देशात लवकरच विदेशी विद्यापीठांचे कॅम्पस सुरू होणारआहेत. ही बातमी अशा विद्यार्थ्यांसाठी दिलासादायकआहे, ज्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठित विद्यापीठांतशिकण्याची इच्छा आहे, पण परदेशात राहण्याचा खर्चपेलणे त्यांना शक्य नाही. येत्या काही वर्षांत अशाविद्यार्थ्यांना या विद्यापीठांचा लाभ मिळू शकतो. पण,यामुळे भारतीय उच्च शिक्षणाच्या वातावरणात गुणात्मकबदल होईल का? झारखंडमधील एका विद्यापीठाच्याप्राध्यापिका सांगतात की, तिथे आता मानसशास्त्रविषयाचा अभ्यास बंद झाला आहे. याचे कारण म्हणजे,एक तर तिथे मानसशास्त्राचे प्राध्यापक राहिले नाहीतआणि दुसरे म्हणजे विद्यार्थ्यांनीही तिथे प्रवेश घेणे बंद केले. अखेर विद्यापीठाने तो अभ्यासक्रमच बंद करून टाकला. दुसऱ्या एका कॉलेजच्या प्राध्यापिका सांगतात की,त्यांच्याकडे बॅचलर स्तरावरील विविध कोर्सेसमध्ये हिंदीचे 3,000 विद्यार्थी आहेत, पण त्यांना शिकवणारी केवळएकच शिक्षिका आहे. ही माहिती काही अपवादात्मक नाही. एके काळी सरकारी विद्यापीठांत उत्तम प्राध्यापक असायचे. गोंधळ असूनहीविद्यार्थी तिथे अभ्यास करायचे. तो गोंधळही त्यांच्याव्यक्तिमत्व विकासात काही प्रमाणात भरच घालायचा. तेविद्यार्थी आपल्या विषयातील तज्ज्ञतेसाठी जगभरात नावकमवायचे. पण हळूहळू या यंत्रणेला गंज लागला.कुलगुरूंची निवड गुणवत्तेवर नाही, तर राजकीय कृपेच्याआधारावर होऊ लागली. आता तर प्राध्यापकांच्या निवडप्रक्रियेतही उमेदवार एखाद्या विशिष्ट विचारसरणीचासमर्थक असावा, हीच कसोटी लावली जाते. पूर्वी असे म्हटले जायचे की, विद्यापीठे अशी ठिकाणेआहेत जिथे 15-16 वर्षांचे अनेक संभाव्य गुन्हेगार प्रवेशघेतात, पण पुढच्या चार-पाच वर्षांत ते जबाबदार नागरिकबनून बाहेर पडतात. या ठिकाणी त्यांना विविध विषयांचेज्ञान मिळायचे, राजकीय समज मिळायची, काही लक्षातराहण्याजोगे प्राध्यापक मिळायचे, काही आंदोलनांच्याआणि काही खोड्यांच्या आठवणी मिळायच्या. त्यांच्याव्यक्तिमत्त्वात काही टोकाची तीव्रता असेल, तर तिलाघासून-पुसून माणुसकीचे रूप देण्याचे काम तिथे व्हायचे. पण आता शिक्षण हा एक व्यापार बनला आहे. आताबारावी उत्तीर्ण झाल्यानंतर मुले विद्यापीठांत नाही, तरतांत्रिक संस्थांमध्ये जात आहेत. तिथे चार वर्षांत पदवीघेऊन त्यांना एक चकाकणारी नोकरी मिळवायची असते.त्यांना देश, समाज किंवा जीवनाबद्दल काहीही विचारकरायचा नसतो, कोणत्याही आदर्शाच्या मागे लागायचेनसते. फक्त अभ्यासक्रम पूर्ण करायचा आणि कॅम्पससिलेक्शनद्वारे कुठेतरी नोकरी मिळवून बाहेर पडायचे,एवढाच त्यांचा उद्देश असतो. पण शिक्षण फक्त नोकरी मिळवण्यासाठी नसते. विद्यापीठेही चांगले नागरिक घडवणारे कारखाने असतात. हेनागरिकत्व रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र किंवा गणितापेक्षाइतिहास, भूगोल, राज्यशास्त्र आणि समाजशास्त्रअभ्यासल्यामुळे येते, ज्याला ‘आर्ट्स फॅकल्टी’ किंवामानविकी विभाग म्हणतात. सर्वात जास्त दुर्दशा याचविभागाची झाली आहे. नेहमी असे मानले जाते की हुशारमुले सायन्स घेतात, पण गेल्या काही वर्षांत आर्ट्स च्याशिक्षणाला जणू धुळीत मिळवून टाकले आहे. स्पर्धापरीक्षांमध्ये येणाऱ्या इतिहास, भूगोल किंवाराज्यशास्त्राच्या प्रश्नांची तयारी करून घेण्याचे काम आताकोचिंग संस्था करत आहेत.भारतात शालेय शिक्षणआधीपासूनच सामाजिक विषमतेचा आधार राहिले आहे,पण आता महाविद्यालये आणि विद्यापीठांपर्यंतही हाशैक्षणिक विषमतेचा सिलसिला पोहोचला आहे. खासगीविद्यापीठांची चमकधमक खूप आहे, पण तिथे नाशिक्षकांना पूर्ण पगार मिळतो, ना विद्यार्थ्यांना पूर्ण ज्ञानमिळते. या अंधारात काजव्यासारखे येणारे विदेशीविद्यापीठ आपल्या उच्च शिक्षणाचे खरे संकट कितीसोडवू शकतील, हा एक मोठा प्रश्न आहे. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) विद्यापीठे म्हणजे चांगले नागरिक घडवणारेकारखाने असतात. हे नागरिकत्व रसायनशास्त्र,भौतिकशास्त्र किंवा गणितापेक्षा इतिहास, भूगोल,राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र अभ्यासल्यामुळेयेते, ज्याला आर्ट्स फॅकल्टी किंवा ‘मानविकीशाखा विभाग म्हटले जाते. मात्र, सर्वात जास्तदुर्दशा याच विभागाची झाली आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- मुंबई: आषाढी वारीसाठी मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, मुंबई-पुणे ते पंढरपूर विशेष रेल्वे जाहीर, कधी सुटणार आणि कुठे थांबणार
- मुंबई: कल्याणमध्ये खळबळजनक हत्याकांड; मिंडा कंपनीतील वरिष्ठ कर्मचाऱ्याची २ सहकाऱ्यांनी केली निर्घृण हत्या, हत्येमागचे धक्कादायक कारण समोर
- नवी मुंबई: सोनम डोंगरे मृत्यू प्रकरण: ऐरोलीतील राजमाता जिजाऊ रुग्णालयातील डॉक्टरांना क्लीनचिट; अहवालात निष्काळजीपणा नसल्याचा दावा
- पुणे: कात्रजमध्ये थरारक खून! डोके, चेहरा आणि हातावर कोयत्याने अनेक वार करत १७ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या
महाराष्ट्र
- मुंबई: आषाढी वारीसाठी मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, मुंबई-पुणे ते पंढरपूर विशेष रेल्वे जाहीर, कधी सुटणार आणि कुठे थांबणार
- मुंबई: कल्याणमध्ये खळबळजनक हत्याकांड; मिंडा कंपनीतील वरिष्ठ कर्मचाऱ्याची २ सहकाऱ्यांनी केली निर्घृण हत्या, हत्येमागचे धक्कादायक कारण समोर
- नवी मुंबई: सोनम डोंगरे मृत्यू प्रकरण: ऐरोलीतील राजमाता जिजाऊ रुग्णालयातील डॉक्टरांना क्लीनचिट; अहवालात निष्काळजीपणा नसल्याचा दावा
- मध्य प्रदेश: दिवसाढवळ्या थरारक हत्याकांड! हॉटेलबाहेर ६० वर्षीय वकीलाची गोली झाडून निर्घृण हत्या, ३ हल्लेखोर फरार
गुन्हा
- सांगली: पेठनाका येथे भीषण अपघात, डंपरच्या धडकेत पतीचा जागीच मृत्यू, पत्नी गंभीर जखमी; परिसरात शोककळा
- छत्रपती संभाजीनगर: छळाला कंटाळून महिलेनं संपवलं जीवन; तीन चिमुकले आईच्या मायेला पारखे, उपस्थितांचे पाणावले डोळे
- वाघोली: सायबर गुन्ह्यांच्या फसवणुकीतील रक्कम फिरविण्यासाठी वापर झालेल्या वाघोली व लोणीकंद येथील बँकेच्या संशयित खातेदारांविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: पहिल्या नवऱ्याशी फोनवर बोलण्याच्या संशयातून संताप; पतीनेच ओशिवऱ्यात केला पत्नीचा काटा काढत आवळला गळा
राजकीय
- मुंबई/नाशिक: मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी नाशिकच्या नगरसेवकांचे वाढवले मनोबल; दिली एकनिष्ठतेची ग्वाही.
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
इतर
- आजचे राशिभविष्य १९ जुलै २०२६: 'या' राशींवर बरसणार बाप्पाची कृपा, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळेल यश!
- आजचे राशिभविष्य १६ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; धनलाभ, यश आणि आनंदाचे संकेत
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
देश विदेश
- सिक्कीम: बोगद्यात मिथेन गॅसचा भीषण स्फोट, दरड कोसळून ९ कामगारांचा मृत्यू; अनेक जण अडकल्याने खळबळ
- दिल्ली: प्रसिद्ध मराठी अभिनेत्री चिन्मयी सुमीत मुलांसह जंतरमंतरवरील आंदोलनात सहभागी, व्हिडीओ व्हायरल
- उत्तर प्रदेश: युट्यूबवर शोधली हत्येची आयडिया! विवाहित प्रियकराने औषधाच्या नावाखाली नर्स प्रेयसीला दिली विषारी ड्रिप
- दिल्लीत हायअलर्ट! संसदेच्या सुरक्षेसाठी वॉटर गनचे बंब अन् हजारो जवान तैनात; सीजेपीच्या आंदोलनामुळे छावणीचे स्वरूप"
























Subscribe to my channel




