
Mumbai : मुंबईत बुलेट ट्रेनचं काम सध्या सुरू आहे. हे स्थानकं तयार होताच नागरिकांना शहरातीस इतर वाहतुकीच्या पर्यायांचा सहजपणे उपयोग करता येईल यासाठी बुलेट ट्रेनच्या स्थानकांपासून कनेकटीव्हिटी वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे. ही सर्व स्थानकं शहरातील वाहतूक व्यवस्थेला जोडून तयार केली जाणार आहेत.
प्रवाशांना मोठा फायदा
हाय-स्पीड रेल्वेला शहरातील वाहतुकीसोबत सहजपणे जोडण्यासाठी मल्टी मोडल इंटिग्रेशन (MMI) प्रणाली विकसित करण्यात येणार आहे. याअंतर्गत बुलेट ट्रेन स्थानकांवर 'स्टेशन प्लाझा' तयार केले जाणार आहेत. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या 508 किमी लांब मार्गाची NHRCLद्वारे अंमलबजावणी होत आहे. यावेळीच हे स्टेशन प्लाझा सुद्धा विकसित केले जाणार आहेत. यामुळे प्रवाशांना स्थानकांवर प्रवेश करताना कोणत्याही अडचणी येणार नाहीत.
बुलेट ट्रेनच्या प्रवाशांची लास्ट माइल कनेकटीव्हीटी सुधारण्यासाठी हे प्लाझा तयार केले जात आहेत. यामुळे प्रवाशांना बस, टॅक्सी, किंवा इतर वाहनांपर्यंत पोहचता येणार आहे. या उपक्रमांतर्गत बुलेट ट्रेन स्थानकांच्या आजूबाजूच्या परिसरात विकास केला जाणार आहे. या स्टेशन प्लाझामुळे स्थानकांवर गर्दी होणार नाही. तसेच, नागरिकांना बस किंवा रिक्षासाठी सामानासोबत लांब प्रवास करण्याची गरज नाही. बुलेट ट्रेनमधून उतरताच त्यांना थेट स्टेशन प्लाझावरून पुढील वाहतुकीचा पर्याय निवडता येणार आहे.
अनेक सुविधा उपलब्ध
नियोजित स्टेशन प्लाझा एका सार्वजनिक जागेसारखी विकसित केली जात आहे. या भागांत पार्किंग झोन, पिक-अप आणि ड्रॉप-ऑफ पॉईंट, पादचाऱ्यांसाठी स्वतंत्र मार्ग, आधुनिक पथदिवे, सीसीटीव्ही व्यवस्था असणार आहेत. याशिवाय प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अग्निशामकही बसवली जाणार आहेत. सध्या या सुविधा गुजरातमधील सुरत, बिलिमोरा, वापी, भरूच, आनंद आणि वडोदरासह काही स्थानकांवर हे स्टेशन प्लाझा विकसित करण्याचे कंत्राट दिले आहेत.
यानंतर महाराष्ट्रातील ठाणे, बोईसर, विरार स्थानकावरही सेवा सुरू करण्यात येणार आहे. सध्या भारतातील पहिली बुलेट ट्रेन 15 ऑगस्ट 2027 रोजी सुरू होणार आहे. यामुळे मुंबई ते अहमदाबाद प्रवासाचा वेळ कमी होणार असून, प्रवास सुखकर होणार आहे.
शहर
- Pune : लक्ष्मी नगर पोलिसांची मोठी कारवाई; बेकायदेशीर पिस्टलसह एकाला अटक
- Pune : पुणे हादरलं: 12 वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू; शाळेतून आल्यावर खेळायला गेला, पण नंतर थेट मृतदेह सापडला!
- Pune : शिरूरमध्ये नात्यांना काळिमा; मुलाकडून वृद्ध आईवर क्रूर अत्याचार; जमिनीच्या वादात माणुसकी हरवली
- Pune : PMRDA च्या रिंग रोड आखणीत गोंधळ; शेतकरी आणि छोट्या भूखंडधारकांमध्ये चिंता
महाराष्ट्र
- डॉ. चंद्रकांत लहारिया यांचा कॉलम:आपली स्वयंपाकघरं आता विजेवर चालवण्याची वेळ आली आहे का?
- LPG संकट : इराण-इस्रायल युद्धाचा फटका महाराष्ट्रातील स्वयंपाकघराला; बीड, चंद्रपूरसह पुण्यातही गॅस तुटवडा!
- शशी थरूर यांचा कॉलम:‘प्रहार”मुळे सुरक्षा व्यवस्थेचा समन्वय बळकट होईल
- Shirur : टाकळी हाजी येथे शासकीय योजनांची माहिती; नागरिकांना लाभ घेण्याचे आवाहन
गुन्हा
- Pune : पुणे हादरलं: 12 वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू; शाळेतून आल्यावर खेळायला गेला, पण नंतर थेट मृतदेह सापडला!
- Pune : शिरूरमध्ये नात्यांना काळिमा; मुलाकडून वृद्ध आईवर क्रूर अत्याचार; जमिनीच्या वादात माणुसकी हरवली
- डॉ. चंद्रकांत लहारिया यांचा कॉलम:आपली स्वयंपाकघरं आता विजेवर चालवण्याची वेळ आली आहे का?
- Ahilyanagar Crime : संगमनेरमध्ये सहावीच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, मुलगी गंभीर जखमी
राजकीय
- मिरज पंचायत समितीत काँग्रेसची बाजी, भाजपच्या बालेकिल्ल्यात आघाडीचा धक्का
- आरती जेरथ यांचा कॉलम:‘आप’ नेत्यांच्या सुटकेनंतर काँग्रेस पक्ष चिंताक्रांत का?
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
इतर
- सरकार तुमचे बँक खाते गोठवू शकत नाही: आर्थिक संकटाच्या व्हायरल दाव्याची पडताळणी
- नाशिकमध्ये निवडणुकीतील पराभव जिव्हारी, राजकीय नेत्याचा युवकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला
- राज्यात उन्हाचा कडाका वाढला: उष्माघातापासून बचावासाठी आरोग्य विभागाकडून 'अॅडव्हायजरी' जारी; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
- Pune- पुणे महापालिकेचा मोठा निर्णय! २३ गावांच्या विकासासाठी ९५४ कोटींचा ‘बूस्टर डोस’
मनोरंजन
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
विडियो गॅलेरी

देश विदेश
- Mumbai : महाराष्ट्रात एलपीजी संकट! पश्चिम आशियातील युद्धामुळे गॅस पुरवठा विस्कळीत; गॅस एजन्सींना पोलीस संरक्षण देण्याचे आदेश
- नांदेडच्या औद्योगिक शिरपेचात मानाचा तुरा! ४,२५० कोटींचा हेलिकॉप्टर प्रकल्प जाहीर; हजारो तरुणांना मिळणार रोजगार
- LPG टंचाई: सिलिंडर वाहनांना पोलीस सुरक्षा द्या आणि तात्काळ 'कंट्रोल रुम' उभारा; राज्य सरकारचे जिल्हाधिकाऱ्यांना कडक निर्देश
- गॅस टंचाई हाताळण्यासाठी केंद्र सरकार सरसावले: हॉटेल्सना पर्यायी इंधन, राज्यांना अतिरिक्त रॉकेल


























Subscribe to my channel


