
Kuwait Building Fire : कुवैतमध्ये एका इमारतीला लागलेल्या आगीमध्ये ४५ भारतीयांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. ४५ भारतीयांचे पार्थिव घेऊन भारतीय हवाईदलाचे एअरक्राफ्ट देशात दाखल झाले आहे. गुरुवारी रात्री एक विशेष विमान भारतीयांचे पार्थिव परत आणण्यासाठी कुवैतमध्ये पाठवण्यात आले होते. हे एअरक्राफ्ट शुक्रवारी चारच्या सुमारास कुवैतमधून निघाले होते. ते कोची विमानतळावर उतरले आहे.
एअरक्राफ्ट C-130J भारतीय कामगारांचे पार्थिव घेऊन कोची विमानतळावर दाखल झाल्याची माहिती परराष्ट्र राज्यमंत्री किर्तीवर्धन सिंह यांनी दिली. ते स्वतः या एअरक्राफ्टमध्ये होते. मृत कामगारांमध्ये २४ जण केरळचे आहेत. त्यामुळे एअरक्राफ्ट आधी कोची एअरपोर्टवर उतरले आहे. त्यानंतर एअरक्राफ्ट दिल्लीला जाणार असल्याची माहिती आहे. कारण, कारण काही मृत कामगार हे उत्तर भारतातील आहेत. सर्व मृतांची ओळख पटवण्यासाठी कुवैत प्रशासनाकडून मृतदेहांची डीएनए टेस्ट घेण्यात आली आहे.
|
NEET Exam : NEET वरून सुप्रीम कोर्टाचा यू-टर्न; 1563 विद्यार्थ्यांचीही होणार फेरपरीक्षा |
किर्तीवर्धन सिंह यांनी कुवैतचे परराष्ट्र मंत्री अबदुल्ला अली अल-याह्या यांच्यासह इतर मंत्र्यांची भेट घेतली होती. परिस्थितीचा पूर्ण आढावा घेतला होता. याशिवाय किर्तीवर्धन यांनी मुबारक अल कबीर हॉस्पिटलला भेट देखील दिली होती. याठिकाणी अनेक जखमी भारतीयांवर उपचार सुरु होते. कितीर्वधन यांनी त्यांची विचारपूस केली.
कुवैतमध्ये इमारतीला लागलेल्या आगीमध्ये एकूण ४९ जणांचा मृत्यू झालाय, त्यात ४५ भारतीयांचा समावेश आहे. पीडित कुटुंबियांना आर्थिक मदतीचे आश्वासन कुवैत सरकारने दिले आहे. तसेच, या अपघाताप्रकरणी चौकशी समिती देखील स्थापन करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार जवळपास १५० जण इमारतीमध्ये राहत होते. आग लागली तेव्हा मुख्य दरवाजा आणि टेरसचे दार बंद होते. त्यामुळे अनेकांना बाहेर पडता आले नाही.
एनआरआय उद्योगपती आणि यूएईतील लूलू ग्रुपचे मालक युसुफ अली यांनी प्रत्येक पीडित कुटुंबासाठी ५ लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या घटनेबाबत माहिती घेतली होती. पंतप्रधान मोदी यांच्याकडून पीडित कुटुंबासाठी २ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. पीएम रिलीफ फंडमधून ही मदत केली जाईल.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा



























Subscribe to my channel



