
Mumbai Rain : गेल्या २ दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसाने मुंबईला झोडपून काढलं. या पावसामुळे मुंबईतील रेल्वे सेवा, रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले होते. आज सकाळपासून पावसाने जरी काहिशी विश्रांती घेतली असली तरी देखील पुढचे २४ तास मुंबईकरांसाठी खूपच महत्वाचे आहेत. हवामान खात्याकडून मुंबईला पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. त्यामुळे मुंबईकरांनी घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
२५ मे पासून मुंबईत सतत मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका दक्षिण मुंबईला बसला. कुलाबा येथे १४४.३ मिमी पावसाची नोंद झाली, तर सांताक्रूझमध्ये ७४.३ मिमी पावसाची नोंद झाली. भारतीय हवामान खात्याने मुंबईला पुन्हा पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. आज मुंबईत वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
गेल्या २४ तासांतला हा दुसरा रेड अलर्ट आहे. रविवारी रात्रीपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईचे जनजीवन काहिसे विस्कळीत झाले होते. मुंबईकरांची लाफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकलसेवेवर मोठा परिणाम झाला. रेल्वे रूळावर पाणी साचल्यामुळे मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील लोकलसेवा ठप्प झाली होती. तर पश्चिम रेल्वे मार्गावर लोकल उशिराने धावत होत्या. अनेक भागात रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे कामासाठी घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांना ऑफिसला पोहचण्यास उशिर झाला.
दरम्यान, हवामान खात्याने कोकण किनारपट्टी, रत्नागिरी आणि गोव्यासह डोंगराळ भागात मुसळधार पाऊस सुरूच राहण्याची शक्यता वर्तवली आहे. पुणे आणि सातारा येथेही रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, जिथे अति मुसळधार पावसामुळे स्थानिक पूर आणि विस्कळीत परिस्थिती निर्माण होऊ शकते. ठाणे, रायगड आणि कोकणातील इतर किनारपट्टी भागात देखील अति मुसळधार पाऊस पडू शकतो. हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. काही भागात परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते.
दरम्यान, हवामान खात्याने कोकण किनारपट्टी, रत्नागिरी आणि गोव्यासह डोंगराळ भागात मुसळधार पाऊस सुरूच राहण्याची शक्यता वर्तवली आहे. पुणे आणि सातारा येथेही रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, जिथे अति मुसळधार पावसामुळे स्थानिक पूर आणि विस्कळीत परिस्थिती निर्माण होऊ शकते. ठाणे, रायगड आणि कोकणातील इतर किनारपट्टी भागात देखील अति मुसळधार पाऊस पडू शकतो. हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. काही भागात परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!


























Subscribe to my channel



