पाकिस्तान नेहमी अमेरिकेच्या इशाऱ्यावर नाचत असतो, पाकिस्तानी पंतप्रधान आणि नेते नेहमीच डोनाल्ड ट्रम्प यांना खूष करण्याच्या प्रयत्नात असतात. मात्र आता पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी तालिबानचा उल्लेख करत संसदेत अमेरिकेवर कडक शब्दात टीका केली आहे. पाकिस्तानने इस्लामचे रक्षण करण्यासाठी अफगाणिस्तानच्या भूमीवर झालेल्या दोन्ही युद्धांमध्ये भाग घेतला नाही. मात्र या युद्धात जिहादच्या नावाखाली आपले लोक मारले गेले, तरीही पाकिस्तानने कोणताही धडा घेतला नाही असं ख्वाजा आसिफ यांनी म्हटलं आहे.
अमेरिकेने आम्हाला टॉयलेट पेपरसारखे वापरले…
पुढे बोलताना ख्वाजा आसिफ यांनी म्हटले की, पाकिस्तानने या युद्धांना पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमात बदल केले होते, जे आजपर्यंत दुरुस्त करण्यात आलेले नाहीत. 1999 नंतर पाकिस्तानने अमेरिकन पाठिंबा मिळविण्यासाठी पुन्हा युद्धात सामील होण्याचा निर्णय घेतला, मात्र यासाठी देशाला मोठी किंमत मोजावी लागली. ख्वाजा आसिफ यांनी या सर्व निर्णयांसाठी माजी लष्करप्रमुख जनरल झिया-उल-हक आणि जनरल परवेझ मुशर्रफ यांच्यावर खापर फोडताना म्हटले की, अमेरिकेने पाकिस्तानचा वापर टिश्यू पेपरसारखा आणि टॉयलेट पेपरपेक्षाही वाईट केला आणि नंतर पाकिस्तानले वाऱ्यावर सोडून देण्यात आले.
मागील सरकारला अमेरिकन कुबड्यांची गरज होती: ख्वाजा आसिफ
ख्वाजा आसिफ यांनी पुढे बोलताना म्हटले की, मागील चुकीच्या निर्णयामुळे पाकिस्तान इतरांच्या युद्धांमध्ये प्यादे म्हणून ओळखू जाऊ लागला. 1980 च्या दशकात अफगाणिस्तानात रशियाविरुद्ध उठाव झाला होता, जो अमेरिकेने घडवून आणला होता. त्यावेळी पाकिस्तानच्या तत्कालीन सरकारला अमेरिकन कुबड्यांची गरज होती, त्यामुळे आपल्या लोकांनी त्या युद्धात सामील होण्याचा निर्णय घेतला, ती एक मोठी चूक होती.
आम्ही अमेरिकेमुळे तालिबानला विरोध केला – ख्वाजा आसिफ
तालिबान आणि अफगाणित्सानवर बोलताना ख्वाजा आसिफ म्हणाले की, ‘तालिबानने रशियाविरुद्ध सुरू केलेल्या युद्धाला जिहाद म्हटले जाते. मात्र रशियाने अफगाणिस्तानवर कब्जा केला नव्हता म्हणून ते जिहाद नव्हते. या युद्धात पाकिस्तानच्या सहभागाला कोणतेही ठोस कारण नव्हते मात्र आम्ही तरीही लढलो. आम्ही 2001 मध्ये अमेरिकेसाठी तालिबानविरुद्ध आवाज उठवला. अमेरिका आता गेली आहे, मात्र आम्ही अजूनही त्याचे परिणाम भोगत आहोत, कारण हे नुकसान कधीही भरून काढता येणार नाही.’
शहर
- पुणे: सचिन गायवळ फरारी असतानाही 'फेस टाइम ॲप'द्वारे भावाशी संपर्क; गुन्हे शाखेने जप्त केले ४ मोबाईल आणि लॅपटॉप.प्रकरणाचा
- "भारताच्या अण्वस्त्र धोरणात ऐतिहासिक बदल; एकूण अण्वस्त्रांची संख्या १९० वर, शेजाऱ्यांना धडकी!"
- सावध राहा! सोलापुरातील 'या' १५ शाळा आहेत बेकायदेशीर; विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांचे पालकांना आवाहन!
- नोकरीच्या बाजारात आता पदवीपेक्षा कौशल्याला भाव; मॅनपॉवरग्रुपच्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर!
महाराष्ट्र
- मुंबई: मृणालताई गोरे उड्डाणपूल विस्तारीकरण वादाच्या भोवऱ्यात; निकृष्ट दर्जाच्या पृष्ठभागावरून मुंबईकरांचा संताप!
- पुणे: सचिन गायवळ फरारी असतानाही 'फेस टाइम ॲप'द्वारे भावाशी संपर्क; गुन्हे शाखेने जप्त केले ४ मोबाईल आणि लॅपटॉप.प्रकरणाचा
- जळगाव: काळाचा क्रूर खेळ! कार-एसटी आणि दुचाकीच्या भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू; दोन आनंदी संसार उध्वस्त.
- सावध राहा! सोलापुरातील 'या' १५ शाळा आहेत बेकायदेशीर; विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांचे पालकांना आवाहन!
गुन्हा
- गडचिरोली: माणुसकीला काळीमा! नवीन घराच्या गच्चीवर ७ वर्षांच्या चिमुरडीचा विनयभंग; नराधम पेंटरला बेड्या
- पुणे: बंडू आंदेकर टोळीतील सराईत गुंडाला बेड्या; आठ महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा ओम नगरकर गजाआड
- पिंपरी-चिंचवड: बनावट 'आरटीआय' कार्यकर्त्यांचा पर्दाफाश: पीएमआरडीए (PMRDA) अधिकाऱ्यांना धमकावून खंडणी उकळणाऱ्या टोळीला अटक!
- उत्तर प्रदेश: शामली धर्मांतर अमली पदार्थ तस्कराचा मुलगा 'आयुष' पाकिस्तानी धर्मप्रसारकांच्या भाषणांचा होता चाहता!
राजकीय
- कोल्हापुरात 'शक्तीपीठ महामार्गा'वरून राजकीय ठिणगी; सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर आमनेसामने!
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
- ममता बॅनर्जींना दिल्लीत मोठा धक्का; तृणमूलच्या दोन राज्यसभा खासदारांचा तडकाफडकी राजीनामा.
इतर
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
- रोज सकाळी जिरे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की अपायकारक? डॉक्टरांनी सांगितली सत्यता.
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
देश विदेश
- "भारताच्या अण्वस्त्र धोरणात ऐतिहासिक बदल; एकूण अण्वस्त्रांची संख्या १९० वर, शेजाऱ्यांना धडकी!"
- नोकरीच्या बाजारात आता पदवीपेक्षा कौशल्याला भाव; मॅनपॉवरग्रुपच्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर!
- रेल्वे: ४० वर्षे जुनी प्रणाली होणार कालबाह्य, ऑगस्टपासून एआय (AI) आधारित अत्याधुनिक प्रणालीची सुरुवात!
- उत्तर प्रदेश: शामली धर्मांतर अमली पदार्थ तस्कराचा मुलगा 'आयुष' पाकिस्तानी धर्मप्रसारकांच्या भाषणांचा होता चाहता!


























Subscribe to my channel
