
Pandharpur News : पंढरपुरात माघी यात्रेची तयारी पूर्ण झाली आहे. यात्रेला अजून दोन दिवस बाकी असताना यात्रेसाठी पंढरपुरात आतापासूनच सुमारे दोन लाख भाविक दाखल झाले आहेत. विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनासाठी भाविकांची रांग गोपाळपूर रोडवरील पत्राशेडपर्यंत गेली आहे.
पंढरपुरात आषाढी, कार्तिकी एकादशीप्रमाणे माघी यात्रेला देखील भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात येत असतात. मंगळवारी अर्थात २० फेब्रुवारीला माघी यात्रेचा मुख्य सोहळा साजरा होणार आहे. या सोहळ्यासाठी कोकण, मराठवाड्यासह कर्नाटकातून सुमारे चार ते पाच लाख येतील असा अंदाज आहे. यात्रेच्या निमित्ताने पंढरी नगरी वारकऱ्यांनी फुलू लागली आहे. दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या असून चंद्रभागा नदीत स्नान करण्यासाठी देखील भाविकांची गर्दी होत आले.
|
|
दर्शन रांगेतील भाविकांना जेवणाची सुविधा
पंढरपूरमध्ये आलेले भाविक दर्शन रांगेत लागले आहेत. पदस्पर्श दर्शनासाठी भाविकांची रांग गोपाळपूर रोडवरील पत्राशेड पर्यंत पोहचली असून. तर दहा पैकी सात पत्रशेड पूर्ण भरले आहेत. दर्शन रांगेतील भाविकांसाठी पाणी, चहा, नाष्टा आदी सुविधा करण्यात आल्या आहेत. याशिवाय यंदा प्रथमच मंदिर समितीने दर्शन रांगेतील भाविकांना मोफत भोजनाची व्यवस्था केली आहे.
शहर
- पुण्यातील संशोधकांची मोठी कामगिरी! सूक्ष्म शैवालांच्या साहाय्याने तेलप्रदूषित पाणी अवघ्या २४ तासांत ९० टक्क्यांपर्यंत स्वच्छ; डीआयएटीच्या संशोधनाला आंतरराष्ट्रीय मान्यता.
- पुणे: महानगरपालिकेचा एक अजब प्रकार भरपावसात टँकरद्वारे झाडांना पाणी, कामाप्रती 'अतिप्रामाणिक' पणावर टीकेची झोड.
- दुधातील भेसळीवर तुकाराम मुंढेंचा सर्जिकल स्ट्राईक! उत्पादन, साठवणूक आणि वाहतुकीसाठी लागू केले नवे कडक नियम.
- धक्कादायक! सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर निशा चौहानची पतीकडून निर्घृण हत्या; मुलावरही जीवघेणा हल्ला
महाराष्ट्र
- पुण्यातील संशोधकांची मोठी कामगिरी! सूक्ष्म शैवालांच्या साहाय्याने तेलप्रदूषित पाणी अवघ्या २४ तासांत ९० टक्क्यांपर्यंत स्वच्छ; डीआयएटीच्या संशोधनाला आंतरराष्ट्रीय मान्यता.
- पुणे: महानगरपालिकेचा एक अजब प्रकार भरपावसात टँकरद्वारे झाडांना पाणी, कामाप्रती 'अतिप्रामाणिक' पणावर टीकेची झोड.
- दुधातील भेसळीवर तुकाराम मुंढेंचा सर्जिकल स्ट्राईक! उत्पादन, साठवणूक आणि वाहतुकीसाठी लागू केले नवे कडक नियम.
- भीम' आणि 'अर्जुन' बैलजोडीला पालखी रथाचा मान! टाकळी भिमा येथून १२ जुलैला निघणार श्री संत सद्गुरु योगीराज बाबा महाराज यांची २१ वी पायीवारी.
गुन्हा
- बिल्डरचे अपहरण आणि कोटीची खंडणी; कुख्यात गुंड अजित तिवडेसह टोळी गजाआड, दोन आलिशान गाड्या जप्त!
- पुणे: अटकेनंतरही मुजोरी संपेना; माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचे अश्लील हावभाव
- बीड: पनीर नव्हे, विष खाताय? बीडमध्ये 'सॅफोलाइट' केमिकलच्या भेसळीचा भयानक प्रकार उघड; लाखो रुपयांचा साठा नष्ट!
- पुणे: जेसीबीखाली चिरडलेल्या मजुराचा मृतदेह डिकीत कोंबून रस्त्यावर फेकला; 'अपघाताचा' बनाव उघड
राजकीय
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
इतर
- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शेतमालाच्या प्रक्रिया आणि साठवणूक प्रकल्पासाठी मिळणार २ कोटींपर्यंत कर्ज.
- तुम्हीही खाताय का 'डर्टी' पाणीपुरी? कल्याणमध्ये अस्वच्छ कारखान्यावर केडीएमसीचा धडक छापा, कारखाना सील!
- आजचे राशिभविष्य २ जुलै २०२६: या राशींच्या आयुष्यात येणार 'टर्निंग पॉईंट', गुरू देणार पाठबळ!
- आजचे राशिभविष्य (१ जुलै २०२६): 'या' राशींवर बरसणार गणपती बाप्पाची कृपा, करिअरमध्ये मिळेल मोठे यश!
मनोरंजन
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
विडियो गॅलेरी

देश विदेश
- शिक्षणासाठी अफाट जिद्द; टेबल-खुर्ची नाही, तरीही रस्त्याच्या कडेला अभ्यास करणाऱ्या चेन्नईच्या मुलीचे कौतुक!
- पोस्ट ऑफिसच्या 'या' सुरक्षित योजनेत खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी करतात गुंतवणूक; केवळ व्याजातून होईल लाखोंची कमाई!
- वनडे क्रिकेट संपणार? आर. अश्विनच्या मोठ्या वक्तव्याने क्रिकेटविश्वात खळबळ; ५० षटकांच्या फॉरमॅटवर उपस्थित केले प्रश्नचिन्ह!
- बलुचिस्तान हादरलं! प्रवास अर्ध्यावरच संपला... भीषण बस अपघातात ४० जणांचा मृत्यू, ८ प्रवासी गंभीर जखमी.


























Subscribe to my channel



