पाकिस्तान नेहमी अमेरिकेच्या इशाऱ्यावर नाचत असतो, पाकिस्तानी पंतप्रधान आणि नेते नेहमीच डोनाल्ड ट्रम्प यांना खूष करण्याच्या प्रयत्नात असतात. मात्र आता पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी तालिबानचा उल्लेख करत संसदेत अमेरिकेवर कडक शब्दात टीका केली आहे. पाकिस्तानने इस्लामचे रक्षण करण्यासाठी अफगाणिस्तानच्या भूमीवर झालेल्या दोन्ही युद्धांमध्ये भाग घेतला नाही. मात्र या युद्धात जिहादच्या नावाखाली आपले लोक मारले गेले, तरीही पाकिस्तानने कोणताही धडा घेतला नाही असं ख्वाजा आसिफ यांनी म्हटलं आहे.
अमेरिकेने आम्हाला टॉयलेट पेपरसारखे वापरले…
पुढे बोलताना ख्वाजा आसिफ यांनी म्हटले की, पाकिस्तानने या युद्धांना पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमात बदल केले होते, जे आजपर्यंत दुरुस्त करण्यात आलेले नाहीत. 1999 नंतर पाकिस्तानने अमेरिकन पाठिंबा मिळविण्यासाठी पुन्हा युद्धात सामील होण्याचा निर्णय घेतला, मात्र यासाठी देशाला मोठी किंमत मोजावी लागली. ख्वाजा आसिफ यांनी या सर्व निर्णयांसाठी माजी लष्करप्रमुख जनरल झिया-उल-हक आणि जनरल परवेझ मुशर्रफ यांच्यावर खापर फोडताना म्हटले की, अमेरिकेने पाकिस्तानचा वापर टिश्यू पेपरसारखा आणि टॉयलेट पेपरपेक्षाही वाईट केला आणि नंतर पाकिस्तानले वाऱ्यावर सोडून देण्यात आले.
मागील सरकारला अमेरिकन कुबड्यांची गरज होती: ख्वाजा आसिफ
ख्वाजा आसिफ यांनी पुढे बोलताना म्हटले की, मागील चुकीच्या निर्णयामुळे पाकिस्तान इतरांच्या युद्धांमध्ये प्यादे म्हणून ओळखू जाऊ लागला. 1980 च्या दशकात अफगाणिस्तानात रशियाविरुद्ध उठाव झाला होता, जो अमेरिकेने घडवून आणला होता. त्यावेळी पाकिस्तानच्या तत्कालीन सरकारला अमेरिकन कुबड्यांची गरज होती, त्यामुळे आपल्या लोकांनी त्या युद्धात सामील होण्याचा निर्णय घेतला, ती एक मोठी चूक होती.
आम्ही अमेरिकेमुळे तालिबानला विरोध केला – ख्वाजा आसिफ
तालिबान आणि अफगाणित्सानवर बोलताना ख्वाजा आसिफ म्हणाले की, ‘तालिबानने रशियाविरुद्ध सुरू केलेल्या युद्धाला जिहाद म्हटले जाते. मात्र रशियाने अफगाणिस्तानवर कब्जा केला नव्हता म्हणून ते जिहाद नव्हते. या युद्धात पाकिस्तानच्या सहभागाला कोणतेही ठोस कारण नव्हते मात्र आम्ही तरीही लढलो. आम्ही 2001 मध्ये अमेरिकेसाठी तालिबानविरुद्ध आवाज उठवला. अमेरिका आता गेली आहे, मात्र आम्ही अजूनही त्याचे परिणाम भोगत आहोत, कारण हे नुकसान कधीही भरून काढता येणार नाही.’
शहर
- पुणे: अंधारबन ट्रेक पुन्हा खुला; निसर्गप्रेमींची प्रतीक्षा संपली, वनविभागाच्या नवीन नियमांसह ट्रेक सुरू
- नागपूर: तरुण पिढी हा देशाचा डेमोग्राफिक डिव्हिडंड आहे, योग्य व्यवस्थापन न केल्यास ते ओझे बनतील: सरसंघचालक मोहन भागवत यांचे महत्त्वाचे विधान
- मुंबई: ज्या पद्धतीने पक्ष फोडले गेले ते संविधानाच्या चौकटीत बसत नाही खा. सुप्रिया सुळे यांचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल
- पुणे: बस स्थानकाचा रस्ता अवघ्या सहा महिन्यांत खड्ड्यात; कंत्राटदाराला जाब विचारत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे दंडात्मक व कठोर कारवाईचे आदेश
महाराष्ट्र
- पुणे: अंधारबन ट्रेक पुन्हा खुला; निसर्गप्रेमींची प्रतीक्षा संपली, वनविभागाच्या नवीन नियमांसह ट्रेक सुरू
- नागपूर: तरुण पिढी हा देशाचा डेमोग्राफिक डिव्हिडंड आहे, योग्य व्यवस्थापन न केल्यास ते ओझे बनतील: सरसंघचालक मोहन भागवत यांचे महत्त्वाचे विधान
- मुंबई: ज्या पद्धतीने पक्ष फोडले गेले ते संविधानाच्या चौकटीत बसत नाही खा. सुप्रिया सुळे यांचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल
- पुणे: बस स्थानकाचा रस्ता अवघ्या सहा महिन्यांत खड्ड्यात; कंत्राटदाराला जाब विचारत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे दंडात्मक व कठोर कारवाईचे आदेश
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- जम्मू-काश्मीर: किश्तवाड येथे महिंद्रा स्कॉर्पियो कार अनियंत्रित होऊन चिनाब नदीत कोसळली, ५ जणांचा मृत्यू
- गोवा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मोठी घोषणा; विकसित गोवा २०३७' चा रोडमॅप जाहीर, रोजगार पायाभूत सुविधा आणि पर्यटनावर विशेष भर
- ओडिशा: स्वातंत्र्यदिनाच्या तयारीदरम्यान बालासोरमध्ये मोठी दुर्घटना; शॉक लागून शिक्षकाचा जागीच मृत्यू, तीन विद्यार्थी गंभीर जखमी
- हरिद्वार: "मला पुन्हा आंदोलन करायला लावू नका" सरकारी नोकऱ्यांमध्ये ९९% घोटाळा असल्याचा दावा करत बाबा रामदेव यांचा तीव्र इशारा

























Subscribe to my channel




