
Mumbai : (MLC Election Maharashtra) नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीनंतर आता विधान परिषदेच्या जागांसाठी जोरदार राजकीय चढाओढ पाहायला मिळत आहे. विविध पक्षांनी त्यांच्या उमेदवारांची निवडणूकीसाठी कंबर कसली असून, आगामी विधानपरिषद निवडणुक अनेक पक्षांसाठी प्रतिष्ठेचा प्रश्न बनला आहे.
|
|
प्रतिष्ठेची ठरणार विधानपरिषदेची निवडणूक
निवडणुकांमध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये चुरस दिसून येत आहे. सत्ताधारी महायुती सरकारसाठी या निवडणुका महत्त्वाच्या ठरणार आहेत. विधान परिषदेत बहुमत वाढवण्यासाठी हे निवडणुकीचे निकाल निर्णायक ठरू शकतात. दुसरीकडे, विरोधी महाविकास आघाडीनेही या निवडणुकांमध्ये जोरदार कामगिरी करण्याचा निर्धार केला आहे. विधानसभेच्या निवडणूकीत विशेष कामगिरी दाखविता न आल्याने आता महाविकास आघाडीने सर्व लक्ष विधानपरिषदेच्या निवडणूकांवर केंद्रीत केले असल्याचे सुत्रांनी सांगितले.
विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांचे वेगळे वैशिष्ट्य आहे. शिक्षण क्षेत्रातील प्रश्न आणि स्थानिक मुद्दे यावर भर देत उमेदवार आपले अभियान राबवणार आहेत. तसेच, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकीत स्थानिक नेतृत्व महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, विधान परिषदेच्या जागा हे केवळ निवडणुकीचे मैदान नसून पक्षांच्या राजकीय ताकदीचे मोजमापही ठरेल. या निवडणुकांमुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिक तापले आहे. निवडणुकीच्या तारखा अजून जाहीर झालेल्या नसल्या तरी, सध्या सुरू असलेल्या हालचालींवरून लवकरच प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे. या निवडणुकांचे निकाल महाराष्ट्राच्या राजकीय समीकरणांवर मोठा प्रभाव टाकण्याची शक्यता आहे.
शहर
- पुणे: पासपोर्ट अर्जदारांसाठी सुवर्णसंधी ८ जुलैला प्रादेशिक कार्यालयात विशेष जनसंवाद सत्र
- रत्नागिरी: रत्नागिरी विमानतळावरून तीन महिन्यांत पहिले उड्डाण होणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा
- नागपूर: संशयाच्या जाळ्यात उद्ध्वस्त झाली दोन कुटुंबे! दोन्ही प्रकरणांतील आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात
- पुणे: मंचरमध्ये बनावट दुधाचा गोरखधंदा उघड; १३ जणांना अटक, २६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- पुणे: पासपोर्ट अर्जदारांसाठी सुवर्णसंधी ८ जुलैला प्रादेशिक कार्यालयात विशेष जनसंवाद सत्र
- रत्नागिरी: रत्नागिरी विमानतळावरून तीन महिन्यांत पहिले उड्डाण होणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा
- नागपूर: संशयाच्या जाळ्यात उद्ध्वस्त झाली दोन कुटुंबे! दोन्ही प्रकरणांतील आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात
- एलपीजी गॅस सिलिंडरची चिंता मिटणार! ऊर्जा सुरक्षेसाठी भारताचा मोठा निर्णय; आखाती देशांवरील अवलंबित्व घटणार!
गुन्हा
- पुणे: शिक्रापूरमध्ये माजी महिला सरपंचाच्या गळ्यातील सोन्याचे गंठण चोरट्यांनी हिसकावले
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून पत्नीने पतीला जिवंत जाळले; पोलीस तपासात धक्कादायक कबुली!
- थरारक! कर्जात बुडालेल्या कॉलेज विद्यार्थ्याने लुटून विहिरीत ढकलले; दोरीला धरून ५५ वर्षीय महिलेचा विहिरीत २१ तासांचा मृत्यूशी संघर्ष! अखेर चमत्कारीक बचाव
- सरपंचपदासाठी काय पण! मराठा असूनही मिळवले 'पारधी' जातीचे बोगस प्रमाणपत्र; बीड जिल्हा जात पडताळणी समितीने दाखला ठरवला रद्द!
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- दैनिक राशिभविष्य: आज या राशींचे नशीब फळफळणार; आर्थिक प्रगती आणि नोकरीत बढतीचे योग!
- मराठवाड्यात जुलैच्या सुरुवातीलाही पावसाची ओढ! पहिल्या आठवड्यात केवळ २३.२ मिमी पाऊस; धरणे कोरडी, पेरण्या रखडल्याने बळीराजा हवालदिल!
- धाराशिवच्या जमिनीचा पोत खालावला! मृद आरोग्य पत्रिकेच्या अहवालात 'नत्र' कमतरतेची गंभीर नोंद; खरिपासाठी सेंद्रिय खतांचा वापर वाढवण्याचे आवाहन.
- शनीच्या दृष्टीचा राशींवर होणार परिणाम, जाणून घ्या ४ जुलै २०२६ चा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
देश विदेश
- एलपीजी गॅस सिलिंडरची चिंता मिटणार! ऊर्जा सुरक्षेसाठी भारताचा मोठा निर्णय; आखाती देशांवरील अवलंबित्व घटणार!
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून पत्नीने पतीला जिवंत जाळले; पोलीस तपासात धक्कादायक कबुली!
- फिफा विश्वचषक २०२६ मध्ये थरार! बेलिंगहॅम चमकला, १० खेळाडूंसह खेळणाऱ्या इंग्लंडने मेक्सिकोला नमवून गाठली उपांत्यपूर्व फेरी
- पाशवी कृत्य! दारुड्या पतीने पत्नीला जिवंत जाळले, अपघाताचा बनाव रचला; फतेहपूर पोलिसांच्या तपासात अखेर सत्य उघड!



























Subscribe to my channel

