मग एआय आपल्या नोकऱ्या हिरावून घेणार आहे का? हेकाम किती वेगाने होईल, ते किती व्यापक असेल व सर्वातमोठा फटका कोणत्या क्षेत्राला बसेल, हे आजतरीकोणालाच माहित नाही. विविध कंपन्या हे तंत्रज्ञानरोजच्या कामात किती वेगाने लागू करतात, यावर बरेचकाही अवलंबून असेल. अमेरिकन जनगणनेच्या ताज्यापाहणीनुसार 20 पेक्षा कमी कर्मचारी असलेल्या केवळ20% कंपन्या सध्या एआयचा वापर करत आहेत. याउलट250 पेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या 37% व्यवसायांतएआयचा वापर सुरू झाला आहे. म्हणजेच मोठ्याकंपन्या या तंत्रज्ञानाचा जास्त वापर करत आहेत. पण37% हा आकडाही तसा लहानच आहे. सध्या एआयच्या मार्गात एक मोठा अडथळा आहे.आधीच अफाट क्षमतेच्या या तंत्रज्ञानाला सध्याच्या कामकरण्याच्या पद्धतींमध्ये कसे बसवावे, जेणेकरूनकंपन्यांना त्याचा पूर्ण फायदा घेता येईल? यासाठी विशिष्टमॉडेल्सची गरज आहे. ते केवळ जुन्या माहितीवरचालणार नाहीत तर रोजच्या वापरातून निर्माण होणाऱ्यानवीन माहितीनुसार स्वतःमध्ये बदलही करू शकतील.एआयच्या वापरात अडथळा आणणारा आणखी एकघटक म्हणजे त्यावर होणाऱ्या खर्चाबाबतचीअनिश्चितता. अनेक मोठ्या कंपन्या अजूनही केवळप्रयोग करून पाहत आहेत. परिस्थिती अधिक स्पष्टहोईपर्यंत त्या नवीन भरती किंवा कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचे निर्णय पुढे ढकलत आहेत. पण बाजारातीलतीव्र स्पर्धा त्यांना हे तंत्रज्ञान स्वीकारण्यास भागपाडेलच.असे असले तरी रोजगाराच्या दृष्टीने भविष्यपूर्णपणे अंधकारमय नाही. कंपन्यांनी आता बनवतअसलेल्या वस्तू व देत असलेल्या सेवा तशाच चालूठेवल्या तर एआयचा परिणाम इतर कोणत्याही नवीन तंत्रज्ञानासारखाच असेल. काही नोकऱ्या नक्कीचकालबाह्य होतील. पण काही कामे अधिक उत्पादक व मनोरंजक बनतील. कारण एआय कंटाळवाणी आणितीच तीच पुनरावृत्ती होणारी कामे कमी करेल. काही गोष्टी माणसे नीट करू शकत नाहीत, त्यात मदत करेल.एआयच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणाऱ्या एआय अभियंत्यांसारख्या नवीन नोकऱ्याही निर्माण होतील. याशिवाय एआय वापरण्याचे मुख्य कारण उत्पादकता वाढवणे हे असेल (मानवी श्रमापेक्षा ते स्वस्त आहे म्हणून नाही) तर कंपन्यांची कमी खर्चात जास्त उत्पादनकरण्याची क्षमता वाढेल. यामुळे कंपन्यांना किमती कमी करणे आणि विक्री वाढवणे शक्य होईल. याला प्रसिद्ध ‘जेव्हन्स-इफेक्ट'' म्हणतात. यामुळे रोजगार वाढायलाहवेत. एआय नवीन व्यवसाय सुरू करण्यास मदत करूशकते. समजा, एखाद्या व्यक्तीला फर्निचर बनवण्याचाव्यवसाय सुरू करायचा आहे. पण वेब-प्रोग्रामर आणिअकाउंटंटची गरज असल्याने ती व्यक्ती कच खात आहे.एआयने या दोन्ही भूमिका निभावल्या तर ती व्यक्ती खूपकमी खर्चात स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय सुरू करू शकते.साथीच्या आजाराच्या काळात स्टार्टअपची संख्याआधीच खूप वाढली होती आणि अलीकडच्या काळातती आणखी वाढली आहे. अर्थशास्त्रज्ञ डेव्हिड ऑटरम्हणाले, एआय मध्यम कौशल्य असलेल्या कामगारांनाउच्च-कौशल्याने सुसज्ज करू शकते. याचे एक उदाहरणम्हणजे नर्स प्रॅक्टिशनर. ती वैद्यकीय एआयच्या मदतीनेआधीपेक्षा कितीतरी पट अधिक आजारांचे निदान आणिउपचार करू शकते. जगभरात आरोग्य सेवांची मोठीमागणी पाहता या क्षेत्रात नवीन रोजगार निर्माण होण्यासखूप वाव आहे. एआयमुळे निर्माण होणारे नोकऱ्यांचेसंकट एका टप्प्यापुरते मर्यादित असणार नाही. हे लक्षातघेऊन कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वेळोवेळी प्रशिक्षण दिलेपाहिजे आणि शक्य तितके त्यांना नोकरीवर टिकवूनठेवण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे. सरकारे कर्मचाऱ्यांनादिल्या जाणाऱ्या अतिरिक्त प्रशिक्षणासाठी करात सवलतदेण्याचा विचार करू शकतात. यात कर्मचारी नोकरीवरकायम राहिल्यास दरवर्षी प्रशिक्षणाच्या खर्चाचाएक-तृतीयांश भाग वापरता येऊ शकतो. सरकारने अशीनोंदणीकृत धोरणे एआय वापरणाऱ्या कंपन्यांवर लागूकरायची ठरवली तर या सवलतीचा वापर टोकन टॅक्सभरण्यासाठीच होईल याचीही काळजी घेता येईल. मात्र, कर सवलतींपेक्षाही महत्त्वाचे हे असेल की,कंपन्यांनी अनिश्चित भविष्याचा सामना करण्यासाठीकर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे मान्य करावे .रोजगाराबाबत अनिश्चितता वाढेल. तसे तज्ज्ञ लोकहीअशा कंपनीत काम करण्यास घाबरतील. ती त्यांना वाटेलतेव्हा कामावरून काढून टाकू शकते. मालक आपल्याकर्मचाऱ्यांना पाठिंबा देण्याचे वचन देतील. त्यांना शेवटीअतिरिक्त फायदा मिळेल. त्यांची प्रतिष्ठा वाढेल . निवडकरण्यासाठी उच्च दर्जाच्या उमेदवारांचा मोठा पर्यायउपलब्ध असेल. (@ प्रोजेक्ट सिंडिकेट) भविष्य पूर्ण अंधकारमय नाहीरोजगाराच्या दृष्टीने भविष्य पूर्णपणेनिराशाजनक नाही. आजवरच्याकोणत्याही नवीन तंत्रज्ञानाचा झाला तोचएआय तंत्रज्ञान आत्मसात करण्याचापरिणाम होईल. काही जुन्या नोकऱ्याअनावश्यक व काही नोकऱ्या अधिकउत्पादक बनतील. त्याच वेळी एआयअभियंत्यांसारख्या नवीन संधी मिळतील.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: मावळमध्ये प्रसूतीदरम्यान मातेचा आणि बाळाचा मृत्यू; मायमर हॉस्पिटलवर नातेवाईकांचे गंभीर आरोप!
- मुंबई: रामदास आठवलेंची अभिजीत दीपके यांना पक्षात येण्याची खुली ऑफर; पेपरफुटीविरोधी भूमिकेचे केले कौतुक!
- मुंबई: बुवाबाजी आणि अंधश्रद्धेच्या गुन्ह्यांविरुद्ध विशेष कृती आराखडा लागू करा; विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांची राज्य सरकारकडे आक्रमक मागणी!
- नागपूर: "काँग्रेस स्वतःचे वेगळे संविधान तयार करण्याचा प्रयत्न करतेय" अमृता फडणवीसांचा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल!
महाराष्ट्र
- पुणे: मावळमध्ये प्रसूतीदरम्यान मातेचा आणि बाळाचा मृत्यू; मायमर हॉस्पिटलवर नातेवाईकांचे गंभीर आरोप!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- मुंबई: रामदास आठवलेंची अभिजीत दीपके यांना पक्षात येण्याची खुली ऑफर; पेपरफुटीविरोधी भूमिकेचे केले कौतुक!
- मुंबई: बुवाबाजी आणि अंधश्रद्धेच्या गुन्ह्यांविरुद्ध विशेष कृती आराखडा लागू करा; विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांची राज्य सरकारकडे आक्रमक मागणी!
गुन्हा
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
- कचरा वादातून अमानुष हत्या! कुपवाडमध्ये केसरेकर दाम्पत्याचा मृत्यू, हातोडी-चाकूच्या हल्ल्याने सांगली हादरली
- बंगळुरू: कौटुंबिक वादाचे भयानक पर्यवसान; पतीने मारहाण करत पत्नीचा घातला सालेाखा, त्यानंतर स्वतःही संपवले जीवन
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पुण्यात NCP कार्यालयाबाहेर तरुणांच्या दोन गटांत राडा; एकमेकांना मारहाण
मुंबई लोकलच्या छतावर चढला तरुण; ओव्हरहेड वायरच्या संपर्कात येऊन 45% भाजला
वादळाआधीच मेक्सिकोत जोरदार वाऱ्यांचा तडाखा; मैदानातून खेळाडूंची धावपळ!
देश विदेश
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!
- पश्चिम बंगाल: परवाना नाही, एनओसी नाही आणि सुरक्षेची साधनेही नाहीत; कोलकातामधील भीषण हॉटेल आगीत ९ बांगलादेशी पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू!
- नवी दिल्ली: बार्कच्या शास्त्रज्ञापासून थेट पंतप्रधान मोदींच्या खाजगी सचिवापर्यंत; आयएफएस निधी तिवारी यांची प्रेरणादायी यशोगाथा!
- नवी दिल्ली: फाशीऐवजी विषारी इंजेक्शन देण्याची मागणी; मृत्युदंडाच्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल

























Subscribe to my channel




