
Pune Ganesh Visarjan : पुण्यातील पाचही मानाच्या गणपतींचं विसर्जन पार पडलं आहे. या मानाच्या गणपतींच्या विसर्जनासाठीच ९ तासांहून अधिक वेळ लागला. यानंतर आता श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपतीच्या विसर्जनासाठी मार्गस्थ झाला आहे. तसेच मिरवणूक मार्गावरील इतर गणेशांचंही आता यथावकाश विसर्जन पार पडणार आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार, ढोल ताशा पथक आणि पारंपरिक पद्धतीने पुण्यातल्या पाचही मानाच्या गणरायाला भाविकांनी निरोप दिला. यामध्ये मानाचा पहिला 'कसबा गणपती'चं ४.३६ मिनिटांनी विसर्जन पार पडलं.
|
Pune Ganesh Visarjan 2023 : पुण्यातल्या लक्ष्मी रस्त्यावर 'कथकली'नं गणेशभक्तांचे वेधले लक्ष |
त्यानंतर मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपतीचं विसर्जन ५.१२ मिनिटांनी झालं. तसेच मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपतीचं विसर्जन ५.५३ मिनिटांनी त्यानंतर मानाचा चौथा तुळशीबाग गणपीतीचं विसर्जन ६.३२ वाजता तर मानाचा पाचवा केसरीवाडा गणपतीचं विसर्जन ६.५९ वाजता पार पडलं.
दरम्यान, यंदा पहिल्यांदाच श्रीमंत दगडुशेठ हालवाई मंडळाच्या गणपतीचं प्रस्थान दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास झालं. त्यानंतर तो ही मुख्य मिरवणूक मार्गात सामिल झाला. पण अद्याप सर्वांचं आकर्षण असणाऱ्या या गणपतीचं विसर्जन झालेलं नाही.
या गणेशाचं विसर्जन झाल्यानंतर मिरवणुकींना वेग येईल. यापूर्वी दगडुशेठ हलवाई गणपतीच्या प्रस्थानालाच रात्र व्हायची त्यामुळं पुढे मुख्य मिरवणुकीला उशीर व्हायचा, हा उशीर टाळण्यासाठी यंदा गणपतीचं लवकर प्रस्थान करण्याचा निर्णय मंडळानं घेतला आहे.
यंदा नेहमीपेक्षा कमी वेळेत मिरवणुका संपतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पण तरीही नेमकी किती तास याला वेळ लागेल हे पाहणं महत्वाचं आहे.
शहर
- जालना: सरकारने चर्चेची दारे खुली ठेवलीत, पण मनोज जरांगे पाटलांचा एल्गार; म्हणाले, माघार नाही!
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
महाराष्ट्र
- जालना: सरकारने चर्चेची दारे खुली ठेवलीत, पण मनोज जरांगे पाटलांचा एल्गार; म्हणाले, माघार नाही!
- जळगाव: रक्षाबंधनादिवशी स्टेटस ठेवून भावाने संपवले जीवन, सणाचा आनंद शोकात बदलला
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!


























Subscribe to my channel


