अजित पवार यांच्या निधनाच्या धक्क्यातून अजूनही महाराष्ट्र सावरलेला नाही. 28 जानेवारीला बारातमीजवळ विमान अपघातात अजित पवारांचे निधन झाले. अजित दादांच्या विमान अपघातावर अनेक नेत्यांनी शंका उपस्थित केली आहे. आज अजित पवार यांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार यांनी या विमान अपघातावर पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी विमान कंपनीवर गंभीर आरोप केले होते. अजित पवार यांना सोडून हे विमान कुठे जाणार होते याबाबतही रोहित पवार यांनी सांगितले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
रोहित पवार यांचा कंपनीवर आरोप
रोहित पवार यांनी म्हटले की, आपले दादा गेले. आज व्हिएसआर कंपनी सीएम, इतर मंत्र्यांना विमानसेवा पुरवते. त्यांच्या संरक्षणाची काळजी घेतली पाहिजे. व्हिएसआरला फेव्हर का केलं जातं? व्हिएसआरचा एवढा होल्ड का आहे? आम्ही डीजीसीआरच्या काही लोकांशी बोललो. पायलटने एकदा विमान उडवल्यानंतर पुन्हा तो 12 तासानंतरच फ्लाईट उडवू शकतो. पण कंपनी सात तासापूर्वीच पायलटला विमान उडवायला सांगतात. नोकरीवरून काढण्याची धमकी दिली जाते. कॉस्ट कटिंगमध्ये ही कंपनी माहीर आहे असा आरोप रोहित पवार यांनी केला आहे.
…तर 10 लाखांचं नुकसान झालं असतं
पुढे बोलताना रोहित पवार यांनी म्हटले की, एखाद्या विमानतळावर व्हिजिबिलिटीचा इश्यू असेल तर पायलटला दोन स्टेशन सांगावं लागतं. मुंबई किंवा हैद्राबाद हे स्टेशन असू शकतात. विमान अजितदादांना घेऊन बारामतीला जाणार होते. त्यानंतर ते शमशाबाद ते पटनाला जायचे होते. विमान कंपनीला घाई होती. त्यामुळे पायलटने व्हिजिबिलिटी कमी असताना विमान उतरवलं अशी आम्हाला शंका आहे. कारण जर हे विमान पुणे किंवा इतर ठिकाणी गेले असते तर कंपनीचं 10 लाखाचं नुकसान झालं असतं. त्यामुळे कंपनीकडून पायलटवर प्रेशर होतं असा आमचा दावा आहे.
स्टॉल वॉर्निंग सिस्टिम बंद होती – रोहित पवार
पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले की, विमानात स्टॉल वॉर्निंग सिस्टिम बंद होती. त्यामुळे ही घटना घडली असावी. याचं बेस मेंटेनन्स केलं कोणी? पीपीटी चालू होतं, यातून कॉकपीटमध्ये चालू असतं ते कळतं. मेन पायलट कपूर असेल तर पाठक को पायलट असतात. को पायलट इंटरॅक्शन करतात. पीटीटी दाबूनही त्यात काही आवाज येत नव्हता. म्हणजे ती सिस्टिम बंद होती. ब्लॅक बॉक्स रिकव्हर केल्यावर अनेक गोष्टी कळतील असंही रोहित पवार म्हणाले.
[embedded content]
शहर
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- 'एक राष्ट्र, एक निवडणूक' वर मंथन: १० आणि ११ जुलै रोजी गोव्यात संसदीय समितीची दोन दिवसीय बैठक
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
महाराष्ट्र
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- पावसाची विश्रांती! पूर ओसरणार, नागरिकांना दिलासा, हवामान विभागाचे ताजे अपडेट
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
गुन्हा
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- RTO विभागातील भ्रष्टाचाराची SIT द्वारे होणार चौकशी; दोषींवर होणार कठोर कारवाई!
- पुणे: व्हॉट्सॲप चॅटमध्ये गुपिते उघड चॅटमध्ये सिया आणि चेतन यांनी एकमेकांशी केलेल्या 'सिक्रेट लग्ना' बद्दल माहिती
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- पावसाळी आरोग्य इशारा: कॅन्सर रुग्ण आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींनी राहावे सावधान!
- व्हॉट्सॲपवरूनच बनवा आयुष्मान कार्ड; केंद्र सरकारचा ‘आयुष्मान सारथी’ चॅटबॉट लाँच!
- आज ७ जुलै रोजी या राशींवर बरसेल धन, वाचा तुमचे आर्थिक भविष्य
- पावसाळ्यातील फंगल इन्फेक्शनपासून राहा सुरक्षित; त्वचेच्या आरोग्यासाठी 'या' सोप्या टिप्स नक्की फॉलो करा!
मनोरंजन
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-इंग्लंड तिसरा टी२०: टीम इंडियात मोठे बदल; रवी बिश्नोई बाहेर, तर वैभव सूर्यवंशीवर सर्वांचे लक्ष!
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- तेलंगणा: प्रियकरासाठी पत्नीने नर्स असूनही सलाईनमध्ये टॉयलेट क्लीनर टाकून नवऱ्याचा केला गेम


























Subscribe to my channel

