जहाजे भारताने जप्त केली आहेत. ही तिन्ही तेलवाहू जहाज इराणचे आहेत.
अमेरिकेने निर्बंध लादलेली तीन तेलवाहू जहाजे भारताने जप्त केल्याने मोठी खळबळ उडाली. मात्र, इराणी तेल कंपन्यांनी या जहाजांसोबत आपला संबंध नसल्याचे म्हटले. अस्फाल्ट स्टार, स्टेलर रूबी, अल जाफझिया अशी जप्त केलेल्या तेलवाहू जहाजांची नावे आहेत. बेकायदेशीररित्या ही जहाजे भारताच्या हद्दीत घुसल्याची माहिती मिळतंय. कच्च्या तेलाचा स्त्रोत लपवून ठेवण्याकरिता भारतीय सागरी हद्दीचा वापर केला जाऊ नये, याकरिता भारताकडून ही कारवाई करण्यात आली.
स्टेलर रूबी आणि अल जाफझिया या दोन्ही जहाजांचा इराणशी संबंध असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, या तेलवाहू जहाजांच्या कारवाईनंतर इराणने या जहाजांसोबत आपला संबंध नसल्याचे म्हटले. अमेरिकेने दिलेल्या धमक्यांना त्याच शब्दात उत्तर देताना इराण दिसला. अमेरिका इराणवर हल्ला करणार असे सतत सांगितले जात होते. मात्र, त्यानंतर अमेरिकेने एक पाऊस मागे घेतले.
शहर
- जालना: सरकारने चर्चेची दारे खुली ठेवलीत, पण मनोज जरांगे पाटलांचा एल्गार; म्हणाले, माघार नाही!
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
महाराष्ट्र
- जालना: सरकारने चर्चेची दारे खुली ठेवलीत, पण मनोज जरांगे पाटलांचा एल्गार; म्हणाले, माघार नाही!
- जळगाव: रक्षाबंधनादिवशी स्टेटस ठेवून भावाने संपवले जीवन, सणाचा आनंद शोकात बदलला
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!

























Subscribe to my channel


