
फुलवडे - माळीण (ता. आंबेगाव) येथील दुर्घटनेला रविवारी (ता. ३०) नऊ वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र, मन सुन्न करणाऱ्या दुर्घटनेच्या पहाटेची आठवण काढली की आजही माळीणवासीयांच्या अंगावर शहारे उभे राहतात. या आठवणी माळीणवासीयांना आजही वेदना देऊन जातात. ‘आमच्यावर जी वेळ आली, ती कुणावरही यायला नको,’ अशी भावना माळीणकर व्यक्त करतात.
माळीण येथे ३० जुलै २०१४ रोजी डोंगरकडा आमच्यावर आलेली वेळ कुणावरही येऊ नये कोसळून मातीच्या ढिगाऱ्याखाली ४४ घरे गाडली गेली. त्यात १५१ जणांना आपला जीव गमवावा लागला, तर ९०० हून अधिक जनावरांचा मृत्यू झाला. क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. या दुर्घटनेनंतर रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील तळीये आणि खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी येथेही भूस्खलनाच्या घटना झाल्या.
त्यातून माळीणकरांच्या नकोशा आठवणी ताज्या झाल्या. या आठवणी त्यांचे मन सुन्न करून जातात. तरीही तळीये येथील दुर्घटनाग्रस्तांना माळीणकरांनी मुख्यमंत्री साहाय्यता निधीच्या माध्यमातून २५ हजारांची मदत केली.
आपली जखम भळभळती असतानाही दुसऱ्याच्या जखमेवर फुंकर घालण्याचा प्रयत्न केला. इर्शाळवाडी येथील दुर्घटनाग्रस्तांसाठी देखील मदत करणार असल्याचे माळीणकरांनी सांगितले.
माळीणचे पुनर्वसन होऊन सात वर्षे झाली, परंतु गावाची सीमा निश्चित करून ग्रामपंचायतीकडे गावठाण हस्तांतर झाले नाही. त्यामुळे गावाच्या विकासाच्या योजना राबविणे अडचणीचे होते आहे.
गावात जागा असूनसुद्धा चौदा कुटुंबांना घरे बांधण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. शेडमध्ये राहात असलेल्या कुटुंबाला घरकुल मंजूर असूनदेखील गावठाण ग्रामपंचायतीला हस्तांतरीत झाले नसल्यामुळे घर बांधणे शक्य होत नाही. त्यामुळे लवकरात लवकर गावठाण ग्रामपंचायतीकडे हस्तांतर व्हावे. म्हणजे गावच्या विकासाला चालना मिळेल.
|
Pune ATS : अल सुफा दहशतवादी प्रकरणात चौथी अटक; संशयित रत्नागिरीतला, 'एटीएस'कडून कसून तपास सुरु |
- रघुनाथ झांजरे, सरपंच, माळीण (ता. आंबेगाव)
माळीण स्मृतिवनातील प्रत्येक गोष्टीत आमच्या भावना गुंतल्या आहेत. स्मारक उघड्यावर आहे. ऊन, वारा, पावसाने आणि पक्ष्यांच्या विष्ठेने स्मारकाचे नुकसान होत आहे. स्मारक सुरक्षित राहिले पाहिजे. त्यामुळे स्मारकावर छत्र लावावे.
- मच्छिंद्रनाथ झांजरे, ग्रामस्थ, माळीण (ता. आंबेगाव)
शहर
- AI मुळे जागतिक बाजारात मोठी उलथापालथ; टॉप १० मधून रिलायन्स, एचडीएफसी बाहेर, भारतीय कंपन्यांचे रँकिंग घसरले!
- आजीचा मोठा विजय! सांभाळ करण्याच्या अटीवर नातवाच्या नावे केलेली ७.५ एकर जमीन आजीने पुन्हा स्वतःच्या नावे केली
- उत्तर प्रदेशच्या विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! 'राणी लक्ष्मीबाई योजने'अंतर्गत ५० हजार मेधावी मुलींना मिळणार मोफत स्कूटी
- शिवनेरी पायथ्याशी शिवराज्याभिषेकाचा अभूतपूर्व जल्लोष! २६ लाखांच्या हायड्रोलिक लिफ्टचे उद्घाटन; जुन्नरमध्ये 'बिबट सफारी' प्रकल्पाला मंजुरीची घोषणा!
महाराष्ट्र
- आजीचा मोठा विजय! सांभाळ करण्याच्या अटीवर नातवाच्या नावे केलेली ७.५ एकर जमीन आजीने पुन्हा स्वतःच्या नावे केली
- उत्तर प्रदेशच्या विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! 'राणी लक्ष्मीबाई योजने'अंतर्गत ५० हजार मेधावी मुलींना मिळणार मोफत स्कूटी
- शिवनेरी पायथ्याशी शिवराज्याभिषेकाचा अभूतपूर्व जल्लोष! २६ लाखांच्या हायड्रोलिक लिफ्टचे उद्घाटन; जुन्नरमध्ये 'बिबट सफारी' प्रकल्पाला मंजुरीची घोषणा!
- मुंबईत पाणी माफियांचा खेळ खल्लास! पालिकेकडून वॉटर टँकरसाठी 'OTP' सिस्टीम लागू; आता घरबसल्या करा पारदर्शक बुकिंग!
गुन्हा
- पुणे: बंडू आंदेकर टोळीतील सराईत गुंडाला बेड्या; आठ महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा ओम नगरकर गजाआड
- पिंपरी-चिंचवड: बनावट 'आरटीआय' कार्यकर्त्यांचा पर्दाफाश: पीएमआरडीए (PMRDA) अधिकाऱ्यांना धमकावून खंडणी उकळणाऱ्या टोळीला अटक!
- उत्तर प्रदेश: शामली धर्मांतर अमली पदार्थ तस्कराचा मुलगा 'आयुष' पाकिस्तानी धर्मप्रसारकांच्या भाषणांचा होता चाहता!
- झारखंड: गर्लफ्रेंडसाठी पोटच्या ३ चिमुरड्या मुलींचा झोपेतच गळा चिरला; निर्घृण तिहेरी हत्याकांडाने देश हादरला
राजकीय
- कोल्हापुरात 'शक्तीपीठ महामार्गा'वरून राजकीय ठिणगी; सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर आमनेसामने!
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
- ममता बॅनर्जींना दिल्लीत मोठा धक्का; तृणमूलच्या दोन राज्यसभा खासदारांचा तडकाफडकी राजीनामा.
इतर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
- रोज सकाळी जिरे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की अपायकारक? डॉक्टरांनी सांगितली सत्यता.
- ८ जून २०२६ रोजी कोणत्या राशींवर होणार धनवर्षाव? जाणून घ्या तुमचे भविष्य!
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
देश विदेश
- रेल्वे: ४० वर्षे जुनी प्रणाली होणार कालबाह्य, ऑगस्टपासून एआय (AI) आधारित अत्याधुनिक प्रणालीची सुरुवात!
- उत्तर प्रदेश: शामली धर्मांतर अमली पदार्थ तस्कराचा मुलगा 'आयुष' पाकिस्तानी धर्मप्रसारकांच्या भाषणांचा होता चाहता!
- झारखंड: गर्लफ्रेंडसाठी पोटच्या ३ चिमुरड्या मुलींचा झोपेतच गळा चिरला; निर्घृण तिहेरी हत्याकांडाने देश हादरला
- इस्रायलमध्ये उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा; भारत-इस्रायल मैत्रीची नवी गाथा



























Subscribe to my channel

