
Cancer Death Toll Soars in India : भारतासाठी कॅन्सर गंभीर धोका बनला आहे. कॅन्सरचे निदान झाल्यानंतर भारतात ५ पैकी ३ रूग्णांचा मृत्यू होतो. आयएसीएमआरच्या अभ्यासातून ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे. आयसीएमआरचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र टोपरानी यांच्या मते, कॅन्सर झाल्याचे उशीरा समजणे, उपचारावेळी अनेक अडचणींचा सामना करावा लागणे, यासारख्या कारणामुळे अनेक रूग्णांचा मृत्यू होतो. त्यामुळे कॅन्सरने मृत्यू होणाऱ्यांची संख्या गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. २००० मध्ये कॅन्सरमुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या ४.९ लाख इतकी होती, पण २०२२ मध्ये ही संख्या ८७ टक्क्यांनी वाढली आहे. २०२२ मध्ये कॅन्सरमुळे ९.१७ लाख रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
भारतात पाच पैकी तीन रूग्णांना कॅन्सर झाल्याचे समजल्यानंतर उपचारादरम्यान मृत्यू होतो. हा धक्कादायक खुलासा दिल्लीमधील आयसीएमारच्या वैज्ञानिक अभ्यासाच्या रिपोर्ट्समधून समोर आला आहे. आयसीएमआरच्या या रिपोर्ट्सला आंतराराष्ट्रीय ल लांसेट रीजनल हेल्थमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. भारतामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये कॅन्सरच्या रूग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे, त्यातच नव्या अभ्यासामुळे चिंता आणखी वाढली आहे.
|
Ladki Bahin Yojana : पन्नास लाख लाडक्या अपात्र? राज्य सरकारचे वर्षाचे वाचणार 1600 कोटी रुपये |
लिंग आणि वयाच्या आधारावर कॅन्सरवर झालेले हे पहिलेच सर्वेक्षण, अभ्यास असल्याचा दावा वैज्ञानिकांनी केला आहे. कॅन्सर रूग्णांचा वेळेआधीच मृत्यूदर ६४.८ टक्के असल्याचे समोर आले आहे. ग्लोबर कॅन्सर ऑब्जर्वेटरीच्या रिपोर्ट्सच्या अंदाजांनुसार, भारतामध्ये कॅन्सरमुळे महिलांचा मृत्यू होण्याचे प्रणाम अतिशय वेगाने वाढत आहे. प्रत्येकवर्षी यामध्ये २ ते ४ टक्क्यांनी वाढ होत आहे. महिलांचा कॅन्सरमुळे मृत्यू होण्याची अनेक कारणे आहेत, त्यामध्ये वेळेवर आणि योग्य उपचार न करणे या कारणाचा समावेस असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.
भारतीय महिलांमध्ये स्तनाचा कॅन्सर सर्वाधिक असल्याचे संशोधनात आढळले आहे. महिलांना होणाऱ्या कॅन्सरच्या नव्या प्रकरणात स्तनाचा कॅन्सरचे प्रमाण १३.८ टक्के इतके आहे. १०.३ टक्के महिलांना तोंडाचा कॅन्सर, ९.२ टक्के महिलांना गर्भाशयाचा कॅन्सर तर ८.८ टक्के महिलाना श्वसनाचा कॅन्सर होत असल्याचे समोर आलेय.
पुरूषांमध्ये तोंडाच्या कॅन्सरचे प्रमाण सर्वाधिक आहे. देशातील एकूण कॅन्सरग्रस्त पुरूष रूग्णांपैकी १५.६ टक्के रूग्णांना तोंडाचा कॅन्सर झालेला आहे. तर श्वसनाच्या कॅन्सरचे रूग्ण ८.५ टक्के आहे, कोलोरेक्टरच्या रूग्णांची संख्या ६.३ टक्के इतके आहे. अभ्यासामध्ये, फुफ्फुस, ब्रॉन्की आणि श्वसनमार्गाचा कर्करोग श्वसन कर्करोग म्हणून वर्गीकृत केला जातो. श्वसन आणि अन्ननलिका कर्करोगामध्ये 100 नवीन निदान प्रति 100 मृत्यूचे प्रमाण अपवादात्मकपणे जास्त आहे.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!



























Subscribe to my channel



