टीम इंडियाला आयसीसी T-20 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील सुपर 8 मध्ये पराभवाचा सामना करावा लागला. भारताला नरेंद्र मोदी मैदानात हा पराभव स्वीकारावा लागला. टी 20 विश्वचषक सुपर 8 सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा 76 धावांनी पराभव केला. भारताने 11 सामने जिंकली पण हा भारताचा मोठा पराभव आहे. अहमदाबादमध्ये खेळलेला हा सामना भारतासाठी नक्कीच मोठा धक्का म्हणावा लागेल. भारताला आता झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजविरुद्धचे उर्वरित सुपर 8 सामने जिंकावे लागतील, त्याशिवाय भारताकडे दुसरा काहीच पर्याय नसणार आहे. पुढचा सामना चेन्नईमध्ये खेळला जाईल आणि हा सामना भारतासाठी अत्यंत महत्वाचा असेल, त्यावरूनच भारताचे भविष्य ठरले जाईल. दक्षिण आफ्रिकेने आपली विजयाची घोडदाैड कायम ठेवली. त्यांचा अजून एक विजय आणि त्यांचा पुढचा मार्ग अजून सोपा होईल.
सूर्यकुमार यादव याने या पराभवानंतर मोठे विधान केले. सूर्यकुमार यादव याने म्हटले की, संघाला आता तेच करावे लागेल जे सर्वोत्तम आहे. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी आणि चांगली फिल्डिंग. पुढे बोलताना सुर्यकुमार यादव याने म्हटले की, टीम कोणत्याच परिस्थितीमध्ये आपल्या खेळावर परिणाम होऊ देणार नाही आणि त्याच आक्रमतेने खेळेल. 187 चे टार्गेट पूर्ण करताना संघाने पावरप्लेमध्ये 3 विकेट गमावल्या आणि तिथेच घात झाला.
सूर्यकुमार यादव याने हे मान्य केले की, 187 चे टार्गेट पूर्ण करताना संघाने 3 विकेट गमावल्या आणि तिथेच चूक झाली. सूर्यकुमार यादव याने म्हटले की, 180 + धावांचा पाठलाग करताना पॉवरप्लेमध्ये सामना जिंकता येत नाही पण तो सामना आपण हारू नक्की शकतो. पॉवरप्लेमध्ये विकेट गमावल्याने भारताला मोठा फटका बसल्याचे यावरून स्पष्ट आहे आणि सूर्यकुमार यादव यानेही हे मान्य केले.
सुरूवातीला झटपट विकेट गेल्याने सामन्यात एक मोठी भागीदारी बनू शकली नाही. सूर्यकुमार यादव याने बोलताना पुढे म्हटले की, हा पराभव झटका नाही तर एक शिकवण आहे. चुकांवर टीम काम करेल. पण कोणताही मोठा निर्णय घेतला जाणार नाही. आता रीसेट मोडमध्ये असून संघाचे ध्येय स्पष्ट आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये उपांत्य फेरीतील स्थान मिळवायचे आहे.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




