राम मंदिरातील देणगीच्या चोरीबाबत सुरू असलेला वादभावुकतेपासून ते राजकारणाच्या परिघापर्यंत पसरलेलाआहे. कुणाला भावना दुखावण्याची चिंता आहे, तरकुणासमोर असा प्रश्न आहे की याचा यूपीच्यानिवडणुकांवर काय परिणाम होईल. परंतु, जी एक मूलभूतचिंता या संपूर्ण प्रकरणातून समोर यायला हवी होती, ती हीकी, या देणगीच्या चोरीने आठवण करून दिली आहे की,आपण मुळात भ्रष्टाचार किंवा इतर अनेक वाईट गोष्टीमुकाट्याने सहन करणाऱ्या आणि बऱ्याचदा त्यात सामीलराहणाऱ्या समाजात बदललो आहोत. देणगीची चोरी करणाऱ्या लोकांना जर देवाचे नाही, तर किमान भक्तांचेतरी भय वाटले असते- की हे जर उघडकीस आले तर आपला सामाजिक बहिष्कार सुरू होईल. परंतु, अशी कोणतीही भीती त्यांच्या मनात नव्हती. त्यांच्यापैकी काहीजण पकडले गेले असून तुरुंगाच्या गजाआड आहेत,तरीही हा संशय कायम आहे की अनेक देणगीचोर बाहेरच मोकळे आहेत आणि ते पकडल्या गेलेल्या लोकांनाकठोरात कठोर शिक्षा देण्याची भाषा करत आहेत. आमचा समाज हळूहळू कोणत्याही गोष्टीची जाणीवठेवण्याची शक्ती गमावत चालला आहे. मंदिरात चोरीअसो, जातीय हिंसाचार असो, बलात्कार असो कीभ्रष्टाचार असो- आपल्याला आता कशाचेच काहीवाटेनासे झाले आहे. तसे तर आपण सर्वांनाच विरोधकरतो, सर्वांच्या विरोधात संताप व्यक्त करतो, पण हेकेवळ एक प्रदर्शन, एक देखावा असतो की आपण गप्पनाही आहोत हे इतरांनी पाहावे. आपण फक्त गोंगाट ऐकतोआणि करतो, ज्या प्रकरणांचा आपल्यावर थेट आघातहोतो, त्यावरही संताप व्यक्त करण्यापलीकडे आपणकाहीच करत नाही- मग ते पेपरफुटीचे प्रकरण असोकिंवा पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याबाबत सुरू असलेलीचर्चा असो. इथून आणखी एक प्रश्न निर्माण होतो. या ढोंगीपणाच्यामागे आपले संस्कारही आहेत का? जगभरातील धर्मांचीही समस्या राहिली आहे की, त्यामध्ये ईश्वर आणि भक्तयांच्यामध्ये दलाल बसलेले असतात, जे असा विश्वासदेतात की वरचा खूप दयाळू आहे आणि तो सर्वांची पापेधुवत राहतो. इंग्लंडमध्ये एका काळात पाप-मुक्तीचीप्रमाणपत्रे विकली जात असत. चौदाव्या-पंधराव्याशतकात चर्चमधील अंगभूत भ्रष्टाचाराच्या विरुद्ध जॉनविकलिफ यांच्यापासून ते मार्टिन ल्यूथर यांच्यापर्यंतच्यासंघर्षाने प्रोटेस्टंट चर्चचा पाया घातला. हिंदू धर्मातहीपाप-निवारणाचे अनेक उपाय आणि कर्मकांड प्रचलितआहेत. इस्लाममध्येही मौलवींच्या अजब-गजब फतव्यांनीखऱ्या मुसलमानांचे जगणे कठीण करून ठेवले आहे.अशा धार्मिक पाखंड आणि वर्चस्वाशी जेव्हा राजकारणजोडले जाते, तेव्हा यामध्ये खरा धार्मिक माणूसच सर्वातजास्त एकटा पडतो. आता बाजारपेठ ही अशी नियामक शक्ती आहे, जिलाठाऊक आहे की कधी राजकारणाचा वापर करायचा,कधी धर्माचा आणि कधी खेळाचा. देणगीची चोरीहादेखील या बाजारपेठेसाठी एक विक्रीयोग्य विषयचआहे, ज्यामध्ये एका बाजूला राजकीय समीकरणे आहेत,तर दुसऱ्या बाजूला वैयक्तिक आस्थेचा हवाला आहे. यालढ्यात विजय त्याचा होणार नाही, जो असा विश्वासदेईल की तो देणगीची चोरी पूर्णपणे थांबवेल किंवामंदिराची पवित्रता टिकवून ठेवेल, तर विजय त्याचा होईल,ज्याच्या असण्याने एका मोठ्या वर्गाला आपल्या हिताच्यारक्षणाचे आश्वासन मिळेल. स्वार्थी वृत्ती कदाचितआजकाल आमचा स्वभाव बनली आहे आणि जगातकाय चालले आहे व कसे चालले आहे, याने आम्हालाफारसा फरक पडत नाही. दुर्दैवाने जेव्हा त्याचा फटकाआपल्याला स्वतःला बसतो, तेव्हा आपल्याला समजते कीआपली अलिप्तता किंवा तटस्थता हीच आपली खरी शत्रूआहे . (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे) आपण भ्रष्टाचार किंवा इतर वाईट गोष्टीमुकाट्याने सहन करणाऱ्या समाजातबदललो आहोत. देणगी चोरी करणाऱ्यांनाजर देवाचे नाही,तर किमान भक्तांचे तरीभय वाटलेअसते- की हे जर उघडकीसआले तर सामाजिक बहिष्कार सुरू होईल.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- नवी दिल्ली: वंदे भारत एक्सप्रेसच्या स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह; घाणीमुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी
- नाशिक: सिंहस्थ २०२७ साठी नाशिक सज्ज: शहरात उभारले जाणार २८ नवे रस्ते
- पुणे: पुरामुळे महिला ITI चे मोठे नुकसान; शैक्षणिक साहित्य आणि यंत्रसामग्रीची हानी
- १८ गेट पास, ७२० टन कोळसा आणि २८.८० लाखांचा कथित घोटाळा; सीबीआयच्या कारवाईने रेल्वे विभागात खळबळ
महाराष्ट्र
- मुंबई: कूपर रुग्णालयाच्या शौचालयात नवजात अर्भकाचा मृतदेह; सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू
- नाशिक: सिंहस्थ २०२७ साठी नाशिक सज्ज: शहरात उभारले जाणार २८ नवे रस्ते
- पुणे: पुरामुळे महिला ITI चे मोठे नुकसान; शैक्षणिक साहित्य आणि यंत्रसामग्रीची हानी
- महाराष्ट्र: रेशनधारकांसाठी मोठा दिलासा, आता एकाच वेळी मिळणार तीन महिन्यांचे धान्य
गुन्हा
- इगतपुरीच्या भावली धबधब्यावर पर्यटकांवर जीवघेणा हल्ला; महिलांची छेड काढत ३० किलोमीटरपर्यंत केला पाठलाग!
- केडीएमसी डॉक्टर मारहाण प्रकरण : आरोपीवर कठोर कारवाई करा आणि मुलाला पोलीस संरक्षण द्या; डॉ. वैभव साळुंखे यांच्या आईची मागणी.
- उत्तर प्रदेश: 'मी IAS अधिकारी आहे' म्हणत लग्नाचा डाव! सत्य समोर येताच पोलिसही चक्रावले
- बिहार: तरुणाच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या पत्नीवर संशय; पोलिसांचा तपास वेगात
राजकीय
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
इतर
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
- आजचे राशिभविष्य: १२ जुलै २०२६ – जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?
मनोरंजन
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
देश विदेश
- नवी दिल्ली: वंदे भारत एक्सप्रेसच्या स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह; घाणीमुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी
- केडीएमसी डॉक्टर मारहाण प्रकरण : आरोपीवर कठोर कारवाई करा आणि मुलाला पोलीस संरक्षण द्या; डॉ. वैभव साळुंखे यांच्या आईची मागणी.
- उत्तर प्रदेश: 'मी IAS अधिकारी आहे' म्हणत लग्नाचा डाव! सत्य समोर येताच पोलिसही चक्रावले
- एटीएम बाहेर पुन्हा रांगा लागणार? रोख पैशांची अडचण वाढणार; दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेशात कर्मचाऱ्यांचा मोठा संप!



























Subscribe to my channel
