नऊ न्यायाधीशांचे घटनापीठ सबरीमाला प्रकरणाचीसुनावणी करत आहे. 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयानेनिर्णय दिला होता की, सबरीमाला मंदिरात 10 ते 50 वर्षेवयोगटातील महिलांच्या प्रवेशावर असलेली बंदीअसंवैधानिक आहे आणि ती समानता व धर्मपालनाच्यास्वातंत्र्यासारख्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करते.आता घटनापीठासमोर सुनावणीचा उद्देश हा आहे की,इतर धर्मांमधील भेदभावपूर्ण प्रथांचेही पुनरावलोकनकेले जावे आणि या मुद्द्यांवर घटनात्मक तत्त्वे प्रस्थापितकेली जावीत. आतापर्यंत हिंदू आणि मुस्लिम या दोन्हीधार्मिक संघटनांनी अशी भूमिका घेतली आहे की,न्यायालयांना मूळ धार्मिक प्रथा ठरवण्याचा अधिकारनाही, कारण हे श्रद्धेशी निगडित विषय आहेत. परंतु सबरीमाला प्रकरणात प्रश्न हा उद्भवतो की, धार्मिकप्रथा नक्की कुणाच्या? केरळमधील माला अरयन आदिवासी समुदाय सबरीमाला मंदिराचा पारंपरिक संरक्षक होता. 19 व्या शतकाच्या सुरुवातीला मंदिराचे नियंत्रण स्वतःच्या हातात घेण्यापूर्वी ब्राह्मण त्या विधींचे पालन करत नव्हते, ज्यांचेते आज संरक्षण करू इच्छितात. माला अरयनआदिवासी हे मासिक पाळीच्या वयोगटातील महिलांच्याप्रवेशावर कोणतेही निर्बंध घालत नसत. सध्या मंदिराच्या‘तंत्री’ (मुख्य पुजारी) द्वारे केल्या जाणाऱ्या शुद्धीकरणविधीवरही त्यांचा विश्वास नव्हता. आता सबरीमाला प्रकरण अशा एका चित्ररूपातसमोर येत आहे, जिथे एक समूह दुसऱ्याच्या क्षेत्रावरअतिक्रमण करत आहे, तर दुसरा समूह या मंदिराचापारंपरिक संरक्षक राहिला आहे. दोन्ही समूहांचेविधीदेखील वेगवेगळे आहेत : एक लैंगिकदृष्ट्या तटस्थआहे, तर दुसरा महिलांच्या विशेषतः मासिक पाळीच्यावयोगटातील महिलांच्या मंदिर प्रवेशाला मान्यता देतनाही. माला अरयन आदिवासी समुदायाचा दावा आहेकी, सबरीमाला मंदिरातील देवता अय्यप्पन हे त्यांच्यापूर्वजांचे आराध्य दैवत आहे. त्यांचे म्हणणे आहे की,इ.स.1800 च्या सुमारास त्यांना त्यांच्या जमिनीवरूनबेदखल करण्यात आले. तरीही, त्यांचे सदस्य मंदिरातपरतून आपल्या विधींचे पालन करत राहिले आहेतआणि आजही सबरीमालाला आपल्या पूर्वजांचे दैवतमानतात. 2013 पासून त्यांनी केरळ उच्च न्यायालय आणि राज्यसरकारकडे अनेकदा याचिका दाखल केल्या आहेत,जेणेकरून मंदिराच्या वार्षिक विधीचा भाग म्हणून‘मकरविलक्कू’ प्रज्वलित करण्याचा आपला अधिकारपुन्हा प्राप्त करता येईल. परंतु सरकारने आणिन्यायालयाने आतापर्यंत कोणताही स्पष्ट निर्णय दिलेलानाही. ऐतिहासिक पुरावे असे संकेत देतात की, मालाअरयन समुदायाचे दावे रास्त आहेत. 19 व्या शतकाच्यामध्यावर दक्षिण भारताची यात्रा करणाऱ्या सॅम्युअलमतीर यांनी त्यांच्या ‘नेटिव्ह लाइफ इन त्रावणकोर’(1883) या पुस्तकात या समुदाय आणि सबरीमालामंदिर यांच्यातील संबंधांचा उल्लेख केला आहे. असेदिसून येते की, 19 व्या शतकातही हे मंदिरदीर्घकाळापर्यंत लैंगिकदृष्ट्या तटस्थ राहिले होते आणि1950 च्या दशकापर्यंत तिथे महिलांना प्रवेशाची अनुमतीहोती. मंदिराच्या विधींमध्ये पुरुषी प्रवृत्ती 20 व्याशतकाच्या मध्याच्या सुमारास वाढू लागली आणि 1965मध्ये 10 ते 50 वर्षे वयोगटातील महिलांच्या प्रवेशावर बंदीघालण्यात आली. 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचानिर्णय येऊनही, 10 ते 50 वर्षे वयोगटातील खूप कमीमहिलांनी सबरीमाला मंदिरात प्रवेशाचा प्रयत्न केलाआहे. म्हणजेच न्यायालयाचा निर्णयदेखील व्यावहारिकस्तरावर वस्तुस्थिती बदलण्यास सक्षम ठरलेला नाही.केरळमधील सत्ताधारी एलडीएफ सरकारनेसबरीमाला प्रकरणावरील आपल्या भूमिकेत ‘यू-टर्न’घेतला आहे. त्यांना या निर्णयाचा पश्चात्ताप होऊशकतो, कारण यामुळे महिला, उदारमतवादी पुरुष आणिआदिवासी मतदार या तिन्ही घटकांना दुरावण्याचा धोकाआहे. ( हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे.) माला अरयन आदिवासी समुदायाचादावा आहे की, सबरीमालाची देवताअय्यप्पन हे त्यांच्या पूर्वजांचे आराध्यदैवत आहे. त्यांचे म्हणणे आहे की, इ.स.1800 च्या सुमारास त्यांना त्यांच्याजमिनीवरून बेदखल केले गेले होते.
हे पण वाचा-
शहर
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- गॅस सिलेंडर पोहचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयची कमाई किती? एजन्सीला मिळणाऱ्या कमिशनचे संपूर्ण गणित!
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
महाराष्ट्र
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- नागपुरात आता कचरा फेकणाऱ्यांची खैर नाही! नाल्यांत आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर थेट FIR दाखल होणार.
- पुरोगामी कोल्हापूरला काळिमा! गुप्तधनाच्या लालसेपोटी अघोरी पूजा आणि काळ्या जादूचा बाजार; भोंदूगिरीचे वाढते पेव.
गुन्हा
- सेल्फीचा थरार की नियोजित घातपात? शाही लग्नाआधी केतन अग्रवालचा संशयास्पद मृत्यू; होणाऱ्या पत्नीला अटक!
- पुणे: पुन्हा गोळीबाराचा थरार! कात्रज-मंतरवाडी बायपासवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी झाडल्या ४ गोळ्या.
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा क्रूर अंत; भाऊ, भावजय आणि पुतण्याची निर्घृण हत्या!
- मुंबई: कल्याण मध्ये १५ वर्षीय मुलीवर आजोबांच्या वयाच्या दोघांकडून अत्याचार; दोन नराधमांना अटक!
राजकीय
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
- लव्ह मॅरेजनंतर पतीने केला दुसरा विवाह; न्यायासाठी चिमुरड्या मुलासह माय माऊली चढली मोबाईल टॉवरवर!
- भारताची जागतिक भरारी! जहाज पुनर्वापर (Ship Recycling) क्षेत्रात भारत जगात प्रथम क्रमांकावर, २०२५ मध्ये ३५.४ टक्के बाजार हिस्सा.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!


























Subscribe to my channel

