कॉक्रोच प्रकरणाच्या मुळाशी प्रशासनातीलअपयशासोबत मंत्री, अधिकारी, पोलिस, न्यायाधीशआणि वकिलांची भूमिकाही जोडलेली आहे. या संपूर्णव्यवस्थेतील सर्वात महत्त्वाची कडी म्हणजे पोलिसयंत्रणा. ट्विशा शर्मा प्रकरणातही पीडितेच्या कुटुंबीयांनाएफआयआर नोंदवण्यासाठी अनेक दिवस आंदोलनकरावे लागले. माध्यमांत गदारोळ झाल्यानंतर जिल्हान्यायालय, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात सुनावण्या सुरू झाल्या. सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सॉलिसिटर जनरलयांनी निवृत्त जिल्हा न्यायाधीश पोलिस तपासातसहकार्य करत नसल्याचे सांगितले. ‘बळी तो कानपिळी’ याप्रमाणे सत्ताधारी पक्ष असो, सरकारीसंकेतांनुसार पोलिसांची कारवाई,शांतता ठरवली जाणेहे घटनात्मक व्यवस्थेसाठी मोठे अभिशाप ठरत आहे. कानपूरमध्ये कारवाईसाठी दबाव निर्माण करण्यासाठी आयटीबीपीच्या सशस्त्र जवानांनी पोलिस आयुक्त कार्यालयालाच घेराव घातला. पंजाबमध्ये बंडखोरखासदारांवरील पोलिस छळ थांबवण्यासाठी उच्चन्यायालयाला आदेश द्यावे लागले. मात्र रंजक प्रकरणपश्चिम बंगालमधील आहे. मुख्यमंत्री यांच्या पीएच्याहत्या प्रकरणी पोलिसांनी एका निष्पाप व्यक्तीला अटककेली होती. आता सीबीआयच्या अर्जानंतर न्यायालयानेत्याची निर्दोष मुक्तता केली आहे. राज्यघटनेवरीलविश्वास टिकवण्यासाठी पोलिस छळ थांबवणे गरजेचेआहे. पुढील तीन बाबीनुसार सुधारणा करावी : तपास : ममता सरकारच्या काळात पाच वर्षांपूर्वीच्यानिवडणूक हिंसाचार प्रकरणांत पोलिसांनी कारवाई केलीनव्हती. आता नव्या मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर बंद 59प्रकरणे पुन्हा उघडण्यात आली असून 181 नवीनएफआयआर नोंदवण्यात आले आहेत. बंगाल आणिइतर राज्यांतील घटनांवरून स्पष्ट होते की नेते आणिपोलिसांच्या संगनमतासमोर न्यायव्यवस्था खुजी आणिनिष्फळ ठरत असल्याचे दिसते. प्रत्यक्षात एफआयआरदाखल करणे किंवा न करणे, तपासाला मनाप्रमाणे दिशादेणे, अटक व सुटका यासाठी पोलिसांकडे अमर्यादअधिकार झाले.चर्चित प्रकरणांत सीबीआय चौकशी,सर्वोच्च न्यायालयाने स्वत: दखल घेणारी बुलेट ट्रेनधावताना दिसते, तर सामान्य जनतेसाठी बैलगाडीच्यागतीने चालणारी न्यायव्यवस्था ही कटू वास्तव आहे. दुरुपयोग : 1994 मधील जोगिंदर कुमार प्रकरणातसर्वोच्च न्यायालयाचे तत्कालीन सरन्यायाधीशवेंकटचलैया यांनी विनाकारण अटक टाळण्याचे आदेशदिले होते. अर्नेश कुमार प्रकरणात 2014 मध्ये सर्वोच्चन्यायालयाने म्हटले होते की विनाकारण अटकेसाठीपोलिसांसोबत न्यायालयेदेखील जबाबदार आहेत.घटनेच्या कलम 141 अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाचेनिर्णय कायद्याने बंधनकारक ठरतात. खोट्या प्रकरणांतआरोपीला जामीन देण्यासोब अधिकारांचा गैरवापरकरणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांविरोधात सुप्रीम कोर्टाच्याआदेशांचा अवमान केल्याची कारवाईही व्हावी. सुधारणा : पोलिस यंत्रणेला अधिक जबाबदार बनवणेगरजेचे आहे. केरळमध्ये नव्या काँग्रेस नेतृत्वाखालील सरकारने 484 पोलिस ठाण्यांत स्वच्छता, जबाबदारी वसंवेदनशीलता वाढवण्याच्या उपक्रमासोबत पोलिससुधारणांसाठी समिती स्थापन केली. घटनेनुसार पोलिसहा विषय राज्यांच्या अधिकारक्षेत्रातील आहे, तर केंद्रसरकारने तीन नवीन फौजदारी कायदे लागू केले आहेत.सर्वोच्च न्यायालयाचे अनेक निर्णय, प्रशासकीय सुधारआयोग व विधी आयोगाच्या विविध अहवालांनुसारराज्यांनी केंद्राच्या सहकार्याने पोलिस सुधारणा, कारागृहआधुनिकीकरण निधी उपलब्ध करून देण्याची गरजआहे. (लेखकाचे हे वैयक्तिक मत आहे.) नेते आणि पोलिसांच्या संगनमतासमोरन्यायव्यवस्था अनेकदा निष्प्रभ ठरतअसल्याचे चित्र दिसत आहे. एफआयआरदाखल करायचा किंवा नाही, तपासालाइच्छित दिशा द्यायची, अटक किंवासुटका करायची यासाठी आजपोलिसांकडे अमर्याद अधिकार आहेत.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- डोंबिवली हादरली! १४० हून अधिक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून लाखोंची फसवणूक; 'लव्ह स्कॅम'चा मास्टरमाइंड अटकेत.
- नाशिक हादरले! अनैतिक संबंधांतून ३६ वर्षीय विवाहितेने २६ वर्षीय प्रियकराचा केला गळा आवळून खून;
- ग्रामपंचायत राक्षेवाडी प्रभाग रचनेत मोठा गोंधळ; प्रशासनाने विश्वासात न घेतल्याचा ग्रामस्थांचा आरोप!
- नाशिक हादरले! कढी आवडली नाही म्हणून सासू-पतीने सुनेच्या अंगावर ओतली उकळती कढी, अंगावर शहारे आणणारी घटना.
महाराष्ट्र
- डोंबिवली हादरली! १४० हून अधिक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून लाखोंची फसवणूक; 'लव्ह स्कॅम'चा मास्टरमाइंड अटकेत.
- नाशिक हादरले! अनैतिक संबंधांतून ३६ वर्षीय विवाहितेने २६ वर्षीय प्रियकराचा केला गळा आवळून खून;
- ग्रामपंचायत राक्षेवाडी प्रभाग रचनेत मोठा गोंधळ; प्रशासनाने विश्वासात न घेतल्याचा ग्रामस्थांचा आरोप!
- वाढवण बंदर महामार्ग प्रकल्पात फसवणूक; आदिवासी कुटुंबाचे ५० लाख रुपये लुटले!
गुन्हा
- डोंबिवली हादरली! १४० हून अधिक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून लाखोंची फसवणूक; 'लव्ह स्कॅम'चा मास्टरमाइंड अटकेत.
- नाशिक हादरले! अनैतिक संबंधांतून ३६ वर्षीय विवाहितेने २६ वर्षीय प्रियकराचा केला गळा आवळून खून;
- वाढवण बंदर महामार्ग प्रकल्पात फसवणूक; आदिवासी कुटुंबाचे ५० लाख रुपये लुटले!
- नाशिक हादरले! कढी आवडली नाही म्हणून सासू-पतीने सुनेच्या अंगावर ओतली उकळती कढी, अंगावर शहारे आणणारी घटना.
राजकीय
- जनसांख्यिकीय बदलांवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; अवैध घुसखोरीच्या तपासणीसाठी उच्चस्तरीय समिती गठीत!
- विदर्भात राजकीय भूकंप; काँग्रेसच्या २३ नगरसेवकांना ५ लाखांचे आमिष दाखवून 'पळवून नेले', वडेट्टीवारांचा भाजपवर गंभीर आरोप!
- 'नवीन नागपूर'च्या विकासाला रॉकेट गती! भूसंपादनाचा धडाका; ७८ एकर जमीन ताब्यात, शेतकऱ्यांना १५० कोटींचे वाटप
- महिला बालविकास विभागात खळबळ! मंत्री अदिती तटकरेंच्या खासगी सचिवावर बदल्यांचे रॅकेट चालवल्याचा आणि महिला अधिकाऱ्यांना धमकावल्याचा रोहिणी खडसेंचा गंभीर आरोप
इतर
- आजचे राशिभविष्य २७ मे २०२६: गजकेसरी योगाचा या राशींना होणार फायदा, आजचा दिवस कसा असेल?
- आजचे राशिभविष्य २६ मे २०२६: मंगळाच्या राजयोगाने ४ राशींचे होणार मंगल, भाग्य उजळणार आणि धनलाभ मिळणार!
- अमरावतीत उन्हाचा हाहाकार! पारा थेट ४७ अंशांवर पोहोचल्याने २ दिवसांत ३ जणांचा उष्माघाताने मृत्यू; प्रशासनाचा रेड अलर्ट
- शेतकऱ्याच्या घामाची क्रूर चेष्टा! बीडमध्ये कांदा विकून हाती काहीच नाही, उलट वाहतूक भाड्यासाठी खिशातूनच द्यावे लागले ३०१ रुपये; बळिराजाच्या डोळ्यांत पाणी
मनोरंजन
- खिलाडी अक्षय कुमारचे मोठे पाऊल! काश्मीरमधील सरकारी शाळेच्या उभारणीसाठी दिली तब्बल १ कोटी रुपयांची देणगी
- 'दुनियादारी'च्या यशानंतर मी हवेत होतो अन् तो माज..."; 'प्यारवाली लव्हस्टोरी' फ्लॉप झाल्याची संजय जाधवांनी सांगितली कटू आठवण
- दार उघड बये' हाक पुन्हा घुमणार! लाडके आदेश बांदेकर 'होम मिनिस्टर'च्या नव्या सीझनसह छोट्या पडद्यावर परतणार?
- आयपीएल २०२६ मध्ये युवा वादळ! 'ऑरेंज कॅप'धारक वैभव सूर्यवंशीचा विश्वविक्रम; टी२० क्रिकेटमध्ये भारताचा सर्वात यशस्वी टीनेजर फलंदाज!
विडियो गॅलेरी

नसरापूर हादरलंय… आणि प्रत्येक आई-बापाच्या काळजात भीतीचं सावट दाटलंय! @punebatamya
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला वैचारिक दिशा देणारे महामानव…
बच्चू कडूंची शिवसेनेत अधिकृत एन्ट्री…मुद्द्यांसाठी राजकारण की नवं राजकीय समीकरण?
देश विदेश
- भारतात इबोलाची धास्ती! बेंगळुरूत संशयित रुग्ण क्वारंटाईन, अद्याप एकही पॉझिटिव्ह केस नाही.
- एकाच कंपनीने घडवला चमत्कार! 'AI' च्या लाटेवर स्वार होत तैवानने भारतीय शेअर बाजाराला टाकले मागे
- युद्धविरामाच्या चर्चेदरम्यान अमेरिकेचा इराणवर मोठा हल्ला; होर्मुज सामुद्रधुनीजवळ उडवल्या इराणी नौका!
- खिलाडी अक्षय कुमारचे मोठे पाऊल! काश्मीरमधील सरकारी शाळेच्या उभारणीसाठी दिली तब्बल १ कोटी रुपयांची देणगी


















Subscribe to my channel


