नवीन वर्षातही जगाचे चित्र अंधकारमय आहे. वाढत्यासंघर्षांमुळे आणि वाढत्या हुकूमशाहीमुळे संस्थाकमकुवत होत आहेत. वाढती विषमता आर्थिकअसुरक्षितता वाढवत आहे. परंतु सर्वात निराशाजनकघटना म्हणजे ‘इतरां'' बद्दल वाढणारा द्वेष. जगभरातीलराजकारणी स्थलांतरित आणि निर्वासितांना धोकाम्हणून चित्रित करत आहेत. ही परिस्थिती डब्ल्यू.एच.ऑडेन यांच्या //"रिफ्यूजी ब्लूज’ या कवितेची आठवणकरून देते. दुसऱ्या महायुद्धाच्या पूर्वसंध्येला लिहिलेल्या एका सार्वजनिक मेळाव्यात वक्त्याने इशारा दिला आहे की, "आपण त्यांना आत येऊ दिले तर ते आपलेजीवनमान हिरावून घेतील.’ ‘जेनोफोबिया''चा हा उदय शून्यात होत नाही. तो एका खोल संरचनात्मक बदलाने प्रेरित आहे. आपण हे विसरतो की राष्ट्र-राज्य ही एक तुलनेने नवीन कल्पना आहे. ती प्रवास मंद आणिमर्यादित होता तेव्हा ती उदयास येते. त्या काळात जगाला वेगवेगळ्या समुदायांचा समूह म्हणून पाहणे तर्कसंगतहोते. प्रत्येक समुदाय त्याच्या सदस्यांच्या कल्याणासाठीजबाबदार होता. अशा संस्थांना प्रभावीपणे कामकरण्यासाठी एक सामायिक ओळख आवश्यक होती.येथूनच राष्ट्रवादाचा उदय झाला. परंतुजागतिकीकरणाने या व्यवस्थेवर सतत दबाव आणलाआहे. वस्तू, भांडवल, माहिती आणि लोकांच्या तुलनेनेमुक्त हालचालीमुळे - आणि त्यासोबतच डिजिटलक्रांतीमुळे - कंपन्या, कामगार आणि ग्राहकांना सीमाओलांडून एकमेकांशी जोडता आले आहे. विडंबनम्हणजे आजच्या अति-राष्ट्रवादाला हेच खतपाणीघालत आहे. जगाने मागे सोडलेल्या मॉडेललापुनरुज्जीवित करण्याचा हा प्रयत्न आहे. आपण हे आधीही पाहिले आहे. वांशिक श्रेष्ठतेचे दावेएकेकाळी सामान्य मानले जात होते. परंतु आज तेअस्वीकार्य मानले जातात. आजही लोक स्वतःचा देशजगातील सर्वोत्तम असल्याचा दावा करतात. ही बाबसामान्य आहे. कालांतराने राष्ट्रीय श्रेष्ठतेचे असे दावेतितकेच असभ्य आणि अक्षम्य वाटू लागतील. याबदलाची रूपरेषा दशकांपूर्वी दिसू लागली. त्यांच्या१९९२ च्या //"द ट्वायलाइट ऑफ सॉवरेनिटी’ यापुस्तकात वॉल्टर रिस्टन यांनी भाकीत केले होते कीराष्ट्रीय सरकारे हळूहळू त्यांची प्रासंगिकता गमावतील.त्यांच्या मते आपले सामूहिक भविष्य दूरसंचार आणिसंगणकांद्वारे संपूर्ण ग्रहाला जोडणाऱ्यांच्या आणिजागतिक इलेक्ट्रॉनिक पायाभूत सुविधांद्वारे भांडवलव्यवहार करणाऱ्या बँकर्सच्या हातात वाढत आहे.गुलामगिरी आणि वांशिक श्रेष्ठतेचा त्याग करणे हेन्याय्य जगाच्या निर्मितीसाठी आवश्यक होते. तसेचराष्ट्रवादाच्या अहंकाराचा त्याग करणे देखील भविष्यातआवश्यक होऊ शकते. रवींद्रनाथ टागोरांनी वारंवारसीमामुक्त जगाची कल्पना केली. १९१७ च्या एकानिबंधात त्यांनी असा युक्तिवाद केला की राष्ट्र-राज्ये हीएक व्यावहारिक गरज असली तरी आपण शेवटी त्यादिवसाची आकांक्षा बाळगली पाहिजे. आपली प्राथमिकओळख फक्त "मानव’ असली पाहिजे. पंडितनेहरूंनीही या दृष्टिकोनाची शक्ती ओळखली होती.आपण सार्वत्रिकतेचा नैतिक पैलू स्वीकारला आणिजागतिक अर्थव्यवस्था किती खोलवर एकमेकांशीजोडलेली आहे हे ओळखले तरी प्रश्न उरतो: सीमानसलेले जग खरोखर शक्य आहे का? शेवटीराष्ट्रवादाने देशांना प्रगती आणि उत्कृष्टतेसाठी एकशक्तिशाली प्रेरणा दिली आहे. त्यामुळे विकास आणिनवोपक्रमाला गती मिळते. इ.स.पू. तिसऱ्या शतकातीलग्रीक स्टोइक तत्वज्ञानी क्रिसिप्पस ऑफ सोली एकउपयुक्त दृष्टिकोन देतात. अत्यंत साधेपणाचे जीवनजगणाऱ्या क्रिसिप्पस नैतिक जीवनाचे स्पष्टीकरणदेण्यासाठी स्पर्धात्मक खेळांचे रूपक वापरले.अमेरिकन तत्वज्ञानी टॅड ब्रेनन यांच्या शब्दांत सांगायचेतर त्यांनी नो-जंप एथिकचा पुरस्कार केला. म्हणजेचस्पर्धक जिंकण्याचा प्रयत्न करतात. परंतु केवळखेळाच्या नियमांमध्ये. निःसंशयपणे सीमारहित जग हे एक दूरचे स्वप्न आहे.सध्या आपण फक्त संयुक्त राष्ट्रसंघ, ब्रेटन वुड्स संस्थाआणि आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय यासारख्याविद्यमान सर्वोच्च राष्ट्रीय संस्थांना बळकट करूशकतो. राष्ट्रवाद आंतरराष्ट्रीय सहकार्याचा पायाकमकुवत करणारा हा काळ आहे. अशा परिस्थितीत यासंस्थांना बळकट करणे अत्यंत गरजेचे आहे.
(@प्रोजेक्ट सिंडिकेट) कोणालाही ‘दुसरे'' असे मानले जाणारनाही. अशा जगाची आपण आकांक्षाबाळगली पाहिजे. तेथे निर्वासित आणिस्थलांतरितांना आपल्या रोजीरोटीचेसाधन हिसकावून घेणारे लोक म्हणूनचित्रीत केले जाता कामा नये.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- उत्तर प्रदेशच्या विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! 'राणी लक्ष्मीबाई योजने'अंतर्गत ५० हजार मेधावी मुलींना मिळणार मोफत स्कूटी
- शिवनेरी पायथ्याशी शिवराज्याभिषेकाचा अभूतपूर्व जल्लोष! २६ लाखांच्या हायड्रोलिक लिफ्टचे उद्घाटन; जुन्नरमध्ये 'बिबट सफारी' प्रकल्पाला मंजुरीची घोषणा!
- मुंबईत पाणी माफियांचा खेळ खल्लास! पालिकेकडून वॉटर टँकरसाठी 'OTP' सिस्टीम लागू; आता घरबसल्या करा पारदर्शक बुकिंग!
- उत्तर प्रदेशात 'सैराट'सारखा थरार! परीक्षा केंद्राबाहेर पडलेल्या पत्नीला घेण्यासाठी आलेल्या पतीची साल्याकडून हत्या
महाराष्ट्र
- उत्तर प्रदेशच्या विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! 'राणी लक्ष्मीबाई योजने'अंतर्गत ५० हजार मेधावी मुलींना मिळणार मोफत स्कूटी
- शिवनेरी पायथ्याशी शिवराज्याभिषेकाचा अभूतपूर्व जल्लोष! २६ लाखांच्या हायड्रोलिक लिफ्टचे उद्घाटन; जुन्नरमध्ये 'बिबट सफारी' प्रकल्पाला मंजुरीची घोषणा!
- मुंबईत पाणी माफियांचा खेळ खल्लास! पालिकेकडून वॉटर टँकरसाठी 'OTP' सिस्टीम लागू; आता घरबसल्या करा पारदर्शक बुकिंग!
- उत्तर प्रदेशात 'सैराट'सारखा थरार! परीक्षा केंद्राबाहेर पडलेल्या पत्नीला घेण्यासाठी आलेल्या पतीची साल्याकडून हत्या
गुन्हा
- पुणे: बंडू आंदेकर टोळीतील सराईत गुंडाला बेड्या; आठ महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा ओम नगरकर गजाआड
- पिंपरी-चिंचवड: बनावट 'आरटीआय' कार्यकर्त्यांचा पर्दाफाश: पीएमआरडीए (PMRDA) अधिकाऱ्यांना धमकावून खंडणी उकळणाऱ्या टोळीला अटक!
- उत्तर प्रदेश: शामली धर्मांतर अमली पदार्थ तस्कराचा मुलगा 'आयुष' पाकिस्तानी धर्मप्रसारकांच्या भाषणांचा होता चाहता!
- झारखंड: गर्लफ्रेंडसाठी पोटच्या ३ चिमुरड्या मुलींचा झोपेतच गळा चिरला; निर्घृण तिहेरी हत्याकांडाने देश हादरला
राजकीय
- कोल्हापुरात 'शक्तीपीठ महामार्गा'वरून राजकीय ठिणगी; सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर आमनेसामने!
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
- ममता बॅनर्जींना दिल्लीत मोठा धक्का; तृणमूलच्या दोन राज्यसभा खासदारांचा तडकाफडकी राजीनामा.
इतर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
- रोज सकाळी जिरे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की अपायकारक? डॉक्टरांनी सांगितली सत्यता.
- ८ जून २०२६ रोजी कोणत्या राशींवर होणार धनवर्षाव? जाणून घ्या तुमचे भविष्य!
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
देश विदेश
- उत्तर प्रदेश: शामली धर्मांतर अमली पदार्थ तस्कराचा मुलगा 'आयुष' पाकिस्तानी धर्मप्रसारकांच्या भाषणांचा होता चाहता!
- झारखंड: गर्लफ्रेंडसाठी पोटच्या ३ चिमुरड्या मुलींचा झोपेतच गळा चिरला; निर्घृण तिहेरी हत्याकांडाने देश हादरला
- इस्रायलमध्ये उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा; भारत-इस्रायल मैत्रीची नवी गाथा
- दाम्पत्य रस्ता चुकले, जिवाला मुकले! गोवा बांबोळी महामार्गावर कारची दुचाकीला जोरदार धडक; वृद्ध पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू

























Subscribe to my channel


