पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:स्वतःमधील एका नायकाला‎ घडवण्याची तयारी करा‎

पूर्वी माणूस घडवण्याचे काम आई-वडील, गुरुजन आणि समाज‎करत होते. ते अजूनही सुरू आहे. पण सावध राहिलो नाही तर हे काम‎यंत्राच्या हाती जाईल. त्यामुळे टेक कंपन्यांच्या कामांवर आध्यात्मिक‎फिल्टर लावण्याची वेळ आली आहे. आपल्या संस्कृतीत परमात्म्याने ‎एक अनोखा प्रयोग केला आणि तो म्हणजे अवताराचा प्रयोग. भगवान‎ अवतार घेतात, तेव्हा ते मनुष्य रूपात येतात आणि मनुष्यासारख्या सर्व‎क्रिया करतात. आपल्या लीलांमधून ते हा संदेश देतात की, मी मनुष्य‎बनून कठीण काळात केले, चांगल्या काळाचा जसा उपभोग घेतला,‎ तसेच तुम्हीही करा. अवतार आपल्याला शिकवतात की, स्वतःच्या‎ आत शांतता आणि साधनेचा नायक तयार करा. आज आपल्या ‎बहुतांश नेत्यांच्या आत ना शांतता आहे, ना साधना. ते साधनांमुळे नेते‎ झाले, साधनेमुळे नाही. बाह्य जगात अशा नायकाची शक्यता संपत‎ चालली असल्यास आपणच स्वतःच्या आत त्याची तयारी केली ‎पाहिजे. ‎

This post was originally published on this site.



राजकीय

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *