
PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापूरच्या दौऱ्यात भाजप उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ सभेत इंडिया आघाडीवर जोरदार टीका केली. 'स्वत: बाबासाहेब आंबेडकर आरक्षण संपवू शकत नाहीत, मग मोदींचा प्रश्नच नाही, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर टीका केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदीयांच्या सोलापुरातील सभेतील मुद्दे
> माझ्या प्रिय सोलापूरकरांना अतिशय मनापासून नमस्कार करतो. सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वराच्या चरणी नतमस्तक होतो.
|
|
>> मी खूप काही देऊ इच्छित आहे, मला धन-संपत्ती नको. मला तुमचे आशीर्वाद हवेत. मी आशीर्वाद मागण्यासाठी आलो आहे.
>> तुम्ही २०१४ आधी भ्रष्टाचार , दहशतवाद बघितला. कलंकित इतिहास असूनही काँग्रेस पुन्हा देशाची सत्ता मिळवण्याचा स्वप्न पाहत आहे. इंडिया आघाडीचा विश्वास फोल ठरला आहे. तुम्ही मोदींचं प्रत्येक पाऊल पाहिलं आहे.
> तुम्ही मोदींना ओळखता. तर दुसरीकडे इंडिया आघाडीत नेत्यांच्या नावावर युद्ध सुरु आहे. एवढा मोठा देश त्यांच्या हातात चुकूनही तुम्ही देऊ शकता का? सत्तेसाठी देशाची वाटणी करत आहे.
>> ते ५ वर्षात ५ पीएम अशी योजना आणत आहेत. प्रत्येक वर्षी नवीन पीएम. नकली शिवसेना म्हणत आहे की, त्यांच्याकडे पंतप्रधानपदाचा चेहरा आहे. त्यांच्या पक्षाच्या बडबोले नेत्याने म्हटलं आहे, आम्ही चार पंतप्रधान बनवू. सत्ता मिळवण्याचा त्यांच्याकडे एकच रस्ता उरला आहे. फक्त यांना मलाई खायची आहे.
>> महाराष्ट्र सामाजिक न्यायाची धरती आहे. ज्योतिबा फुले, सावित्री बाई फुले, बाबासाहेब आंबेडकरांनी या वर्गाला ताकद दिली. तुम्ही काँग्रेसचे 60 वर्ष बघितलं आहे. मोदींचे 10 वर्षांचा सेवाकाळ ही बघितला आहे.
> मागच्या 10 वर्षात सामाजिक न्यायासाठी जेवढं काम झालं आहे. तेवढं मागच्या 60 वर्षात झालं नाही. एसटी, एससी ओबीसीचे हक्क रोखण्याचा प्रयत्न केला. सामाजिक न्यायासाठी आम्ही बळ दिलं. त्या लोकांनी मला आठवड्यातून एकदा तरी जेवण चारलं आहे. त्यांच्या खालेल्या मीठाला जागतोय.
>> आम्ही ओबीसी कमिशनला संविधानिक दर्जा दिला. मेडिकलमध्ये ओबीसींना आरक्षण दिलं. १० वर्ष आरक्षण वाढवलं. कोणाचा हक्का हिसकावून न घेता, आम्ही आरक्षण दिलं. सामान्य वर्गातील गरीब लोकांना न्याय देण्यासाठी आरक्षण दिलं. देशातील अनुसूचित जातींच्या नेत्यांनीही त्याचं स्वागत केलं.
>> मेडिकल आणि इंजिनिअरिंगमध्ये क्रांतिकारी निर्णय घेतला. काही लोकांना हे मस्करी वाटेल. आता गरीब आईच्या मुलाला आता डॉक्टर बनवायचं आहे.
>> प्रत्येक गरीबाच्या नशिबात इंग्लिश मीडियममध्ये शक्य होतं का? गरीब विद्यार्थ्यांना डॉक्टर, इंजिनिअर मराठी भाषेतून शिकायला मिळाले.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!



























Subscribe to my channel



