कान चित्रपट महोत्सवाच्या रेड कार्पेटवर ऐश्वर्या रायलापाहून मला समाधान वाटले. कारण माझ्यासारखी तीहीआता ‘हेल्दी’ दिसते. बावन्नाव्या वर्षी पंचविशीतल्यामुलीसारखे दिसणे शक्य नाही, हे वास्तव आहे. पणबॉलिवूड हे स्वीकारायलाच तयार नाही. रिॲलिटी शोचेपरीक्षण करतात, पण वास्तव स्वीकारत नाहीत. थोडा विचार करा. या अभिनेत्रीचा चित्रपट पाहण्यासाठीमी कॉलेज बंक केले होते. ती तीस वर्षांनंतरही तशीचदिसते. तिचा आहार काय असेल- उकडलेल्या भाज्या,सॅलडची पाने की फक्त हवा? माझ्या मनात एकच प्रश्नयेतो- चविष्ट अन्नापासून वंचित असलेली व्यक्तीखरोखर आनंदी असू शकते का? आता औषध कंपन्यांनी यावर उपाय शोधल्याचागाजावाजा सुरू केला आहे. औषध तयार झाले होतेमधुमेह असलेल्या लोकांसाठी. पण आता त्याचा वापर ‘डायमीटर’ची चिंता असलेले लोकही करू लागलेआहेत. ओझेम्पिक घ्या आणि स्वतःच जाणून घ्या. पणहो, कोणाला सांगू नका. अरे, मी तर खूप व्यायाम केला. नाश्त्यात चिया खाल्ले, दुपारी दुधी भोपळा. तुमच्या इच्छाशक्तीचे खरंच कौतुक करावे लागेल. औषधांचे दुष्परिणामही तुम्ही किती धैर्याने सहन करता. डोळे मिटूनमनात कल्पना करत असाल- चरबीखाली काय आहे,चरबीखाली… मी सांगते- हाडे. आज अनेक प्रसिद्धव्यक्ती कोमेजलेल्या झाडासारख्या दिसू लागल्या आहेत.शरीर सुकलेले, चेहरा कोरडा. गाल नाहीत, फक्त खळगेउरलेत. वजन नक्की कमी झाले आहे, पण त्याचबरोबरचेहऱ्याची चमकही हरवली आहे. अर्थात, ती त्यांचीवैयक्तिक निवड आहे. पण सामान्य लोक स्टार्सचेअनुकरण करतात, त्यामुळे माझा एकच सल्ला आहे-शॉर्टकट घेऊ नका. खरोखर वैद्यकीय कारणांसाठीऔषधांची गरज असेल, तरच ती घ्या. फक्त लग्न ठरलेआहे म्हणून पटकन दहा किलो वजन कमी करायचे,म्हणून सोपा मार्ग निवडू नका. अशा औषधांचा दीर्घकाळवापर केल्यावर काय परिणाम होईल, हे कुणालाही माहीतनाही. मग उगाच धोका का घ्यायचा? आपल्यालासगळ्यांनाच माहीत आहे की काय करायला हवे-पौष्टिक खा, जिमला जा. पण माझ्या मते वजनवाढण्यामागचे सर्वात मोठे कारण काही वेगळेच आहे.आपण जास्त खातो तरी का? कारण अन्नाने आपणफक्त पोटाची नव्हे, तर मनाचीही तृप्ती करत असतो. लहानपणापासून अन्नाला आपण आईच्या मायेबरोबरजोडले आहे. ‘बाळा, अजून एक घास खा, माझ्यासाठीखा.’ प्रत्येक टप्प्यावर आपण अन्नाला केवळ अन्नमानत नाही, तर भावनांशी जोडतो. कोणतेही नातेवाईकघरी आले की आपण म्हणतो- जेवूनच जा. त्यांच्याताटात एक पोळी जास्त वाढतो. यालाच आदरातिथ्यम्हणतात. लग्नात १२५ पदार्थ नसतील, तर ती लग्नाचीमेजवानीच कसली? जेवत-जेवत पोटावर नाड्याचाठसा पडला नाही, तर मेजवानीत काहीतरी कमी राहिलेअसे वाटते. सुख असो वा दु:ख, अन्नाशी आपले नातेकायम राहते. संयम ठेवायला हवा हे माहीत असूनही मनमानत नाही. सगळ्या समस्येचे मूळ तेच आहे. मी असेम्हणत नाही की केक, आइस्क्रीम किंवा समोसा कधीचखाऊ नका. फक्त स्वतःला एक प्रश्न विचारा- मी उदासअसताना मला काहीतरी खावेसे वाटते का? आणि तेहीपोळी-भाजी, डाळ-भात नव्हे. काहीतरी गोड किंवाचटपटीत. जेणेकरून मन हलके होईल, दु:ख दडपलेजाईल. यालाच इमोशनल ईटिंग म्हणतात. स्वतःपासूनदूर पळण्याचा हा एक सामान्य मार्ग आहे. तुम्ही अन्नातप्रेम, आपलेपणा, समाधान शोधत असता; पण ते तुम्हालाफक्त अतिरिक्त कॅलरीज देऊ शकते. म्हणून पुढच्यावेळी अवेळी किंवा विनाकारण खाण्याची इच्छा झाली,तर दोन मिनिटे डोळे मिटा. स्वतःला विचारा- माझ्याआत नेमके काय सुरू आहे? पेन उचला आणि दहामिनिटे आपल्या भावना कागदावर उतरवा. रडू येतअसेल, तर अश्रू वाहू द्या. राग येत असेल, तर तोकागदावर उमटू द्या. लिहून झाल्यावर एक दीर्घ श्वासघ्या. ती वाईट भावना निघून गेली ना? पोटाची खरी भूकअसेल, तर जरूर खा. तुपाची पोळी खाण्याला घाबरूनका. हाडे दिसणाऱ्यांशी स्पर्धा करू नका. त्यांना हवामुबारक, तुम्ही मात्र खऱ्या अन्नाचा आनंद घ्या। (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे.) आपण उदास असतो, तेव्हा काहीतरीखावेसे वाटते का? आणि तेहीपोळी-भाजी, डाळ-भात नव्हे. काहीतरीगोड किंवा चटपटीत. जेणेकरून मनहलके होईल, दु:ख दडपले जाईल. यालाचइमोशनल ईटिंग म्हणतात. स्वतःपासून दूरपळण्याचा हा एक सामान्य मार्ग आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुण्यात धक्कादायक संताप! पत्नीशी वाद अन् क्रूर पतीने थेट घर पेटवले; निष्पाप ३ पाळीव मांजरांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू!
- टीईटी पेपर फुटी प्रकरण: ठाणे पोलिसांच्या एसआयटीची मोठी कारवाई; दोन आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत, चौकशीत मोठे खुलासे!
- भयंकर संताप! जुन्नरच्या आदिवासी आश्रमशाळेत चिमुरड्यांच्या अन्नात सापडल्या अळ्या; कारवाईऐवजी अधिकाऱ्यांचा 'कांगावा' आणि बनावट असल्याचा दावा!
- शाळेत अॅक्शन, मुख्याध्यापिका सस्पेंड! तामिळनाडूमध्ये विद्यार्थ्यांसमोर वर्गातच दाखवला अभिनेता 'विजय'च्या राजकीय पक्षाचा कार्यक्रम; सरकारची मोठी कारवाई
महाराष्ट्र
- टीईटी पेपर फुटी प्रकरण: ठाणे पोलिसांच्या एसआयटीची मोठी कारवाई; दोन आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत, चौकशीत मोठे खुलासे!
- भयंकर संताप! जुन्नरच्या आदिवासी आश्रमशाळेत चिमुरड्यांच्या अन्नात सापडल्या अळ्या; कारवाईऐवजी अधिकाऱ्यांचा 'कांगावा' आणि बनावट असल्याचा दावा!
- अरबी समुद्राने धारण केले रौद्ररूप! मुसळधार पाऊस आणि उधाणाच्या लाटांमुळे गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांना प्रशासनाकडून बंदी!
- यंदा आषाढीला विठुरायाच्या दर्शनाला जाताय? मग मुख्य मंदिरासोबतच पंढरपूरमधील 'या' ऐतिहासिक आणि पवित्र ठिकाणांना नक्की भेट द्या!
गुन्हा
- पुण्यात धक्कादायक संताप! पत्नीशी वाद अन् क्रूर पतीने थेट घर पेटवले; निष्पाप ३ पाळीव मांजरांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू!
- टीईटी पेपर फुटी प्रकरण: ठाणे पोलिसांच्या एसआयटीची मोठी कारवाई; दोन आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत, चौकशीत मोठे खुलासे!
- भयंकर संताप! जुन्नरच्या आदिवासी आश्रमशाळेत चिमुरड्यांच्या अन्नात सापडल्या अळ्या; कारवाईऐवजी अधिकाऱ्यांचा 'कांगावा' आणि बनावट असल्याचा दावा!
- वारकरी दिंडीवर भ्याड हल्ला! बीड जिल्ह्यातील वडवणीच्या दिंडीवर फलटण तालुक्यातील वडजळजवळ हल्ला; सातारा जिल्ह्यात तीव्र संताप!
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- आजचे राशिभविष्य १० जुलै २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार कमाई; या ४ राशींसाठी दिवस अत्यंत भाग्याचा!
- आर्थिक राशिभविष्य ९ जुलै २०२६: सुनफा, सुकर्मा आणि सर्वार्थ सिद्धी योगामुळे या राशींवर बरसणार धन, कामात मिळणार यश!
- हाय ब्लड प्रेशरचे ५ गंभीर संकेत! शरीरात ही लक्षणे दिसल्यास करू नका दुर्लक्ष.
- आर्थिक राशिभविष्य ८ जुलै २०२६: 'सम योगा'मुळे कोणाचे नशीब उजळणार? जाणून घ्या आजचे विशेष शुभ संकेत!
मनोरंजन
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
विडियो गॅलेरी

पवई परिसरातील JVLR मार्गावर L&T गेट क्रमांक ५ जवळ मुख्य रस्त्यावर मोठा खड्डा
🚨 हडपसरमध्ये पावसाने उघड केली ड्रेनेज व्यवस्थेची पोलखोल!
पुणे: हडपसर रेल्वे स्थानकाबाहेरील रस्त्याची दुरवस्था; खड्डे-चिखलामुळे हजारो प्रवाशांचे हाल.
देश विदेश
- सर्वोच्च न्यायालयाचे मोठे मन! कोर्टात गोंधळ घालून कागदपत्रे भिरकावणाऱ्यावर कारवाई करण्यास सरन्यायाधीशांचा नकार; म्हणाले, 'सवंग प्रसिद्धीसाठी...'
- दतियामध्ये भाजप नेत्याच्या तिकिटावरून प्रचंड राडा! नरोत्तम मिश्रा यांचे तिकीट कापल्याने कार्यकर्ते आक्रमक; महामार्ग रोखला, दगडफेकीत ६ पोलीस जखमी!
- कोकण रेल्वेच्या कनेक्टिव्हिटीला मोठी चालना; सावंतवाडी टर्मिनसवर ३ महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्यांना थांबा मंजूर
- नवी दिल्ली: प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये गेलेला तरुण सकाळी मृतावस्थेत! गूढ मृत्यूमागचं कारण शोधण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू























Subscribe to my channel




