
Dharashiv : मार्च महिन्यातच राज्यातील अनेक भागात पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यात आता धाराशिव जिल्ह्यात देखील उन्हाच्या झळा दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत. त्यामुळे पिकांना देखील अधिक पाणी लागत असल्याने पाणी उपसा वाढला आहे. तर बाष्पीभवनामुळे देखील प्रकल्पातील पाणी साठा देखील कमी होत आहे. जिल्ह्यातील प्रकल्पात एकुण ३४ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.
उन्हाळ्यात पाणी टंचाईची समस्या सर्वत्र जाणवत असते. यंदाच्या पाणी टंचाईची चाहूल मार्च महिन्याच्या मध्यंतरात जाणविण्यास सुरवात झाली आहे. पाणीसाठा कमी होत असल्याने गावात पाणी पुरवठा होत नाही. यामुळे नागरिकांना पाणी आणण्यासाठी दूरवर पायपीट करत जावे लागत आहे. अशातच धाराशिव जिल्ह्यात देखील आता याची सुरवात झाल्याचे पाहण्यास मिळत असून जिल्ह्यातील प्रकल्पात केवळ ३४ टक्के पाणी साठा शिल्लक राहिल्याचे दिसून येत आहे.
|
|
केवळ एकच प्रकल्प पूर्ण भरलेला
धाराशिव जिल्ह्यातील २२६ प्रकल्पांपैकी केवळ एक प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरला आहे. तर ३ प्रकल्पात ७५ टक्केच्या वर पाणीसाठा आहे. ३९ प्रकल्पात ५१ ते ७५ टक्के, ८४ प्रकल्पात २६ ते ५० टक्के, ५४ प्रकल्पात २५ टक्के पेक्षा कमी, ४३ प्रकल्प जोत्याखाली तर एका प्रकल्पाने तळ गाठला आहे. एकुण प्रकल्पात २४९.९३ दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे. दरम्यान आगामी काळात पाण्याचा जपुन वापर न केल्यास टंचाई निर्माण होवु शकते त्यामुळे पाण्याचा काटकसरीने वापर करा अस आवाहन प्रशासनाने केले आहे.
शहर
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- 'एक राष्ट्र, एक निवडणूक' वर मंथन: १० आणि ११ जुलै रोजी गोव्यात संसदीय समितीची दोन दिवसीय बैठक
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
महाराष्ट्र
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- पावसाची विश्रांती! पूर ओसरणार, नागरिकांना दिलासा, हवामान विभागाचे ताजे अपडेट
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
गुन्हा
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- RTO विभागातील भ्रष्टाचाराची SIT द्वारे होणार चौकशी; दोषींवर होणार कठोर कारवाई!
- पुणे: व्हॉट्सॲप चॅटमध्ये गुपिते उघड चॅटमध्ये सिया आणि चेतन यांनी एकमेकांशी केलेल्या 'सिक्रेट लग्ना' बद्दल माहिती
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- पावसाळी आरोग्य इशारा: कॅन्सर रुग्ण आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींनी राहावे सावधान!
- व्हॉट्सॲपवरूनच बनवा आयुष्मान कार्ड; केंद्र सरकारचा ‘आयुष्मान सारथी’ चॅटबॉट लाँच!
- आज ७ जुलै रोजी या राशींवर बरसेल धन, वाचा तुमचे आर्थिक भविष्य
- पावसाळ्यातील फंगल इन्फेक्शनपासून राहा सुरक्षित; त्वचेच्या आरोग्यासाठी 'या' सोप्या टिप्स नक्की फॉलो करा!
मनोरंजन
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-इंग्लंड तिसरा टी२०: टीम इंडियात मोठे बदल; रवी बिश्नोई बाहेर, तर वैभव सूर्यवंशीवर सर्वांचे लक्ष!
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- तेलंगणा: प्रियकरासाठी पत्नीने नर्स असूनही सलाईनमध्ये टॉयलेट क्लीनर टाकून नवऱ्याचा केला गेम



























Subscribe to my channel

