
Pune : पुण्यातील खडकवासला धरणात पोहण्यासाठी गेलेल्या ७ पैकी दोन मुलींचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.यामध्ये अजून मोठी दुर्घटना झाली असती पण त्याच वेळी त्या ठिकाणाहून जात असलेल्या शेतकरी संजय माताळे यांनी धाडस दाखवत ५ जणींना पाण्यातून बाहेर काढले. पण या वेळी दोन जण त्याच्या हाती न लागल्याने त्यांचा मृत्यू झाला.
गोऱ्हे खुर्द गावच्या हद्दीत खडकवासला धरणात पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या व पाण्याचा अंदाज न आल्याने बुडालेल्या सात पैकी चार मुली व एक महिला असे पाच जणींना एका धाडसी शेतकऱ्यांच्या प्रसंगावदानामुळे जीवदान मिळालं आहे.
हे आहेत शेतकरी संजय सिताराम माताळे. काल सकाळी सावडण्याच्या विधी आवरून घरी जात असताना संजय सिताराम माताळे यांना अचानक धरणाच्या बाजूने जोरजोरात ओरडण्याचा आवाज आला. माताळे आवाजाच्या दिशेने पळत गेले असतात त्यांना काही मुली पाण्यात बुडत असलेल्या दिसल्या जीवाची परवा न करता संजय माताळे यांनी थेट पाण्यात उडी घेतली.
तोपर्यंत त्याच्यासोबत असलेल्या त्याचे सहकारी स्थानिक किनाऱ्याजवळ मदतीसाठी आले होते. संजय मातळे यांनी पाण्यात बुडून बेशुद्ध झालेल्या चार मुलीने एका महिलेला एक एक करून पाण्याच्या कडेला आणले. त्यांचे सहकारी त्यांच्या पोटातील पाणी बाहेर काढत होते. असे करून त्यांनी पाच जीव वाचवले पण त्यातील दोन मुलींना वाचवू शकले नाहीत.
खडकवासला धरणाजवळ जवळ गोऱ्हे खुर्द गावच्या हद्दीत या पोहण्यासाठी गेलेल्या सात मुली पोहता न आल्याने पाण्यात गेल्या. माताळे व स्थानिकांच्या प्रसंगावधानामुळे पाच मुलींना वाचविण्यात यश माञ दोन मुलींचा बुडून मृत्यू झाला.
हवेली पोलीस तसेच महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अग्निशमन दलही दाखल झाले होते. मात्र माताळे यांनी तोवर सर्वाना बाहेर काढले होते. ही घटना कलमाडी फार्म हाऊस जवळ घडली. या सर्व मुली बुलढाणा जिल्ह्यातील असून,पुण्यातील गोऱ्हे खुर्द या गावात त्यांच्या नातेवाईकाकडे बारशाचा कार्यक्रमाला होत्या आल्या होत्या.
संजय माताळे यांनी दाखलेल्या धाडसाने पाच मुलींना बाहेर काढले आणि इतर सहकाऱ्यांनी प्रथमोपचारासाठी तातडीने रुग्णालयात घेऊन गेले. त्यांचे प्राण वाचले मात्र दुर्दैवाने प्रयत्न करून दोन मुली संजय यांच्या हाताला न लागल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
मात्र संजय यांनी दाखवलेले धाडस खरच कौतुकास्पद आहे. या घटनेनंतर संजय माताळे यांना परिसरातील नागरिक व नातेवाईकांचे फोन येत असून सर्व स्तरातून त्यांच कौतुक केले जातेय.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!


























Subscribe to my channel



