
Gadchiroli : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकाला पाठिंबा दिला. अजित पवारांच्या या मोठ्या राजकीय भूकंपामुळे त्यांच्यावर सध्या विरोधकांकडून जोरदार टीकेची झोड सुरु आहे. अशात टीका करणाऱ्यांना अजित पवारांनी प्रत्युत्तर दिले आहे.
गडचिरोलीतील 'शासन आपल्या दारी' या कार्यक्रमात भाषण करताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय. 'कुणी काहीही म्हटलं तरी त्याला अर्थ नाही', असं त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा लोकप्रिय मुख्यमंत्री असा उल्लेख केला. तसंच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देखील कौतुक केले आहे.
गडचिरोलीतील शासन आपल्या दारी या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नुकताच शपथ घेतलेले नवे मुख्यमंत्री अजित पवार हे एकाच मंचावर आहेत. या कार्यक्रमात भाषण करतानाअजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा का दिला यामागचे कारण देखील सांगितले आहे. 'आम्ही भाजप-शिवसेना सरकारमध्ये जाण्याचा निर्णय विकासासाठी घेतलाय. नरेंद्र मोदी यांच्या विकास कामाला साथ देण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला. कुणी काहीही म्हटलं तरी त्याला अर्थ नाही.', असं अजित पवार यांनी सांगितलं.
'मोदींच्या नेतृ्त्वात देश वेगाने पुढे जात आहे. केंद्रात आणि राज्यात अनेक विकासीची कामं वेगाने सुरु आहेत. देशाचे आणि राज्याचे सरकार एकाच विचाराचे असेल तर काम जलद होते. सर्वसामान्यांची कामं व्हावीत हेच महायुती सरकारचे उद्दिष्ट आहे. ज्या पद्धतीने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या अनेक योजना राबविल्या जात आहेत. हे पैसे जनतेपर्यंत, आदिवासी बांधवांपर्यंत पोहचला पाहिजे.', असे त्यांनी सांगितले.
अजित पवारांनी पुढे सांगितले की, 'मुख्यमंत्री सक्षम नेतृत्व आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी समन्वय ठेऊन कामे करा. लोकांनी आम्हाला भरभरून पाठिंबा द्या.', असे आवाहन अजित पवारांनी केले. तसंच,'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गडचिरोलीला हा कार्यक्रम घेतला. त्यामुळं महाराष्ट्रात सर्व भागात विकासाची मुहूर्तमेढ रोवली जात आहे. सर्वांना न्याय देण्याचे काम आमचे सरकार करेल ही खात्री देतो.', असे देखील त्यांनी सांगितले.
शहर
- 'एक राष्ट्र, एक निवडणूक' वर मंथन: १० आणि ११ जुलै रोजी गोव्यात संसदीय समितीची दोन दिवसीय बैठक
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
- बीड हादरले! महावितरणच्या हलगर्जीपणामुळे शेतातील वीज तारेचा शॉक लागून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू
- मुंबई: डोंबिवलीत डॉक्टरांना मारहाण; नगरसेवकावर गंभीर आरोप, CCTV फुटेज समोर
महाराष्ट्र
- पावसाची विश्रांती! पूर ओसरणार, नागरिकांना दिलासा, हवामान विभागाचे ताजे अपडेट
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
- बीड हादरले! महावितरणच्या हलगर्जीपणामुळे शेतातील वीज तारेचा शॉक लागून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू
- मुंबई: डोंबिवलीत डॉक्टरांना मारहाण; नगरसेवकावर गंभीर आरोप, CCTV फुटेज समोर
गुन्हा
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- RTO विभागातील भ्रष्टाचाराची SIT द्वारे होणार चौकशी; दोषींवर होणार कठोर कारवाई!
- पुणे: व्हॉट्सॲप चॅटमध्ये गुपिते उघड चॅटमध्ये सिया आणि चेतन यांनी एकमेकांशी केलेल्या 'सिक्रेट लग्ना' बद्दल माहिती
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- पावसाळी आरोग्य इशारा: कॅन्सर रुग्ण आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींनी राहावे सावधान!
- व्हॉट्सॲपवरूनच बनवा आयुष्मान कार्ड; केंद्र सरकारचा ‘आयुष्मान सारथी’ चॅटबॉट लाँच!
- आज ७ जुलै रोजी या राशींवर बरसेल धन, वाचा तुमचे आर्थिक भविष्य
- पावसाळ्यातील फंगल इन्फेक्शनपासून राहा सुरक्षित; त्वचेच्या आरोग्यासाठी 'या' सोप्या टिप्स नक्की फॉलो करा!
मनोरंजन
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-इंग्लंड तिसरा टी२०: टीम इंडियात मोठे बदल; रवी बिश्नोई बाहेर, तर वैभव सूर्यवंशीवर सर्वांचे लक्ष!
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- तेलंगणा: प्रियकरासाठी पत्नीने नर्स असूनही सलाईनमध्ये टॉयलेट क्लीनर टाकून नवऱ्याचा केला गेम


























Subscribe to my channel

