नवी दिल्ली: निवृत्तीनंतर आर्थिक स्वातंत्र्य मिळावे आणि कोणावरही अवलंबून राहावे लागू नये, यासाठी योग्य आर्थिक नियोजन करणे आवश्यक असते. केंद्र सरकारची 'अटल पेन्शन योजना' (APY) ही या दृष्टीने एक अत्यंत लोकप्रिय आणि सुरक्षित सरकारी योजना ठरत आहे. २१ एप्रिल २०२६ पर्यंत या योजनेत तब्बल ९ कोटींहून अधिक नागरिकांनी आपली नोंदणी केली आहे.
योजनेचे स्वरूप आणि लाभ: अटल पेन्शन योजना ही १८ ते ४० वयोगटातील नागरिकांसाठी आहे. या योजनेत नियमित गुंतवणूक केल्यास ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्याला दरमहा १,००० ते ५,००० रुपयांपर्यंत निश्चित पेन्शन मिळते.
दररोज फक्त ७ रुपयांची बचत: योजनेच्या गणितीनुसार, जर एखाद्या व्यक्तीने वयाच्या १८ व्या वर्षी या योजनेत खाते उघडले आणि दररोज फक्त ७ रुपये (महिन्याला अंदाजे २१० रुपये) गुंतवले, तर ६० व्या वर्षानंतर त्याला दरमहा ५,००० रुपयांचे पेन्शन मिळू शकते. जर तुम्हाला १,००० रुपये मासिक पेन्शन हवी असेल, तर त्यासाठी दरमहा केवळ ४२ रुपयांची गुंतवणूक पुरेशी आहे. विशेष म्हणजे पती-पत्नी दोघेही या योजनेत सहभागी होऊन एकत्रितपणे दरमहा १०,००० रुपयांपर्यंत पेन्शन मिळवू शकतात.
योजनेचे प्रमुख तीन फायदे: १. हमखास पेन्शन: ६० वर्षांनंतर १,००० ते ५,००० रुपयांपर्यंत मासिक पेन्शनची खात्री. २. पती/पत्नीला सुरक्षा: गुंतवणूकदाराच्या निधनानंतर त्यांच्या जोडीदाराला त्याच प्रमाणात पेन्शन मिळते. ३. परतावा: दोघांच्याही निधनानंतर जमा झालेली मूळ रक्कम नामनिर्देशित व्यक्तीला (Nominee) परत केली जाते.
पात्रता आणि अटी:
-
वयोमर्यादा: १८ ते ४० वर्षे.
-
बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते असणे अनिवार्य.
-
आधार कार्ड आणि सक्रिय मोबाईल क्रमांक आवश्यक.
-
आयकर भरणाऱ्या नागरिकांसाठी ही योजना उपलब्ध नाही.
-
गुंतवणुकीवर आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत करसवलतीचा लाभही मिळतो.
ही योजना सामाजिक सुरक्षा देणारी आणि वृद्धापकाळातील गरजा पूर्ण करण्यासाठी एक उत्तम दीर्घकालीन गुंतवणूक पर्याय आहे.
सविस्तर वाचा, लिंक कमेंट मध्ये https://punenews24.in/
शहर
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
महाराष्ट्र
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल

























Subscribe to my channel



