
India vs Australia T20 World Cup 2024 : वेस्ट इंडिजमध्ये खेळल्या जाणाऱ्या टी-20 वर्ल्ड कप 2024 च्या सुपर-8 फेरीत आज भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एक अतिशय महत्त्वाचा सामना खेळला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता ग्रोस आयलेट येथील डॅरेन सेंमी नॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल.
भारतीय संघाने उपांत्य फेरीतील आपले स्थान जवळपास पक्के केले आहे. तर दुसरीकडे अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाचा 21 धावांनी पराभव केला, त्यामुळे त्याच्यावर टी-20 वर्ल्ड कपमधून बाहेर होण्याचा धोका आहे. अशा परिस्थितीत कांगारू संघाला उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम राहायचे असेल, तर त्यांना हा सामना कोणत्याही किमतीवर जिंकावाच लागेल.
पण याआधीच चाहत्यासाठी एक वाईट बातमी येत आहे. हवामान खात्यानुसार, आज ग्रॉस आयलेटमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे
सेंट लुसियामध्ये कसे असेल हवामान?
|
वन विभागापुढे लांडग्यांच्या संवर्धनाचे आव्हान; मूळ प्रजाती नष्ट होण्याची चिन्हे |
दोन्ही संघांमधील हा सामना सेंट लुसिया येथील ग्रॉस आयलेट मैदानावर खेळला जाणार आहे. सामन्याच्या एक दिवस आधी रविवारी शहरात जोरदार पाऊस झाला आणि रात्री उशिराही पाऊस पडला आहे. हा सामना सेंट लुसिया वेळेनुसार सकाळी 10.30 वाजल्यापासून खेळला जाणार आहे, परंतु सकाळी पावसाचा व्यत्यय येऊ शकतो.
स्थानिक वेळेनुसार सकाळी 10 च्या सुमारास पावसाची 51 टक्के शक्यता आहे. अशा परिस्थितीत बराच वेळ पाऊस पडल्यास सामना रद्द करावा लागू शकतो. असे झाले तर कोणत्या संघाचे जास्त नुकसान होईल आणि कोणत्या संघाला फायदा होईल, चला जाणून घेऊया....
सामना रद्द झाल्यास फायदा कोणाला?
सुपर-8 सामन्यांसाठी कोणताही राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही. अशा परिस्थितीत पाऊस किंवा अन्य कारणामुळे सामना रद्द करावा झाला. तर दोन्ही संघामध्ये प्रत्येकी 1 गुण दिला जाईल. अशा परिस्थितीत भारतीय संघ आपल्या गट-1 मध्ये 5 गुणांसह अव्वल स्थानावर असेल आणि उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित करेल.
पण एका गुणाने ऑस्ट्रेलिया अडचणीत येणार आहे. त्याचे एकूण गुण 3 होतील. अशा स्थितीत त्यांना अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश सामन्याच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल. अफगाणिस्तानचा संघ हा सामना जिंकल्यास 4 गुणांसह उपांत्य फेरीत प्रवेश करेल.
त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ वर्ल्ड कपमधून बाहेर जाईल. या सामन्यात बांगलादेश संघाने अफगाणिस्तानला हरवले T तर दोघेही बाहेर होतील. त्या स्थितीत ऑस्ट्रेलियन संघ ३ गुणांसह उपांत्य फेरीत प्रवेश करेल, त्या स्थितीत अफगाण संघ 2 गुणांसह बाहेर होईल.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!



























Subscribe to my channel



