India vs Pakistan T20 WC 2026: टीम इंडियाची पाकड्यांना फुल टशन; सूर्याच्या स्वॅगने पाकिस्तानचा कर्णधार बुचकाळ्यात, मैदानात नेमकं काय घडलं? VIDEO

image

२०२५ च्या आशिया कप दरम्यान हस्तांदोलन वाद निर्माण झाला होता. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला होता. आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात तीन सामने झाले. तिन्ही वेळा टीम इंडियानं पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन न करण्याचा नियम पाळला.

त्यानंतर केवळ वरिष्ठ संघच नाही तर कनिष्ठ संघानेही हस्तांदोलन न करण्याचं धोरण पाळले. भारतीय कर्णधाराने या सामन्यातही तेच धोरण सुरू ठेवले आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आघाला हस्तांदोलनाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्याने म्हटलं की, क्रिकेटला खेळाच्या भावनाने खेळले पाहिजे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *