बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी फार लवकर जगाचा निरोप घेतला. काहींनी स्वतःला संपवलं. अशाच प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अभिनेत्री दिव्या भारती. वयाच्या 19 व्या वर्षी दिव्या भारती हिने स्वतःला संपवलं. पाचव्या मजल्यावरुन उडी मारल्यामुळे अभिनेत्रीचा मृत्यू झाला. दिव्या हिच्या निधनानंतर बॉलिवूडला मोठा धक्का बसलेला. दिव्या हिच्या निधनानंतर अनेकांनी तिच्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. आता देखील अभिनेता राजू श्रेष्ठ यांना दिव्या हिच्या मृत्यूवर मोठं वक्तव्य केलं आहे. दिव्या हिच्या निधनानंतर आजही तिच्या निधनाबद्दल चर्चा सुरु असतात.
राजू श्रेष्ठ नुकताच झालेल्या एका मुलाखतीत म्हणाला. ‘दिव्या भारतीने तिच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक गोष्टी मला सांगितलेल्या होत्या. शिवाय अनेक उदाहरणं देखील दिली होती. ती एकटी प्रचंड दुःखी होती… पण सध्याच्या काळात नाव घेऊन मला वाद निर्माण करायचे नाहीत. ती तिच्या प्रोफेशनल आयुष्यात प्रचंड आनंदी होती. पण खासगी आयुष्यात तिच्या आनंद नव्हता…’
पुढे राजू म्हणाला, ‘दिव्या भारती आणि पूजा भट्ट माझ्या खूप चांगल्या मैत्रिणी होत्या. दोघींचा स्वभाव देखील फार चांगला होता… मी दिव्यासोबत माझा अधिक काळ घालवला आहे… आम्ही एकत्र अनेकदा डिस्को आणि बार मध्ये गेलो आहोत सलमान खान ज्याप्रमाणे माझा खास मित्र होता दिव्या देखील मला तितकीच जवळची होती. तासोंतास आम्ही गप्पा मारत बसायचो…’
दिव्याचा पैशांसाठी वापर करायचे…
दिव्या हिच्या खासगी आयुष्याबद्दल राजू म्हणाला, ‘तिला असं कायम वाटायचं की, तिचा गैरवापर होत आहे. दिव्याला वाटायचं, ती पैसे कमावत आहे काम करत आहे… म्हणून लोकं तिच्या पैशांचा गैरवापर करत आहेत… याच गोष्टीमुळे ती कायम दुःखी असायची…’
घटनास्थळी पोहोणारी सर्वात पहिली व्यक्ती…
दिव्या हिच्या निधनानंतर अनेकांना मोठा धक्का बसला होता. राजू म्हणाला, ‘घटनास्थळी सर्वात आधी पोहोचणारा मी होतो आणि तेथून निधणारा देखील सर्वात पहिला मी होतो… मला मोठा धक्का बसला होता… प्रचंड दुःखद होतं… असं व्हायला नको हवं होतं…’
पाचव्या मजल्याच्या खिडकीतून पडून मृत्यू
5 एप्रिल 1993 रोजी दिव्या भारती तिच्या अपार्टमेंटच्या पाचव्या मजल्यावरील खिडकीतून पडून मरण पावली. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु पोहोचताच तिला मृत घोषित करण्यात आले. त्यानंतर ही घटना अपघात असल्याचं घोषित करण्यात आलं.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!


























Subscribe to my channel



