AI Use In Medical Field : सध्याचं युग हे तंत्रज्ञानाचे आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने आज सर्वच क्षेत्रात प्रगती झालेली आहे. कृत्रीम बुद्धमत्ता अर्थात एआयच्या मदतीने तर जवळजवळ प्रत्येक क्षेत्राचा चेहरामोहराच बदलला असून कमी मनुष्यबळ असताना तुलनेने अधिक चांगले काम करता येत आहे. वैद्यकीय क्षेत्रदेखील यात मागे नाही. आजकाल रुग्णांवर उपचार करण्यासाठी एआयचा वापर चालू झाला आहे. भविष्यात वैद्यकीय क्षेत्रात वेगवेगळ्या पातळ्यांवर एआयच्या वापराचा विस्तार होतच राहणार आहे. याच पार्श्वभूमीवर वैद्यकीय क्षेत्रात एआयच्या वापरामुळे नेमका काय बदल होईल? रुग्णांच्या सुरक्षेचा मुद्दा यात नेमका कोणत्या ठिकाणी असेल, यावर डॉ. संगीता रेड्डी यांनी विस्तृत भाष्य केले आहे. त्या अपोलो हॉस्पिटलच्या सह व्यवस्थापकीय संचालक आहेत.
वेळेची बचत होऊ शकते
डॉक्टर संगीता रेड्डी यांनी 13 व्या अपोलो इंटरनॅशनल मेडिकल डायलॉगमध्ये न्यूज 9 ला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी एआयच्या मदतीने रुग्णाला नेमका कोणता त्रा आहे याचा अंदाज लावता येऊ शकतो. तसेच हा आजारामुळे होणारी हानी वेळीच टाळता येऊ शकते, असे मत संगीता रेड्डी यांनी व्यक्त केले. तसेच एखाद्या रुग्णाच्या लॅप चाचणी रिपोर्टमध्ये धोकादायक लक्षणे आढळून आल्यास एआय या सर्व लक्षणांचा अभ्यास करेल. त्यानंतर लगेच एआयच्या मदतीने ताबडतोब संबंधित डॉक्टरांच्या फोनवर तसा मसेज जाईल, अशी माहिती संगीता रेड्डी यांनी दिली.
ब्रेन हॅमरेजसारख्या आजारांत एआयची मोठी मदत
एआयच्या मदतीने ताबडतोब संदेश पाठवल्यामुळे उपचारासाठी लागणारा उशीर टाळता येऊ शकतो. यामुळे एखाद्या रुग्णाला गंभीर आजार असेल तर त्यापासून त्याला वाचवता येऊ शकते. ब्रेन हॅमरेजचा शोध सीटी स्कॅनच्या मदतीने घेतला जातो. ब्रेन हॅमरेज या आजारात एआयच्या मदतीने नेमकी अडचण लवकर सोधता येऊ शकते. यामुळे रुग्णाच्या उपचाराठी अमूल्य असलेला वेळ वाचवता येऊ शकतो, असेही मत संगीता रेड्डी यांनी व्यक्त केले. [embedded content]
हिलिंग इंडिया नावाची संकल्पना मांडली
पुढे बोलताना त्यांनी भारतीय तंत्रज्ञानावर विश्वास व्यक्त केला. वैद्यकीय क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर करण्यात भारत जगाचे नेतृत्त्व करू शकतो, असे त्यांनी विश्वासाने सांगितल. तसेच रुग्णालये हे आजारावर उपचार करणारे ठिकाण न राहता ते रुग्णाच्या आयुष्यात आरोग्य आणि आनंद कायम कसे राहील यासाठीचे केंद्र बनले पाहिजे, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. त्यासाठी त्यांनी कमी खर्चात उपचार देणारी हिलिंग इंडिया ही संकल्पनादेखील मांडली.
शहर
- जालना: सरकारने चर्चेची दारे खुली ठेवलीत, पण मनोज जरांगे पाटलांचा एल्गार; म्हणाले, माघार नाही!
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
महाराष्ट्र
- जालना: सरकारने चर्चेची दारे खुली ठेवलीत, पण मनोज जरांगे पाटलांचा एल्गार; म्हणाले, माघार नाही!
- जळगाव: रक्षाबंधनादिवशी स्टेटस ठेवून भावाने संपवले जीवन, सणाचा आनंद शोकात बदलला
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!

























Subscribe to my channel


