मधाला आयुर्वेदात नैसर्गिक आणि पोष्टिक आहार म्हटले आहे. यात अनेक पोषक तत्वे आहेत. मधात एंटीऑक्सिडेंट आणि नैसर्गिक साखर भरपूर असते. ज्यामुळे शरीराला एनर्जी मिळण्यास मदत होते. आजच्या काळात बाजारात भेसळयुक्त पदार्थांमुळे चिंता वाढली असल्याने मधाती शुद्धता महत्वाची असते. त्यामुळे पतंजली आयुर्वेदाने मधाच्या शुद्धतेवर केलेल्या संशोधन अहवाल उघड झाला आहे. ज्यात याच्या गुणवत्तेच्या मानकांची तपासणी करण्यात आली आहे.
पतंजलीने दावा केला आहे की त्यांचा मध हा शुद्धतेचा मानकांवर खरा ठरला असून ग्राहकांसाठी संपूर्ण सुरक्षित आहे.शुद्ध मधाचे नियमित आणि संतुलित सेवल केल्यानंतर शरीराला अनेक लाभ मिळतात. आयुर्वेदात याला औषधीय गुणांना परिपूर्ण मानले गेले आहे. काही घरगुती उपायात याचा वापर केला जातो. चला तर पाहूयात आयुर्वेदात मधाच्या सेवनाचे फायदे सांगितले आहेत आणि रिसर्च काय म्हणते ?
आयुर्वेदात मध खाण्याचे फायदे काय?
रामदेव बाबा यांच्या मते आयुर्वेदात मध पचन शक्तीला चांगले करण्यास सहाय्यक असतो. घशातील खवखव, खोकला आणि सर्दीत आराम मिळण्यासाठी मधाचा उपयोग केला जातो. मध शरीरातील जमलेली चरबी कमी करण्यास मदतगार मानला जातो. खास करुन जेव्हा कोमट पाण्यासोबत मध घेतला तर शरीरातील चरबी कमी होते. यातील एंटीऑक्सीडेंट तत्वे शरीराची इम्युनिटीला मजबूत करण्यास सहायक असतो.
त्वचेसाठी देखील मध फायदेशीर असतो. कारण मध नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून काम करतो. आयुर्वेदात याला जखम भरणे आणि एनर्जी वाढवण्यासाठी देखील उपयोगात आणले जाते. नियमित आणि मर्यादित प्रमाणात मधाचे सेवन केले तर शरीर संतुलित राखण्यास ते मदत करतो.
पंतजली आयुर्वेदीक मधाचे संशोधन काय सांगते ?
Elsevier संशोधनानुसार पतंजली आयुर्वेदीक मधाची शुद्धता आणि गुणवत्तेची वैज्ञानिक पद्धतीने तपासणी केली आहे.या अध्ययनात मधाचे नैसर्गिक तत्व आणि निश्चित मानकांवर तपासले गेले, रिपोर्टमध्ये सांगितले की मधाच्या गुणवत्तेच्या निकषावर खरी उतरली आहे.
यात भेसळीचा कोणतेही निश्चित पुरावे मिळाले नाहीत. संशोधन सांगते की योग्य पद्धतीने तयार आणि तपासणी केलेले मध सुरक्षित रुपाने सेवन केला जाऊ शकतो. कंपनीनुसार हा अभ्यास त्यांच्या मधाची गुणवत्ता सिद्ध करते आणि लोकांचा विश्वास देखील वाढवते.
कसे करावे सेवन?
मधाचे सेवन मर्यादित प्रमाणात करायला हवे. सकाळी कोमट पाण्यासोबत एक चमचा मध घेऊ शकता. खोकला किंवा घशाची खवखव यात आले आणि तुळशीच्या रसासोबत घेतले तर आराम मिळतो. मधाला जास्त गरम करु नये, तसेच एक वर्षांच्या आतील बाळांना मध देऊ नये.
( डिस्क्लेमर – पतंजलीच्या मधाचा वापर आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने करावा. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणताही उपचार स्वत:वर करु नये. )
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!


























Subscribe to my channel



