
MNS Protest : मीरा-भाईंदरमध्ये गुजराती व्यापाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी आज मीरा-भाईंदरमध्ये मनसेच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. पण हा मोर्चा निघण्यापूर्वीच पोलिसांनी मनसे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली आहे. याप्रकरणी त्यांनी मनसेचे नेते अविनाश जाधव यांना ताब्यात घेतलं. तर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांना नोटीस पाठवण्यात आली आहे.
या सर्व घडामोडींनंतर आता मीरा-भाईंदरमध्ये मनसेचा मार्चा निघणार की नाही असा प्रश्न अनेकांना पडला आहे. यावर संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेत थेट दडपशाही करणाऱ्या सरकारला इशारा दिला आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये मोर्चा होणार असल्याच त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
संदीप देशपांडे यांनी सरकारला इशारा दिला. त्यांनी सांगितले की, 'काहीही झालं तरी मीरा-भाईंदरमध्ये मोर्चा निघणारच. महाराष्ट्रात मराठी माणसांनी मोर्चा का काढायचा नाही? मोर्चा निघणार म्हणजे निघणार. सामान्य मराठी माणूस आजच्या मोर्चाचे नेतृत्व करणार आहे. सरकारकडून दडपशाही करण्याचा प्रयत्न सुरू आहे.आम्हाला महाराष्ट्र शांत ठेवायचा आहे. हे षडयंत्र चालले आहे. पण भाजपच्या षडयंत्राला बळी पडणार नाही.बिहार निवडणुकांसाठी भाजपचं षडयंत्र चालू आहे.'
मीरा-भाईंदरमध्ये मनसेच्या वतीने काढण्यात येणाऱ्या मोर्चाला पोलिसिांनी परवानगी नाकारली. परवानगी नाकारल्यानंतर देखील मनसेचा मोर्चा निघणार आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी पहाटे ताब्यात घेतलं. तसंच मनसेच्या सर्व नेत्यांना कलम १६३ अन्वये नोटस बजावली आहे. पोलिसांनी नोटीस बजावत मनसे नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना मीरा-भाईंदरमध्ये एकत्र न जमण्याचे आदेश दिलेत.
दरम्यान, वसई-विरारमधील मनसेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना पहाटे ३ वाजता पोलिसांनी घरातून उचलले. मीरा- भाईंदरमधील मराठी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर वसई- विरारमधील पोलिसांची मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली आहे. पालघर लोकसभा अध्यक्ष जयंद्र पाटील, माजी नगरसेवक प्रफुल पाटील, वसई विरार शहराध्यक्ष प्रवीण भोईर यांच्यासह शेकडो मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांना वसई, विरार, नालासोपारा पोलिसांनी घरातून उचलून पोलीस ठाण्यात नजरकैदेत ठेवले आहे. महाराष्ट्रात मराठी माणसांची मुस्कटदाबी सुरू असल्याच्या भावना मनसे कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आहेत.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!


























Subscribe to my channel



