
Gadchiroli : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकाला पाठिंबा दिला. अजित पवारांच्या या मोठ्या राजकीय भूकंपामुळे त्यांच्यावर सध्या विरोधकांकडून जोरदार टीकेची झोड सुरु आहे. अशात टीका करणाऱ्यांना अजित पवारांनी प्रत्युत्तर दिले आहे.
गडचिरोलीतील 'शासन आपल्या दारी' या कार्यक्रमात भाषण करताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय. 'कुणी काहीही म्हटलं तरी त्याला अर्थ नाही', असं त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा लोकप्रिय मुख्यमंत्री असा उल्लेख केला. तसंच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देखील कौतुक केले आहे.
गडचिरोलीतील शासन आपल्या दारी या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नुकताच शपथ घेतलेले नवे मुख्यमंत्री अजित पवार हे एकाच मंचावर आहेत. या कार्यक्रमात भाषण करतानाअजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा का दिला यामागचे कारण देखील सांगितले आहे. 'आम्ही भाजप-शिवसेना सरकारमध्ये जाण्याचा निर्णय विकासासाठी घेतलाय. नरेंद्र मोदी यांच्या विकास कामाला साथ देण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला. कुणी काहीही म्हटलं तरी त्याला अर्थ नाही.', असं अजित पवार यांनी सांगितलं.
'मोदींच्या नेतृ्त्वात देश वेगाने पुढे जात आहे. केंद्रात आणि राज्यात अनेक विकासीची कामं वेगाने सुरु आहेत. देशाचे आणि राज्याचे सरकार एकाच विचाराचे असेल तर काम जलद होते. सर्वसामान्यांची कामं व्हावीत हेच महायुती सरकारचे उद्दिष्ट आहे. ज्या पद्धतीने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या अनेक योजना राबविल्या जात आहेत. हे पैसे जनतेपर्यंत, आदिवासी बांधवांपर्यंत पोहचला पाहिजे.', असे त्यांनी सांगितले.
अजित पवारांनी पुढे सांगितले की, 'मुख्यमंत्री सक्षम नेतृत्व आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी समन्वय ठेऊन कामे करा. लोकांनी आम्हाला भरभरून पाठिंबा द्या.', असे आवाहन अजित पवारांनी केले. तसंच,'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गडचिरोलीला हा कार्यक्रम घेतला. त्यामुळं महाराष्ट्रात सर्व भागात विकासाची मुहूर्तमेढ रोवली जात आहे. सर्वांना न्याय देण्याचे काम आमचे सरकार करेल ही खात्री देतो.', असे देखील त्यांनी सांगितले.
शहर
- नागपूर: टाकळघाटात पुन्हा कोळशाचा विषारी धुरळा! महामार्गालगतच्या कोळसा साठ्यातून निघतोय धूर, नागरिकांचे आणि लहान मुलांचे आरोग्य धोक्यात
- मुंबई: मध्य रेल्वेची कमाल! आषाढी वारीत लाखो वारकऱ्यांनी घेतला १०० विशेष गाड्यांचा लाभ, तिकीट विक्रीच्या उत्पन्नात थेट २० टक्क्यांची घसघशीत वाढ
- मुंबई: आयआयटी बॉम्बेच्या कॅम्पसमध्ये मोठी खळबळ! हॉस्टेलच्या खोलीत २० वर्षीय विद्यार्थ्याने संपवले जीवन; मोबाईल चॅटमधून धक्कादायक बाबी समोर येत असल्याने पोलिसांकडून सखोल तपास सुरू
- मुंबई: कल्याणच्या काळा तलावात १७ वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ; हत्या की आत्महत्या? पोलीस तपास सुरू असतानाच ३२ सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे समोर
महाराष्ट्र
- भंडारा: नातवाचा मृत्यू झाल्याचे समजताच काही क्षणांतच आजोबांनीही सोडला प्राण;
- नागपूर: टाकळघाटात पुन्हा कोळशाचा विषारी धुरळा! महामार्गालगतच्या कोळसा साठ्यातून निघतोय धूर, नागरिकांचे आणि लहान मुलांचे आरोग्य धोक्यात
- मुंबई: मध्य रेल्वेची कमाल! आषाढी वारीत लाखो वारकऱ्यांनी घेतला १०० विशेष गाड्यांचा लाभ, तिकीट विक्रीच्या उत्पन्नात थेट २० टक्क्यांची घसघशीत वाढ
- मुंबई: महाराष्ट्राची पुढील लढाई उद्योगांची नाही, तर निरोगी कार्यबलाची! UDS Foundation ने मांडला प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेचा नवा रोडमॅप
गुन्हा
- मुंबई: आयआयटी बॉम्बेच्या कॅम्पसमध्ये मोठी खळबळ! हॉस्टेलच्या खोलीत २० वर्षीय विद्यार्थ्याने संपवले जीवन; मोबाईल चॅटमधून धक्कादायक बाबी समोर येत असल्याने पोलिसांकडून सखोल तपास सुरू
- मुंबई: कल्याणच्या काळा तलावात १७ वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ; हत्या की आत्महत्या? पोलीस तपास सुरू असतानाच ३२ सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे समोर
- उत्तर प्रदेश: कानपूर हादरले! चहात विष कालवून हळूहळू मारण्याचा प्रयत्न; चार्टर्ड अकाउंटंट पतीने पत्नीचा पोलखोल करणारा 'हिडन कॅमेरा' व्हिडिओ आणला समोर
- पुणे: शिरूर तालुक्यात हादरवून टाकणारी घटना: चारित्र्याच्या संशयावरून पतीने लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करत पत्नीचा केला निर्घृण खून;
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य २७ जुलै २०२६ : या राशींना नोकरीत प्रमोशन तर काही राशींना व्यवहारात सतर्क राहण्याचा इशारा, जाणून घ्या आजचे भविष्य
- आजचे राशिभविष्य २५ जुलै २०२६: विठूरायाची कृपा आणि शनीची साथ, या राशींचा दिवस ठरणार सोन्याचा!
- आजचे राशिभविष्य २४ जुलै २०२६: शुक्र या राशींसाठी पाडणार पैशांचा पाऊस, पुण्याई येणार फळाला, इच्छापूर्ती होणार!
- आजचे राशिभविष्य २३ जुलै २०२६: सूर्य-गुरूचा द्विग्रह योग या राशींसाठी ठरणार लकी, गुरु देणार यश, संपत्ती व प्रगती!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- उत्तर प्रदेश: कानपूर हादरले! चहात विष कालवून हळूहळू मारण्याचा प्रयत्न; चार्टर्ड अकाउंटंट पतीने पत्नीचा पोलखोल करणारा 'हिडन कॅमेरा' व्हिडिओ आणला समोर
- उत्तर प्रदेश: मथुरा बनले देशाचे नवे 'मिनी जामताडा'! १८ गावांमधील गल्लीबोळांतून तब्बल ३१२ सायबर ठगांना बेड्या; उत्तर प्रदेश पोलिसांची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक कारवाई
- आसाम: मृतांचा आकडा ७५ वर पोहोचल्यानंतर मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमांकडून ९ लाखांच्या भरभक्कम मदत पॅकेजची घोषणा आणि नियमांत शिथिलता
- बंगळुरू: पतीच्या अनैतिक संबंधांना कंटाळून बाळंतीणीने संपवले जीवन, मृतदेहाशेजारीच शांत झोपलेला होता ७ महिन्यांचा चिमुकला

























Subscribe to my channel


