
Nashik News : इंदूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील आणि नागपूर-मुंबई रेल्वेलाइनवरून गेलेला ६१ वर्षे जुना पुलाचा मोठा कठडा कोसळल्याची घटना बुधवारी (ता. २९) पहाटेच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी पुलाचा अर्ध्यापेक्षा जास्त भाग खचल्याने शहराची दोन भागात विभागणी झाली तर इंदूर-पुणे महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आल्याने वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या.
रेल्वेरूळाच्या थोडा मागे पूल खचल्याने मोठी दुर्घटना टळली. त्यामुळे रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू आहे. पुलाच्या दुरुस्तीसाठी दीड महिना लागणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
|
Mumbai Pune Express Way : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ३ तासांचा ब्लॉक; या पर्यायी मार्गांचा करा वापर |
बुधवारी पहाटे पुलावरून सुरळीत वाहतूक सुरू असताना ही घटना घडली. रस्ता खचायला सुरवात झाली तसे वाहनचालक थांबले. पाहता पाहता रस्त्याचा एक मोठा भाग खचून केला आणि पुलावरील वाहतूक बंद झाली. सुदैवाने या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी अथवा नुकसान झाले नाही. परंतु या घटनेमुळे शहराचे दोन भाग झाले आहे. इंदूरकडून येणारी, तसेच नांदगाव, येवला, चांदवड, मालेगाव या मार्गावरील वाहतुकीला याचा मोठा फटका बसला आहे.
वाहतूक बंद करण्यात आल्याने वाहने जागच्या जागी थांबल्याने मोठ्या रांगा लागल्या होत्या. विशेष म्हणजे या पुलाच्या खालून मुंबई-नागपूर रेल्वेलाइन गेली आहे. ही घटना रूळाच्या मागे घडल्याने मोठी दुर्घटना टळली. शहरातून जाणाऱ्या बस आज गेल्या नाही. प्रवासी वाहतुकीसह इंधन वाहतूक, अत्यावश्यक सेवांची सेवा मनमाड, लासलगाव, विंचूर, येवला, तसेच नांदगाव, राजापूर, नगरसूल, येवला या दोन्ही मार्गाने होऊ शकते.
पुणे मार्ग येणारी वाहतूक येवला येथून, तर इंदूरमार्गे येणारी वाहतूक मालेगाव येथून वळविण्यात आली आहे. तसेच शहरातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी पर्यायी रस्त्याची व्यवस्था करावी लागणार आहे. सध्या ही वाहतूक आनंदवाडी, कऱ्ही वंजारवाडी रस्ता ते गर्डर शॉपमार्गे शहरात येणाऱ्या रस्त्यावरून सुरू आहे.
शहरातील दोन्ही भागातील नागरिकांना जाण्या-येण्यासाठी रेल्वेस्थानकावर असलेला पादचारी पूल नागरिकांसाठी खुला करावा लागणार आहे. तरच शहरातील नागरिकांची सोय होऊ शकते. पुलाच्या दुरुस्तीसाठी साधारणतः दीड महिना लागणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विलास पाटील यांनी सांगितले. त्यामुळे सदर पूल दीड महिन्यांसाठी बंद असणार आहे.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!



























Subscribe to my channel



