नवीन वर्षातही जगाचे चित्र अंधकारमय आहे. वाढत्यासंघर्षांमुळे आणि वाढत्या हुकूमशाहीमुळे संस्थाकमकुवत होत आहेत. वाढती विषमता आर्थिकअसुरक्षितता वाढवत आहे. परंतु सर्वात निराशाजनकघटना म्हणजे ‘इतरां'' बद्दल वाढणारा द्वेष. जगभरातीलराजकारणी स्थलांतरित आणि निर्वासितांना धोकाम्हणून चित्रित करत आहेत. ही परिस्थिती डब्ल्यू.एच.ऑडेन यांच्या //"रिफ्यूजी ब्लूज’ या कवितेची आठवणकरून देते. दुसऱ्या महायुद्धाच्या पूर्वसंध्येला लिहिलेल्या एका सार्वजनिक मेळाव्यात वक्त्याने इशारा दिला आहे की, "आपण त्यांना आत येऊ दिले तर ते आपलेजीवनमान हिरावून घेतील.’ ‘जेनोफोबिया''चा हा उदय शून्यात होत नाही. तो एका खोल संरचनात्मक बदलाने प्रेरित आहे. आपण हे विसरतो की राष्ट्र-राज्य ही एक तुलनेने नवीन कल्पना आहे. ती प्रवास मंद आणिमर्यादित होता तेव्हा ती उदयास येते. त्या काळात जगाला वेगवेगळ्या समुदायांचा समूह म्हणून पाहणे तर्कसंगतहोते. प्रत्येक समुदाय त्याच्या सदस्यांच्या कल्याणासाठीजबाबदार होता. अशा संस्थांना प्रभावीपणे कामकरण्यासाठी एक सामायिक ओळख आवश्यक होती.येथूनच राष्ट्रवादाचा उदय झाला. परंतुजागतिकीकरणाने या व्यवस्थेवर सतत दबाव आणलाआहे. वस्तू, भांडवल, माहिती आणि लोकांच्या तुलनेनेमुक्त हालचालीमुळे - आणि त्यासोबतच डिजिटलक्रांतीमुळे - कंपन्या, कामगार आणि ग्राहकांना सीमाओलांडून एकमेकांशी जोडता आले आहे. विडंबनम्हणजे आजच्या अति-राष्ट्रवादाला हेच खतपाणीघालत आहे. जगाने मागे सोडलेल्या मॉडेललापुनरुज्जीवित करण्याचा हा प्रयत्न आहे. आपण हे आधीही पाहिले आहे. वांशिक श्रेष्ठतेचे दावेएकेकाळी सामान्य मानले जात होते. परंतु आज तेअस्वीकार्य मानले जातात. आजही लोक स्वतःचा देशजगातील सर्वोत्तम असल्याचा दावा करतात. ही बाबसामान्य आहे. कालांतराने राष्ट्रीय श्रेष्ठतेचे असे दावेतितकेच असभ्य आणि अक्षम्य वाटू लागतील. याबदलाची रूपरेषा दशकांपूर्वी दिसू लागली. त्यांच्या१९९२ च्या //"द ट्वायलाइट ऑफ सॉवरेनिटी’ यापुस्तकात वॉल्टर रिस्टन यांनी भाकीत केले होते कीराष्ट्रीय सरकारे हळूहळू त्यांची प्रासंगिकता गमावतील.त्यांच्या मते आपले सामूहिक भविष्य दूरसंचार आणिसंगणकांद्वारे संपूर्ण ग्रहाला जोडणाऱ्यांच्या आणिजागतिक इलेक्ट्रॉनिक पायाभूत सुविधांद्वारे भांडवलव्यवहार करणाऱ्या बँकर्सच्या हातात वाढत आहे.गुलामगिरी आणि वांशिक श्रेष्ठतेचा त्याग करणे हेन्याय्य जगाच्या निर्मितीसाठी आवश्यक होते. तसेचराष्ट्रवादाच्या अहंकाराचा त्याग करणे देखील भविष्यातआवश्यक होऊ शकते. रवींद्रनाथ टागोरांनी वारंवारसीमामुक्त जगाची कल्पना केली. १९१७ च्या एकानिबंधात त्यांनी असा युक्तिवाद केला की राष्ट्र-राज्ये हीएक व्यावहारिक गरज असली तरी आपण शेवटी त्यादिवसाची आकांक्षा बाळगली पाहिजे. आपली प्राथमिकओळख फक्त "मानव’ असली पाहिजे. पंडितनेहरूंनीही या दृष्टिकोनाची शक्ती ओळखली होती.आपण सार्वत्रिकतेचा नैतिक पैलू स्वीकारला आणिजागतिक अर्थव्यवस्था किती खोलवर एकमेकांशीजोडलेली आहे हे ओळखले तरी प्रश्न उरतो: सीमानसलेले जग खरोखर शक्य आहे का? शेवटीराष्ट्रवादाने देशांना प्रगती आणि उत्कृष्टतेसाठी एकशक्तिशाली प्रेरणा दिली आहे. त्यामुळे विकास आणिनवोपक्रमाला गती मिळते. इ.स.पू. तिसऱ्या शतकातीलग्रीक स्टोइक तत्वज्ञानी क्रिसिप्पस ऑफ सोली एकउपयुक्त दृष्टिकोन देतात. अत्यंत साधेपणाचे जीवनजगणाऱ्या क्रिसिप्पस नैतिक जीवनाचे स्पष्टीकरणदेण्यासाठी स्पर्धात्मक खेळांचे रूपक वापरले.अमेरिकन तत्वज्ञानी टॅड ब्रेनन यांच्या शब्दांत सांगायचेतर त्यांनी नो-जंप एथिकचा पुरस्कार केला. म्हणजेचस्पर्धक जिंकण्याचा प्रयत्न करतात. परंतु केवळखेळाच्या नियमांमध्ये. निःसंशयपणे सीमारहित जग हे एक दूरचे स्वप्न आहे.सध्या आपण फक्त संयुक्त राष्ट्रसंघ, ब्रेटन वुड्स संस्थाआणि आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय यासारख्याविद्यमान सर्वोच्च राष्ट्रीय संस्थांना बळकट करूशकतो. राष्ट्रवाद आंतरराष्ट्रीय सहकार्याचा पायाकमकुवत करणारा हा काळ आहे. अशा परिस्थितीत यासंस्थांना बळकट करणे अत्यंत गरजेचे आहे.
(@प्रोजेक्ट सिंडिकेट) कोणालाही ‘दुसरे'' असे मानले जाणारनाही. अशा जगाची आपण आकांक्षाबाळगली पाहिजे. तेथे निर्वासित आणिस्थलांतरितांना आपल्या रोजीरोटीचेसाधन हिसकावून घेणारे लोक म्हणूनचित्रीत केले जाता कामा नये.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: सातारा महामार्गावर काळाचा घाला: कारचा भीषण अपघात, मावळातील चार तरुणांचा मृत्यू
- पुणे: मोहम्मदवाडीत धक्कादायक घटना: मुलीच्या सासरच्या त्रासावरून जावयाने केला सासऱ्याचा खून
- छत्रपती संभाजीनगर: ७ वीतील मुलीची 'रॉब्लॉक्स' गेमवर मैत्री अन् स्नॅपचॅटवर ब्लॅकमेल करत मागितले न्यूड फोटो; मुकुंदवाडीत गुन्हा दाखल.
- पुणे: एम.ए. रंगूनवाला कॉलेजतर्फे अबेदा इनामदार इम्प्लांटोलॉजी आणि डिजिटल दंतचिकित्सा केंद्राचा शुभारंभ
महाराष्ट्र
- पुणे: सातारा महामार्गावर काळाचा घाला: कारचा भीषण अपघात, मावळातील चार तरुणांचा मृत्यू
- पुणे: मोहम्मदवाडीत धक्कादायक घटना: मुलीच्या सासरच्या त्रासावरून जावयाने केला सासऱ्याचा खून
- छत्रपती संभाजीनगर: ७ वीतील मुलीची 'रॉब्लॉक्स' गेमवर मैत्री अन् स्नॅपचॅटवर ब्लॅकमेल करत मागितले न्यूड फोटो; मुकुंदवाडीत गुन्हा दाखल.
- सिंधुदुर्ग: आंबोलीत मन हेलावणारी दुर्घटना: धबधब्यावर सर्पदंश झालेल्या पर्यटकाचा वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकल्याने उपचाराअभावी मृत्यू
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: ७ वीतील मुलीची 'रॉब्लॉक्स' गेमवर मैत्री अन् स्नॅपचॅटवर ब्लॅकमेल करत मागितले न्यूड फोटो; मुकुंदवाडीत गुन्हा दाखल.
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- पुणे: प्रियकरासोबत राहत असल्याच्या रागातून पतीने केला पत्नीचा निर्घृण खून.
- पुणे: माणुसकी वेशीवर! पुण्यातील खराडी येथे मुळा-मुठा नदीपात्रात आढळला नवजात चिमुकलीचा मृतदेह; पोलिसांनी सुरू केला सखोल तपास.
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमानच्या मुलाला अपघात: गायक ए.आर. अमीनच्या कारला चेन्नईत धडक, थोडक्यात बचावला!
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- बिहार: आईच्या उपचारासाठी जमीन गहाण ठेवली, एका गायीपासून सुरू केला प्रवास; बिहारच्या रोशन कुमार यांची प्रेरणादायी यशोगाथा.
- दिल्ली: ४२ वर्षीय महिला वकिलाचा हैदरपूर उड्डाणपुलावरून पडून मृत्यू; पतीने ढकलून दिल्याची कुटुंबीयांची तक्रार, पतीवर गुन्हा दाखल.
























Subscribe to my channel



