देशात लवकरच विदेशी विद्यापीठांचे कॅम्पस सुरू होणारआहेत. ही बातमी अशा विद्यार्थ्यांसाठी दिलासादायकआहे, ज्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठित विद्यापीठांतशिकण्याची इच्छा आहे, पण परदेशात राहण्याचा खर्चपेलणे त्यांना शक्य नाही. येत्या काही वर्षांत अशाविद्यार्थ्यांना या विद्यापीठांचा लाभ मिळू शकतो. पण,यामुळे भारतीय उच्च शिक्षणाच्या वातावरणात गुणात्मकबदल होईल का? झारखंडमधील एका विद्यापीठाच्याप्राध्यापिका सांगतात की, तिथे आता मानसशास्त्रविषयाचा अभ्यास बंद झाला आहे. याचे कारण म्हणजे,एक तर तिथे मानसशास्त्राचे प्राध्यापक राहिले नाहीतआणि दुसरे म्हणजे विद्यार्थ्यांनीही तिथे प्रवेश घेणे बंद केले. अखेर विद्यापीठाने तो अभ्यासक्रमच बंद करून टाकला. दुसऱ्या एका कॉलेजच्या प्राध्यापिका सांगतात की,त्यांच्याकडे बॅचलर स्तरावरील विविध कोर्सेसमध्ये हिंदीचे 3,000 विद्यार्थी आहेत, पण त्यांना शिकवणारी केवळएकच शिक्षिका आहे. ही माहिती काही अपवादात्मक नाही. एके काळी सरकारी विद्यापीठांत उत्तम प्राध्यापक असायचे. गोंधळ असूनहीविद्यार्थी तिथे अभ्यास करायचे. तो गोंधळही त्यांच्याव्यक्तिमत्व विकासात काही प्रमाणात भरच घालायचा. तेविद्यार्थी आपल्या विषयातील तज्ज्ञतेसाठी जगभरात नावकमवायचे. पण हळूहळू या यंत्रणेला गंज लागला.कुलगुरूंची निवड गुणवत्तेवर नाही, तर राजकीय कृपेच्याआधारावर होऊ लागली. आता तर प्राध्यापकांच्या निवडप्रक्रियेतही उमेदवार एखाद्या विशिष्ट विचारसरणीचासमर्थक असावा, हीच कसोटी लावली जाते. पूर्वी असे म्हटले जायचे की, विद्यापीठे अशी ठिकाणेआहेत जिथे 15-16 वर्षांचे अनेक संभाव्य गुन्हेगार प्रवेशघेतात, पण पुढच्या चार-पाच वर्षांत ते जबाबदार नागरिकबनून बाहेर पडतात. या ठिकाणी त्यांना विविध विषयांचेज्ञान मिळायचे, राजकीय समज मिळायची, काही लक्षातराहण्याजोगे प्राध्यापक मिळायचे, काही आंदोलनांच्याआणि काही खोड्यांच्या आठवणी मिळायच्या. त्यांच्याव्यक्तिमत्त्वात काही टोकाची तीव्रता असेल, तर तिलाघासून-पुसून माणुसकीचे रूप देण्याचे काम तिथे व्हायचे. पण आता शिक्षण हा एक व्यापार बनला आहे. आताबारावी उत्तीर्ण झाल्यानंतर मुले विद्यापीठांत नाही, तरतांत्रिक संस्थांमध्ये जात आहेत. तिथे चार वर्षांत पदवीघेऊन त्यांना एक चकाकणारी नोकरी मिळवायची असते.त्यांना देश, समाज किंवा जीवनाबद्दल काहीही विचारकरायचा नसतो, कोणत्याही आदर्शाच्या मागे लागायचेनसते. फक्त अभ्यासक्रम पूर्ण करायचा आणि कॅम्पससिलेक्शनद्वारे कुठेतरी नोकरी मिळवून बाहेर पडायचे,एवढाच त्यांचा उद्देश असतो. पण शिक्षण फक्त नोकरी मिळवण्यासाठी नसते. विद्यापीठेही चांगले नागरिक घडवणारे कारखाने असतात. हेनागरिकत्व रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र किंवा गणितापेक्षाइतिहास, भूगोल, राज्यशास्त्र आणि समाजशास्त्रअभ्यासल्यामुळे येते, ज्याला ‘आर्ट्स फॅकल्टी’ किंवामानविकी विभाग म्हणतात. सर्वात जास्त दुर्दशा याचविभागाची झाली आहे. नेहमी असे मानले जाते की हुशारमुले सायन्स घेतात, पण गेल्या काही वर्षांत आर्ट्स च्याशिक्षणाला जणू धुळीत मिळवून टाकले आहे. स्पर्धापरीक्षांमध्ये येणाऱ्या इतिहास, भूगोल किंवाराज्यशास्त्राच्या प्रश्नांची तयारी करून घेण्याचे काम आताकोचिंग संस्था करत आहेत.भारतात शालेय शिक्षणआधीपासूनच सामाजिक विषमतेचा आधार राहिले आहे,पण आता महाविद्यालये आणि विद्यापीठांपर्यंतही हाशैक्षणिक विषमतेचा सिलसिला पोहोचला आहे. खासगीविद्यापीठांची चमकधमक खूप आहे, पण तिथे नाशिक्षकांना पूर्ण पगार मिळतो, ना विद्यार्थ्यांना पूर्ण ज्ञानमिळते. या अंधारात काजव्यासारखे येणारे विदेशीविद्यापीठ आपल्या उच्च शिक्षणाचे खरे संकट कितीसोडवू शकतील, हा एक मोठा प्रश्न आहे. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) विद्यापीठे म्हणजे चांगले नागरिक घडवणारेकारखाने असतात. हे नागरिकत्व रसायनशास्त्र,भौतिकशास्त्र किंवा गणितापेक्षा इतिहास, भूगोल,राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र अभ्यासल्यामुळेयेते, ज्याला आर्ट्स फॅकल्टी किंवा ‘मानविकीशाखा विभाग म्हटले जाते. मात्र, सर्वात जास्तदुर्दशा याच विभागाची झाली आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: रक्ताचा नातेसंबंध सरला: कौटुंबिक वादातून चुलत्याने केला पुतण्या आणि सासऱ्याचा खून, महंमदवाडीत खळबळ
- पुणे: पोलीस भरतीचे स्वप्न भंगले, अकॅडमीतील शिक्षकाच्या मानसिक छळाला कंटाळून २५ वर्षीय तरुणीची आत्महत्या
- पुणे: शिक्षण विभागाचा दणका ५३ अनधिकृत शाळा, १४ शाळांना कुलूप तर ९ जणांवर गुन्हे दाखल
- नवी मुंबई: ट्रक चालकापासून अवघ्या पाच फुटांवर होता यमराज.. कोपरीत क्रेन कोसळल्याने ट्रक, दुचाकी आणि घराचे नुकसान
महाराष्ट्र
- पुणे: रक्ताचा नातेसंबंध सरला: कौटुंबिक वादातून चुलत्याने केला पुतण्या आणि सासऱ्याचा खून, महंमदवाडीत खळबळ
- पुणे: पोलीस भरतीचे स्वप्न भंगले, अकॅडमीतील शिक्षकाच्या मानसिक छळाला कंटाळून २५ वर्षीय तरुणीची आत्महत्या
- पुणे: शिक्षण विभागाचा दणका ५३ अनधिकृत शाळा, १४ शाळांना कुलूप तर ९ जणांवर गुन्हे दाखल
- नवी मुंबई: ट्रक चालकापासून अवघ्या पाच फुटांवर होता यमराज.. कोपरीत क्रेन कोसळल्याने ट्रक, दुचाकी आणि घराचे नुकसान
गुन्हा
- पुणे: पोलीस भरतीचे स्वप्न भंगले, अकॅडमीतील शिक्षकाच्या मानसिक छळाला कंटाळून २५ वर्षीय तरुणीची आत्महत्या
- पुणे: मोहम्मदवाडीत धक्कादायक घटना: मुलीच्या सासरच्या त्रासावरून जावयाने केला सासऱ्याचा खून
- छत्रपती संभाजीनगर: ७ वीतील मुलीची 'रॉब्लॉक्स' गेमवर मैत्री अन् स्नॅपचॅटवर ब्लॅकमेल करत मागितले न्यूड फोटो; मुकुंदवाडीत गुन्हा दाखल.
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पेट्रोल भरलं अन् पैसे न देता कारसह पसार? तरुणीचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
रस्ता बंद झाला तर निरीक्षकांनीच उचलली कुऱ्हाड! उत्तराखंड पोलिसांचा व्हिडिओ चर्चेत
पुण्यातील लोणीकंद पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्यावर गंभीर आरोप
देश विदेश
- राजस्थान: बायकोपासून पैसे लपवण्यासाठी शेतकऱ्याने शेतात पुरले ५ लाख रुपये; वर्षभरानंतर नोटा वाळवीने खाल्ल्याचे पाहून बसला धक्का!
- प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमानच्या मुलाला अपघात: गायक ए.आर. अमीनच्या कारला चेन्नईत धडक, थोडक्यात बचावला!
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- बिहार: आईच्या उपचारासाठी जमीन गहाण ठेवली, एका गायीपासून सुरू केला प्रवास; बिहारच्या रोशन कुमार यांची प्रेरणादायी यशोगाथा.























Subscribe to my channel



