
Air India Plane Crash : अहमदाबादमधील मेघाणीनगर परिसरात घडलेल्या भीषण एअर इंडिया विमान दुर्घटनेतील मृतांचा आकडा आता २७० वर पोहोचला आहे. या अपघातात केवळ विमानातील प्रवाशांचाच नव्हे, तर बी.जे. मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहातील काही विद्यार्थी आणि परिसरातील स्थानिक रहिवासीही मृत्युमुखी पडले आहेत. या दुर्घटनेत रस्त्याच्या कडेला चहाची टपरी चालवणाऱ्या महिलेच्या मुलाचा आगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. तर, त्याची आई गंभीररीत्या भाजली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मेघाणीनगर परिसरात विमान अपघाताची दुर्घटना घडली. सीताबेन असे महिलेचे नाव आहे. आकाश (वय वर्ष १६) असे मृत मुलाचे नाव आहे. आकाश हा चहाच्या टपरीवरच होता. दुपारची वेळ होती. ग्राहकांची वर्दळ कमी होती. म्हणून आकाश चहाच्या टपरीजवळच झोपला होता. त्याचवेळी एअर इंडियाचे विमान अचानक अपघातग्रस्त झाले आणि मोठा स्फोट झाला.
विमानाने काही क्षणातच पेट घेतली. स्फोट इतका जोरदार होता की, आग जवळच्या दुकानांमध्ये आणि स्टॉल्समध्ये पसरली. चहाच्या टपरीवर झोपलेला १६ वर्षीय तरूण आगीच्या कचाट्यात सापडला. तो आगीत गंभीरपणे भाजला. त्याने मदतीसाठी आईला हाक मारली. त्याची आई सीताबेन यांनी पाहिल्यानंतर त्याच्या मदतीसाठी ताबडतोब धावून गेल्या.
|
|
आईने त्यांच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु आगीने तिलाही वेढले. या घटनेची माहिती मिळताच सीताबेनचे कुटुंबीय घटनास्थळी दाखल झाले. सीताबेन आणि आकाशला दोघांनाही तातडीने रूग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तापासून आकाशला मृत घोषित केले. आकाशची आई सीताबेन यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. तिच्यावर सध्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
आकाशच्या काकींनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश घटनास्थळावरील चहाच्या टपरीवर झोपला होता. अचानक एअर इंडिया विमानाचा अपघात घडला. क्षणात परिसरात आग पसरली. आगीने रौद्ररूप धारण केलं. काही क्षणात आगीत चहाची टपरी जळाली. टपरीवर झोपलेल्या तरूणाचाही यात मृत्यू झाला. या घटनेनंतर कुटुंबावर शोककळा पसरली.
शहर
- ओतूर: भरधाव पिकअपचा कहर: कल्याण–अहिल्यानगर महामार्गावर ५० फूट फरफटून युवकाचा दुर्दैवी अंत!
- हा तर टप्प्याटप्प्याने दिलेला झटका!" पंतप्रधानांच्या विधानाचा अर्थ सांगत शरद पवारांचा वाढत्या महागाईवरून सरकारला थेट इशारा!"वाढत्या महागाईची सत्ताधाऱ्यांना राजकीय किंमत मोजावी लागेल"; पंतप्रधान मोदींच्या विधानावर शरद पवारांचा खोचक टोला, राष्ट्रवादीचे राज्यभर आंदोलन!मुंबई:देशात सातत्याने वाढणाऱ्या महागाईच्या (Inflation) मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अत्यंत तीक्ष्ण शब्दांत हल्ला चढवला आहे. पंतप्रधानांच्या महागाई नियंत्रणाबाबतच्या एका वक्तव्याचा समाचार घेताना, "हा नियंत्रणाचा प्रयत्न नसून सर्वसामान्यांना टप्प्याटप्प्याने दिलेला मोठा धक्का (Phased Push) आहे," असा खोचक टोला शरद पवारांनी लगावला आहे. महागाईच्या या भडक्यामुळे सत्ताधारी महायुती आणि केंद्र सरकारला आगामी काळात मोठी 'राजकीय किंमत' मोजावी लागेल, असा थेट इशाराही त्यांनी दिला आहे. पंतप्रधानांच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय?नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील महागाई इतर देशांच्या तुलनेत नियंत्रणात असल्याचे सांगितले होते. यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, सरकार आकडेवारीचा खेळ करून जनतेची दिशाभूल करत आहे. पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस आणि रोजच्या खाण्यापिण्याच्या वस्तूंचे भाव सातत्याने वाढत आहेत. सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले असताना सरकार मात्र सर्व आलबेल असल्याचे भासवत आहे. पंतप्रधानांचा 'नियंत्रण' हा शब्द म्हणजे प्रत्यक्षात जनतेला हळूहळू आणि टप्प्याटप्प्याने महागाईच्या खाईत ढकलण्याचा प्रकार आहे. महागाईविरोधात शरद पवार गट रस्त्यावरशरद पवारांच्या या इशाऱ्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) पक्षाने राज्यभरात आक्रमक पवित्रा घेतला आहे. बारामतीमध्ये युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून 'आक्रोश आंदोलन' केले. तर दुसरीकडे महिला आघाडीच्या नेत्या रोहिणी खडसे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. दुधाचे वाढलेले दर, घरगुती गॅस आणि इंधनाच्या गगनाला भिडलेल्या किमतींमुळे सामान्य जनता होरपळून निघत असून, सरकारने तात्काळ पावले न उचलल्यास हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा पक्षाने दिला आहे. सत्ताधाऱ्यांना मोजावी लागणार किंमतशरद पवार यांनी स्पष्ट केले की, देशातील जनता सुजाण आहे. लोकसभा निवडणुकीत जनतेने महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावर सरकारला आपले स्थान दाखवून दिले आहे. आता जर आगामी काळातही महागाई अशीच वाढत राहिली आणि त्यावर ठोस उपाययोजना केल्या नाहीत, तर महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ताधाऱ्यांना याचे गंभीर राजकीय परिणाम भोगावे लागतील. 🏷️ Format 1: 15 Tags with # (Separated"वाढत्या महागाईची सत्ताधाऱ्यांना राजकीय किंमत मोजावी लागेल"; पंतप्रधान मोदींच्या विधानावर शरद पवारांचा खोचक टोला, राष्ट्रवादीचे राज्यभर आंदोलन!मुंबई:देशात सातत्याने वाढणाऱ्या महागाईच्या (Inflation) मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अत्यंत तीक्ष्ण शब्दांत हल्ला चढवला आहे. पंतप्रधानांच्या महागाई नियंत्रणाबाबतच्या एका वक्तव्याचा समाचार घेताना, "हा नियंत्रणाचा प्रयत्न नसून सर्वसामान्यांना टप्प्याटप्प्याने दिलेला मोठा धक्का (Phased Push) आहे," असा खोचक टोला शरद पवारांनी लगावला आहे. महागाईच्या या भडक्यामुळे सत्ताधारी महायुती आणि केंद्र सरकारला आगामी काळात मोठी 'राजकीय किंमत' मोजावी लागेल, असा थेट इशाराही त्यांनी दिला आहे. पंतप्रधानांच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय?नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील महागाई इतर देशांच्या तुलनेत नियंत्रणात असल्याचे सांगितले होते. यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, सरकार आकडेवारीचा खेळ करून जनतेची दिशाभूल करत आहे. पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस आणि रोजच्या खाण्यापिण्याच्या वस्तूंचे भाव सातत्याने वाढत आहेत. सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले असताना सरकार मात्र सर्व आलबेल असल्याचे भासवत आहे. पंतप्रधानांचा 'नियंत्रण' हा शब्द म्हणजे प्रत्यक्षात जनतेला हळूहळू आणि टप्प्याटप्प्याने महागाईच्या खाईत ढकलण्याचा प्रकार आहे. महागाईविरोधात शरद पवार गट रस्त्यावरशरद पवारांच्या या इशाऱ्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) पक्षाने राज्यभरात आक्रमक पवित्रा घेतला आहे. बारामतीमध्ये युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून 'आक्रोश आंदोलन' केले. तर दुसरीकडे महिला आघाडीच्या नेत्या रोहिणी खडसे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. दुधाचे वाढलेले दर, घरगुती गॅस आणि इंधनाच्या गगनाला भिडलेल्या किमतींमुळे सामान्य जनता होरपळून निघत असून, सरकारने तात्काळ पावले न उचलल्यास हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा पक्षाने दिला आहे. सत्ताधाऱ्यांना मोजावी लागणार किंमतशरद पवार यांनी स्पष्ट केले की, देशातील जनता सुजाण आहे. लोकसभा निवडणुकीत जनतेने महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावर सरकारला आपले स्थान दाखवून दिले आहे. आता जर आगामी काळातही महागाई अशीच वाढत राहिली आणि त्यावर ठोस उपाययोजना केल्या नाहीत, तर महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ताधाऱ्यांना याचे गंभीर राजकीय परिणाम भोगावे लागतील. 🏷️ Format 1: 15 Tags with # (Separated
- मुंबई: वांद्रे टर्मिनसचा होणार कायापालट; प्रवासी क्षमता ५० टक्क्यांनी वाढणार!
- पुणे: वाहतूक कोंडीवर 'एआय'चा उतारा! ५०० स्मार्ट कॅमेऱ्यांद्वारे होणार स्वयंचलित नियंत्रण;
महाराष्ट्र
- नो ब्रोकर' ॲपवरील घराचा शोध पडला महागात! भाड्याच्या फ्लॅटच्या नावाखाली महिलेला दीड लाखांचा चुना; पवई पोलिसांत गुन्हा दाखल!
- ओतूर: भरधाव पिकअपचा कहर: कल्याण–अहिल्यानगर महामार्गावर ५० फूट फरफटून युवकाचा दुर्दैवी अंत!
- हा तर टप्प्याटप्प्याने दिलेला झटका!" पंतप्रधानांच्या विधानाचा अर्थ सांगत शरद पवारांचा वाढत्या महागाईवरून सरकारला थेट इशारा!"वाढत्या महागाईची सत्ताधाऱ्यांना राजकीय किंमत मोजावी लागेल"; पंतप्रधान मोदींच्या विधानावर शरद पवारांचा खोचक टोला, राष्ट्रवादीचे राज्यभर आंदोलन!मुंबई:देशात सातत्याने वाढणाऱ्या महागाईच्या (Inflation) मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अत्यंत तीक्ष्ण शब्दांत हल्ला चढवला आहे. पंतप्रधानांच्या महागाई नियंत्रणाबाबतच्या एका वक्तव्याचा समाचार घेताना, "हा नियंत्रणाचा प्रयत्न नसून सर्वसामान्यांना टप्प्याटप्प्याने दिलेला मोठा धक्का (Phased Push) आहे," असा खोचक टोला शरद पवारांनी लगावला आहे. महागाईच्या या भडक्यामुळे सत्ताधारी महायुती आणि केंद्र सरकारला आगामी काळात मोठी 'राजकीय किंमत' मोजावी लागेल, असा थेट इशाराही त्यांनी दिला आहे. पंतप्रधानांच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय?नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील महागाई इतर देशांच्या तुलनेत नियंत्रणात असल्याचे सांगितले होते. यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, सरकार आकडेवारीचा खेळ करून जनतेची दिशाभूल करत आहे. पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस आणि रोजच्या खाण्यापिण्याच्या वस्तूंचे भाव सातत्याने वाढत आहेत. सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले असताना सरकार मात्र सर्व आलबेल असल्याचे भासवत आहे. पंतप्रधानांचा 'नियंत्रण' हा शब्द म्हणजे प्रत्यक्षात जनतेला हळूहळू आणि टप्प्याटप्प्याने महागाईच्या खाईत ढकलण्याचा प्रकार आहे. महागाईविरोधात शरद पवार गट रस्त्यावरशरद पवारांच्या या इशाऱ्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) पक्षाने राज्यभरात आक्रमक पवित्रा घेतला आहे. बारामतीमध्ये युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून 'आक्रोश आंदोलन' केले. तर दुसरीकडे महिला आघाडीच्या नेत्या रोहिणी खडसे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. दुधाचे वाढलेले दर, घरगुती गॅस आणि इंधनाच्या गगनाला भिडलेल्या किमतींमुळे सामान्य जनता होरपळून निघत असून, सरकारने तात्काळ पावले न उचलल्यास हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा पक्षाने दिला आहे. सत्ताधाऱ्यांना मोजावी लागणार किंमतशरद पवार यांनी स्पष्ट केले की, देशातील जनता सुजाण आहे. लोकसभा निवडणुकीत जनतेने महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावर सरकारला आपले स्थान दाखवून दिले आहे. आता जर आगामी काळातही महागाई अशीच वाढत राहिली आणि त्यावर ठोस उपाययोजना केल्या नाहीत, तर महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ताधाऱ्यांना याचे गंभीर राजकीय परिणाम भोगावे लागतील. 🏷️ Format 1: 15 Tags with # (Separated"वाढत्या महागाईची सत्ताधाऱ्यांना राजकीय किंमत मोजावी लागेल"; पंतप्रधान मोदींच्या विधानावर शरद पवारांचा खोचक टोला, राष्ट्रवादीचे राज्यभर आंदोलन!मुंबई:देशात सातत्याने वाढणाऱ्या महागाईच्या (Inflation) मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अत्यंत तीक्ष्ण शब्दांत हल्ला चढवला आहे. पंतप्रधानांच्या महागाई नियंत्रणाबाबतच्या एका वक्तव्याचा समाचार घेताना, "हा नियंत्रणाचा प्रयत्न नसून सर्वसामान्यांना टप्प्याटप्प्याने दिलेला मोठा धक्का (Phased Push) आहे," असा खोचक टोला शरद पवारांनी लगावला आहे. महागाईच्या या भडक्यामुळे सत्ताधारी महायुती आणि केंद्र सरकारला आगामी काळात मोठी 'राजकीय किंमत' मोजावी लागेल, असा थेट इशाराही त्यांनी दिला आहे. पंतप्रधानांच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय?नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील महागाई इतर देशांच्या तुलनेत नियंत्रणात असल्याचे सांगितले होते. यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, सरकार आकडेवारीचा खेळ करून जनतेची दिशाभूल करत आहे. पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस आणि रोजच्या खाण्यापिण्याच्या वस्तूंचे भाव सातत्याने वाढत आहेत. सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले असताना सरकार मात्र सर्व आलबेल असल्याचे भासवत आहे. पंतप्रधानांचा 'नियंत्रण' हा शब्द म्हणजे प्रत्यक्षात जनतेला हळूहळू आणि टप्प्याटप्प्याने महागाईच्या खाईत ढकलण्याचा प्रकार आहे. महागाईविरोधात शरद पवार गट रस्त्यावरशरद पवारांच्या या इशाऱ्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) पक्षाने राज्यभरात आक्रमक पवित्रा घेतला आहे. बारामतीमध्ये युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून 'आक्रोश आंदोलन' केले. तर दुसरीकडे महिला आघाडीच्या नेत्या रोहिणी खडसे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. दुधाचे वाढलेले दर, घरगुती गॅस आणि इंधनाच्या गगनाला भिडलेल्या किमतींमुळे सामान्य जनता होरपळून निघत असून, सरकारने तात्काळ पावले न उचलल्यास हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा पक्षाने दिला आहे. सत्ताधाऱ्यांना मोजावी लागणार किंमतशरद पवार यांनी स्पष्ट केले की, देशातील जनता सुजाण आहे. लोकसभा निवडणुकीत जनतेने महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावर सरकारला आपले स्थान दाखवून दिले आहे. आता जर आगामी काळातही महागाई अशीच वाढत राहिली आणि त्यावर ठोस उपाययोजना केल्या नाहीत, तर महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ताधाऱ्यांना याचे गंभीर राजकीय परिणाम भोगावे लागतील. 🏷️ Format 1: 15 Tags with # (Separated
- मुंबई: वांद्रे टर्मिनसचा होणार कायापालट; प्रवासी क्षमता ५० टक्क्यांनी वाढणार!
गुन्हा
- नो ब्रोकर' ॲपवरील घराचा शोध पडला महागात! भाड्याच्या फ्लॅटच्या नावाखाली महिलेला दीड लाखांचा चुना; पवई पोलिसांत गुन्हा दाखल!
- मध्यप्रदेश: दारुड्या पित्याने मुलाला घराबाहेर उलटं लटकावलं, रागाच्या भरात आईने पतीला काठीने मारून संपवलं!
- सातारा: पतीला कारने चिरडणाऱ्या पत्नीसह मेहुण्याला बेड्या; सीसीटीव्ही फुटेजमुळे उघड झाले धक्कादायक सत्य.
- पुणे: तुकाराम मुंढेंचा आता पुण्याकडे मोर्चा! भेसळयुक्त पनीर आणि खव्याचा ४७ लाखांचा साठा जप्त, राज्यभरात १९२ जणांना अटक.
राजकीय
- सावंतवाडी भाजपला मोठा धक्का! अंतर्गत वादामुळे शहर अध्यक्ष आणि नगरसेविका मोहिनी मडगावकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांचे राजीनामे.
- महाराष्ट्राची मोठी भरारी! मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ४,०८० कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार.
- टीएमसीमध्ये मोठा भूकंप! २२ खासदार बंडाच्या तयारीत, ममता बॅनर्जींच्या पक्षावर अस्तित्वाचे संकट.
- भाजपला रामराम! के. अण्णामलाई यांची नवी राजकीय 'चळवळ'; आगामी निवडणुकीसाठी कंबर कसली!
इतर
- आजचे राशिभविष्य ६ जून २०२६ : या राशींना मिळणार नोकरीत प्रमोशन तर काहींचा वाढणार खर्च!
- सकाळी उठल्यावर ही ५ लक्षणं दिसली तर सावध व्हा! किडनी खराब होण्याचे असू शकतात संकेत
- मुंबई हादरली: डोकेडिया कुटुंब मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले; टरबूज नाही, तर 'उंदीर मारण्याचे विष' कारणीभूत?
- आजचे राशीभविष्य ५ जून २०२६: ग्रहांच्या आशीर्वादाने नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगतात तुमचे तारे!
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- BSNL ची मोठी क्रांती! अवघ्या ४२ रुपयांत पाहा ६०० हून अधिक LIVE टीव्ही चॅनल्स; इंटरनेट डेटाही खर्च होणार नाही!
- ओडिशा: इंजिनिअरच्या घरी 'कुबेराचा खजिना'! २ कोटींची रोकड, ३०० ग्रॅम सोने आणि १८ मालमत्ता; पाहून अधिकारीही चक्रावले!
- परकीय चलन वाचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे देशवासियांना मोठे आवाहन! 'सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा, इंधन आणि सोनं खरेदी टाळा'
- जगातील सर्वात मोठी पुरी! २४ तासांपेक्षा जास्त वेळ राहते गरमागरम; जाणून घ्या सुलतानपूरच्या पारंपरिक 'कोहडा पूडी'चे अनोखे गुपित























Subscribe to my channel




