
Wardha : वर्धा शहरातील बसस्थानक तसेच मार्केट परिसरात गर्दीच्या ठिकाणी जात नागरिकांचे महागडे मोबाइल चोरीला जाण्याचे प्रकार सुरू होते. याचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सायबर सेलच्या मदतीने मोबाइल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. यातील एका अट्टल मोबाइल चोरट्यास झारखंड येथून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच चोरीचे मोबाईल जप्त केले आहेत.
महाराष्ट्रातील विविध जिल्हे तसेच शहरातून चोरलेले महागडे मोबाइल बांगलादेश येथे विक्री करत असल्याची माहिती समोर आली आहे. आर्यन नोनिया (रा. सी. पी. धारवा ऑफीस पारा, बारघेमो, बर्धमान, वेस्ट बंगाल) असे अटक केलेल्या अट्टल मोबाइल चोराचे नाव आहे. दरम्यान प्रकाश विनायक देशमुख (रा. आंजी) हे ११ मे रोजी बसने वर्धा येथे आले होते. गर्दीचा फायदा घेत चोरट्याने त्यांचा मोबाईल चोरला होता. याबाबतची तक्रार प्रकाश यांनी सायबर पोलिसांकडे दिली होती.
नागपूरमध्ये भाड्याची खोली घेऊन वास्तव्य
दरम्यान अट्टल चोरटा आणि त्याचे इतर सहकारी नागपूर येथील प्रजापतीनगर पार्डी येथे भाड्याची खोली करून राहात होते. नागपूर येथे राहून बाजाराच्या दिवशी इतर जिल्ह्यात तसेच गाव शहरात जाऊन ते मोबाइल चोरी करत असल्याचे पोलिसांना चोरट्याने सांगितले. मोबाईल चोरी केल्यानंतर हि टोळी काही दिवस फरार राहायची. यानंतर पुन्हा खोलीवर राहण्यासाठी येत होते.
|
|
झारखंड येथे जात घेतले ताब्यात
यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सायबर पोलिसांच्या मदतीने तपासाला सुरुवात केली. तपासादरम्यान तांत्रिक बाबींचा वापर तसेच गोपनीय माहितीच्या आधारे मोबाइल चोरांची टोळी झारखंड राज्यातील महाराजपूर बाजार येथील असल्याचे समजले. पोलिसांनी झारखंड येथे जात रेल्वे पोलिसांच्या मदतीने त्यास बेड्या ठोकल्या. आरोपी चोरट्याविरूद्ध इतरही गुन्हे दाखल असून तो आणखी एका गुन्ह्यात सहभागी असल्याचे निष्पन्न झाले आहे. तर इतर आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक देखील रवाना झाल्याची माहिती आहे.
३ लाख ४० हजाराचे मोबाईल जप्त
चोरटा आर्यन रेल्वेगाडीतून झारखंड येथे जात असल्याचे पोलिसांना समजले. रेल्वे पोलिसांच्या मदतीने झारसुगुडा, ओरीसा येथे जात त्यास ताब्यात घेत अटक केली. पोलिसांनी ३ लाख ४० हजार रुपये इतक्या किंमतीचे ३५ मोबाईल चोरट्याकडून पोलिसांनी हस्तगत केले. पुढील तपास सायबर सेलकडून सुरु आहे. शहरासह जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्याचा रेकॉर्ड देखील तपासण्याची आवश्यकता आहे. इतर शहरातही मोबाईल चोरीच्या घटना घडलेल्या असून त्या चोरींची देखील लिंक उघडण्याची शक्यता आहे.
शहर
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
महाराष्ट्र
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!

























Subscribe to my channel


