घरातली भांडणं रस्त्यावर आणू नका..; करिश्मा कपूरच्या पूर्व पतीच्या संपत्ती वादात कोर्टाने फटकारलं

संजय कपूर, प्रिया सचदेव आणि करिश्मा कपूरImage Credit source: Instagram

बिझनेसमन आणि अभिनेत्री करिश्मा कपूरचा पूर्व दिवंगत पती संजय कपूरच्या 30 हजार कोटी रुपयांच्या संपत्तीप्रकरणी सुनावणीदरम्यान दिल्ली उच्च न्यायालयाने अत्यंत महत्त्वपूर्ण टिप्पणी केली. न्यायालयाने संजय कपूरच्या कुटुंबीयांना सल्ला दिला की कौटुंबिक भांडणं रस्त्यावर आणू नका, उलट ते शांततेनं आणि सामंजस्यानं सोडवण्याचा प्रयत्न करा. संजय कपूरची आई राणी कपूर यांच्या याचिकेवर ही सुनावणी सुरू होती. कोर्टाने राणी कपूर, संजय कपूरची तिसरी पत्नी प्रिया सचदेव कपूर, पूर्व पत्नी करिश्मा कपूर आणि त्यांच्या मुलांना सांगितलं की, ही संपत्ती मेहनतीची असून त्याकडे आशीर्वाद म्हणून पहावा.

‘IANS’ या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, न्यायालयाने हे स्पष्टपणे म्हटलंय की, ही सर्व संपत्ती आणि बिझनेस हे दुसऱ्यांच्या मेहनतीचं फळ आहे आणि तुमच्यासाठी ते आशीर्वादासारखं आहे. त्यामुळे या संपत्तीकडे आणि बिझनेसकडे आशीर्वादाप्रमाणेच पहावं. याचं तुम्ही अभिशापात रुपांतर करू नका. कोर्टाने यावेळी असाही सल्ला दिला की कौटुंबिक नात्यांचा आदर करण्याचा आणि या वादाला शांततेनं सोडवण्याचा प्रयत्न करा. राणी कपूर यांच्या फॅमिली ट्रस्टशी संबंधित या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने चर्चा आणि सामंजस्याने प्रकरण सोडवण्याचा सल्ला दिला. कोर्टाने इथे स्पष्ट म्हटलंय की, भांडणतंट्याने इथे गोष्टी आणखी चिघळू किंवा शकतात. त्यामुळे यातून मधला मार्ग काढण्याचा प्रयत्न दोन्ही पक्षांनी मिळून करावा.

या सुनावणीदरम्यान संजय कपूरची तिसरी पत्नी प्रिया सचदेव कपूरने सासू राणी कपूर यांची याचिका फेटाळण्याची मागणी केली. त्यावर कोर्टाने नोटीस जारी करत सर्व पक्षकारांना उत्तर देण्याची संधी दिली आहे. चार आठवड्यांत सर्व पक्षकारांनी आपापली उत्तरं कोर्टात दाखल करावीत, असं सांगण्यात आलं. याप्रकरणाची पुढील सुनावणी ही 23 मार्च रोजी होणार आहे.

संजय हा खूप मोठा उद्योगपती होता. तो सोना कॉमस्टार या कंपनीचा तो अध्यक्ष होता. जून महिन्यात पोलो खेळताना हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचं निधन झालं होतं. संजयची संपत्ती तब्बल 30 हजार कोटी रुपये असल्याचं म्हटलं जात आहे. 2016 मध्ये करिश्मा कपूरला घटस्फोट दिल्यानंतर संजयने 2017 मध्ये मॉडेल प्रिया सचदेवशी लग्न केलं होतं. संजयच्या निधनानंतर करिश्माने तिच्या दोन मुलांच्या वतीने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.



हे पण वाचा-
हा तर टप्प्याटप्प्याने दिलेला झटका!" पंतप्रधानांच्या विधानाचा अर्थ सांगत शरद पवारांचा वाढत्या महागाईवरून सरकारला थेट इशारा!"वाढत्या महागाईची सत्ताधाऱ्यांना राजकीय किंमत मोजावी लागेल"; पंतप्रधान मोदींच्या विधानावर शरद पवारांचा खोचक टोला, राष्ट्रवादीचे राज्यभर आंदोलन!मुंबई:देशात सातत्याने वाढणाऱ्या महागाईच्या (Inflation) मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अत्यंत तीक्ष्ण शब्दांत हल्ला चढवला आहे. पंतप्रधानांच्या महागाई नियंत्रणाबाबतच्या एका वक्तव्याचा समाचार घेताना, "हा नियंत्रणाचा प्रयत्न नसून सर्वसामान्यांना टप्प्याटप्प्याने दिलेला मोठा धक्का (Phased Push) आहे," असा खोचक टोला शरद पवारांनी लगावला आहे. महागाईच्या या भडक्यामुळे सत्ताधारी महायुती आणि केंद्र सरकारला आगामी काळात मोठी 'राजकीय किंमत' मोजावी लागेल, असा थेट इशाराही त्यांनी दिला आहे. पंतप्रधानांच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय?नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील महागाई इतर देशांच्या तुलनेत नियंत्रणात असल्याचे सांगितले होते. यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, सरकार आकडेवारीचा खेळ करून जनतेची दिशाभूल करत आहे. पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस आणि रोजच्या खाण्यापिण्याच्या वस्तूंचे भाव सातत्याने वाढत आहेत. सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले असताना सरकार मात्र सर्व आलबेल असल्याचे भासवत आहे. पंतप्रधानांचा 'नियंत्रण' हा शब्द म्हणजे प्रत्यक्षात जनतेला हळूहळू आणि टप्प्याटप्प्याने महागाईच्या खाईत ढकलण्याचा प्रकार आहे. महागाईविरोधात शरद पवार गट रस्त्यावरशरद पवारांच्या या इशाऱ्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) पक्षाने राज्यभरात आक्रमक पवित्रा घेतला आहे. बारामतीमध्ये युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून 'आक्रोश आंदोलन' केले. तर दुसरीकडे महिला आघाडीच्या नेत्या रोहिणी खडसे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. दुधाचे वाढलेले दर, घरगुती गॅस आणि इंधनाच्या गगनाला भिडलेल्या किमतींमुळे सामान्य जनता होरपळून निघत असून, सरकारने तात्काळ पावले न उचलल्यास हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा पक्षाने दिला आहे. सत्ताधाऱ्यांना मोजावी लागणार किंमतशरद पवार यांनी स्पष्ट केले की, देशातील जनता सुजाण आहे. लोकसभा निवडणुकीत जनतेने महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावर सरकारला आपले स्थान दाखवून दिले आहे. आता जर आगामी काळातही महागाई अशीच वाढत राहिली आणि त्यावर ठोस उपाययोजना केल्या नाहीत, तर महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ताधाऱ्यांना याचे गंभीर राजकीय परिणाम भोगावे लागतील. 🏷️ Format 1: 15 Tags with # (Separated"वाढत्या महागाईची सत्ताधाऱ्यांना राजकीय किंमत मोजावी लागेल"; पंतप्रधान मोदींच्या विधानावर शरद पवारांचा खोचक टोला, राष्ट्रवादीचे राज्यभर आंदोलन!मुंबई:देशात सातत्याने वाढणाऱ्या महागाईच्या (Inflation) मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अत्यंत तीक्ष्ण शब्दांत हल्ला चढवला आहे. पंतप्रधानांच्या महागाई नियंत्रणाबाबतच्या एका वक्तव्याचा समाचार घेताना, "हा नियंत्रणाचा प्रयत्न नसून सर्वसामान्यांना टप्प्याटप्प्याने दिलेला मोठा धक्का (Phased Push) आहे," असा खोचक टोला शरद पवारांनी लगावला आहे. महागाईच्या या भडक्यामुळे सत्ताधारी महायुती आणि केंद्र सरकारला आगामी काळात मोठी 'राजकीय किंमत' मोजावी लागेल, असा थेट इशाराही त्यांनी दिला आहे. पंतप्रधानांच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय?नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील महागाई इतर देशांच्या तुलनेत नियंत्रणात असल्याचे सांगितले होते. यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, सरकार आकडेवारीचा खेळ करून जनतेची दिशाभूल करत आहे. पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस आणि रोजच्या खाण्यापिण्याच्या वस्तूंचे भाव सातत्याने वाढत आहेत. सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले असताना सरकार मात्र सर्व आलबेल असल्याचे भासवत आहे. पंतप्रधानांचा 'नियंत्रण' हा शब्द म्हणजे प्रत्यक्षात जनतेला हळूहळू आणि टप्प्याटप्प्याने महागाईच्या खाईत ढकलण्याचा प्रकार आहे. महागाईविरोधात शरद पवार गट रस्त्यावरशरद पवारांच्या या इशाऱ्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) पक्षाने राज्यभरात आक्रमक पवित्रा घेतला आहे. बारामतीमध्ये युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून 'आक्रोश आंदोलन' केले. तर दुसरीकडे महिला आघाडीच्या नेत्या रोहिणी खडसे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. दुधाचे वाढलेले दर, घरगुती गॅस आणि इंधनाच्या गगनाला भिडलेल्या किमतींमुळे सामान्य जनता होरपळून निघत असून, सरकारने तात्काळ पावले न उचलल्यास हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा पक्षाने दिला आहे. सत्ताधाऱ्यांना मोजावी लागणार किंमतशरद पवार यांनी स्पष्ट केले की, देशातील जनता सुजाण आहे. लोकसभा निवडणुकीत जनतेने महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावर सरकारला आपले स्थान दाखवून दिले आहे. आता जर आगामी काळातही महागाई अशीच वाढत राहिली आणि त्यावर ठोस उपाययोजना केल्या नाहीत, तर महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ताधाऱ्यांना याचे गंभीर राजकीय परिणाम भोगावे लागतील. 🏷️ Format 1: 15 Tags with # (Separated

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *