
What happens to Group A Super 8 qualification scenarios : टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये आज भारत आणि अमेरिका यांच्यात महत्त्वाचा सामना रंगणार आहे. जो संघ जिंकेल तो सुपर-8 साठी पात्र ठरेल. त्यामुळे भारत आणि अमेरिका या दोघांनाही आजचा सामना जिंकायचा आहे. त्याचबरोबर पाकिस्तानच्या नजराही या सामन्यावर लागल्या आहेत. या सामन्याचा निकाल त्यांच्यासाठीही खूप महत्वाचा आहे.
मात्र, पावसामुळे सामना रद्द झाला, तर कोणाला फायदा होईल असा प्रश्न चाहत्याच्या मनात आहे.
याआधी पावसाने भारत-पाकिस्तान सामन्यात व्यत्यय आणला होता. म्हणूनच भारत-अमेरिका सामन्यादरम्यान पाऊस पडेल की नाही हे जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता आहे. जर आपण न्यूयॉर्कच्या हवामानाबद्दल बोललो तर 12 जून रोजी 25 टक्के पाऊस अपेक्षित आहे.
|
Team India : न्यूयॉर्कमध्ये टीम इंडियासमोर नवे संकट; BCCIनं उचललं मोठं पाऊल |
पण, न्यूयॉर्कच्या हवामानाबद्दल काहीही सांगता येत नाही, कारण येथे हवामान कधीही बदलते. भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यानही 30-40 टक्के पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता, मात्र तरीही पावसाने सामना विस्कळीत केला.
अशा परिस्थितीत जर पाऊस पडला आणि त्यामुळे सामना पूर्णपणे रद्द झाला, तर भारत आणि अमेरिका हे दोन्ही संघ सुपर-8 साठी पात्र ठरतील आणि पाकिस्तानचा संघ बाहेर पडेल. कारण भारत आणि अमेरिका या दोघांना प्रत्येकी एक गुण मिळून त्यांचे 5 गुण होतील. दुसरीकडे, पाकिस्तानने आपले उर्वरित दोन्ही सामने जिंकले तरीही ते केवळ 4 गुणापर्यंत पोहोचू
शकतील आणि स्पर्धेतून बाहेर पडतील.
या कारणामुळे आजचा सामना पूर्ण व्हावा आणि भारतीय संघाने अमेरिकेचा मोठ्या फरकाने पराभव करावा अशी पाकिस्तानची इच्छा आहे. भारताने अमेरिकेला एकतर्फी हरवले तर पाकिस्तानसाठी सुपर-8 चे दरवाजे उघडतील. मात्र, पावसामुळे सामना रद्द झाला, तर पाकिस्तानच्या इच्छाही धुळीस मिळतील
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!



























Subscribe to my channel



