लाडक्या बहीणींची धाकधूक वाढली, त्या महिलांचे 1500 रुपये कायमचे बंद होणार; कारण काय?

image

e-KYC तील अपात्र महिलांना मोठा दिलासा

मात्र ज्या महिलांनी e-KYC केली होती, पण त्यामध्ये चुकीचा पर्याय निवडला होता. त्यांना ही लाभ मिळत नव्हता, अशा महिलांसाठी आता ही शेवटची सुवर्णसंधी आहे. ई- केवायसीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी 31 मार्च 2026 पर्यंत वाढवली गेली आहे. महिला आणि बालविकासमंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे की, ही आता लाभार्थी महिलांसाठी दुसरी आणि शेवटची संधी आहे. यानंतर अपात्र ठरलेल्या महिलांचा लाभ कायमस्वरूपी बंद केला जाईल.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *