Bollywood Movies : बॉलिवूडमध्ये असे काही चित्रपट आहेत, ज्यामध्ये कलाकार किंवा अभिनेत्रीमुळे तो चित्रपट प्रचंड चर्चेत येतो. पण 38 वर्षांपूर्वी असा एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. ज्यामध्ये ना कलाकार, ना चित्रपटाची कथा चर्चेत आली. मात्र, हा चित्रपट फक्त एका मगरमच्छमुळे प्रचंड गाजला.
1988 साली प्रदर्शित झालेल्या ‘खून भरी मांग’ या चित्रपटात अभिनेत्री रेखा यांनी दमदार भूमिका साकारली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. रेखा यांनी जवळपास एकहाती हा चित्रपट गाजवला असे म्हटले जाते. या चित्रपटात रेखा यांच्यासोबत कबीर बेदी, सोनू वालिया आणि कादर खान यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. चित्रपटाचे दिग्दर्शन राकेश रोशन यांनी केले होते.
कथानकात मगरमच्छाचा थरार
चित्रपटाची कथा आरती (रेखा) या श्रीमंत घराण्यातील विधवेभोवती फिरते. तिच्या पतीचा कार अपघातात मृत्यू होतो तर वडिलांचीही हत्या होते. दोन मुलं आणि पाळीव कुत्र्यांसह ती एकटीच आयुष्याशी दोन हात करत असते.
तिच्या वडिलांचा मित्र हिरालाल (कादर खान) तिच्या आयुष्यात ‘फादर फिगर’ बनून प्रवेश करतो. मात्र त्यामागे वेगळेच कारस्थान असते. तो आपल्या पुतण्याला संजयला (कबीर बेदी) आरतीच्या आयुष्यात आणतो जेणेकरून तिच्या संपत्तीवर ताबा मिळवता येईल. आरतीची मैत्रीण नंदिनी (सोनू वालिया)ही या कटात सामील असते.
सर्वजण मिळून आरतीला संजयशी लग्न करण्यास प्रवृत्त करतात. लग्नानंतर मात्र खरी नाट्यमय वळण सुरू होते. संजय आणि नंदिनी आरतीला सहलीच्या बहाण्याने घेऊन जातात आणि मगरमच्छांनी भरलेल्या पाण्यात ढकलून देतात.
मृत्यूपासून सुटका आणि बदला
संजय आणि नंदिनीला वाटते की आरतीचा मृत्यू झाला आहे. मात्र मगरमच्छांच्या हल्ल्यात जखमी झाल्यानंतरही ती बचावते. प्लास्टिक सर्जरीनंतर तिचा चेहरा बदलतो आणि ती नव्या ओळखीने परतते.
यानंतर सुरू होते सूडनाट्य. आरती एक-एक करून संजय, नंदिनी आणि हिरालाल यांच्या आयुष्याचा विध्वंस करते. शेवटी ती आपल्या शत्रूंनाही तसाच धडा शिकवते जसा तिच्यासोबत झाला होता. त्यांना देखील मगरमच्छांच्या तावडीत सोपवून देते.
‘खून भरी मांग’मध्ये मगरमच्छाचे सीन काही मिनिटांचे असले तरी त्यांनी संपूर्ण चित्रपटाला वेगळी ओळख दिली. सुरुवातीपासून क्लायमॅक्सपर्यंत मगरमच्छ हा कथानकाचा महत्त्वाचा भाग राहिला. थरार, भावनिक संघर्ष आणि सूडाची कथा यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




