
फुलवडे - माळीण (ता. आंबेगाव) येथील दुर्घटनेला रविवारी (ता. ३०) नऊ वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र, मन सुन्न करणाऱ्या दुर्घटनेच्या पहाटेची आठवण काढली की आजही माळीणवासीयांच्या अंगावर शहारे उभे राहतात. या आठवणी माळीणवासीयांना आजही वेदना देऊन जातात. ‘आमच्यावर जी वेळ आली, ती कुणावरही यायला नको,’ अशी भावना माळीणकर व्यक्त करतात.
माळीण येथे ३० जुलै २०१४ रोजी डोंगरकडा आमच्यावर आलेली वेळ कुणावरही येऊ नये कोसळून मातीच्या ढिगाऱ्याखाली ४४ घरे गाडली गेली. त्यात १५१ जणांना आपला जीव गमवावा लागला, तर ९०० हून अधिक जनावरांचा मृत्यू झाला. क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. या दुर्घटनेनंतर रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील तळीये आणि खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी येथेही भूस्खलनाच्या घटना झाल्या.
त्यातून माळीणकरांच्या नकोशा आठवणी ताज्या झाल्या. या आठवणी त्यांचे मन सुन्न करून जातात. तरीही तळीये येथील दुर्घटनाग्रस्तांना माळीणकरांनी मुख्यमंत्री साहाय्यता निधीच्या माध्यमातून २५ हजारांची मदत केली.
आपली जखम भळभळती असतानाही दुसऱ्याच्या जखमेवर फुंकर घालण्याचा प्रयत्न केला. इर्शाळवाडी येथील दुर्घटनाग्रस्तांसाठी देखील मदत करणार असल्याचे माळीणकरांनी सांगितले.
माळीणचे पुनर्वसन होऊन सात वर्षे झाली, परंतु गावाची सीमा निश्चित करून ग्रामपंचायतीकडे गावठाण हस्तांतर झाले नाही. त्यामुळे गावाच्या विकासाच्या योजना राबविणे अडचणीचे होते आहे.
गावात जागा असूनसुद्धा चौदा कुटुंबांना घरे बांधण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. शेडमध्ये राहात असलेल्या कुटुंबाला घरकुल मंजूर असूनदेखील गावठाण ग्रामपंचायतीला हस्तांतरीत झाले नसल्यामुळे घर बांधणे शक्य होत नाही. त्यामुळे लवकरात लवकर गावठाण ग्रामपंचायतीकडे हस्तांतर व्हावे. म्हणजे गावच्या विकासाला चालना मिळेल.
|
Pune ATS : अल सुफा दहशतवादी प्रकरणात चौथी अटक; संशयित रत्नागिरीतला, 'एटीएस'कडून कसून तपास सुरु |
- रघुनाथ झांजरे, सरपंच, माळीण (ता. आंबेगाव)
माळीण स्मृतिवनातील प्रत्येक गोष्टीत आमच्या भावना गुंतल्या आहेत. स्मारक उघड्यावर आहे. ऊन, वारा, पावसाने आणि पक्ष्यांच्या विष्ठेने स्मारकाचे नुकसान होत आहे. स्मारक सुरक्षित राहिले पाहिजे. त्यामुळे स्मारकावर छत्र लावावे.
- मच्छिंद्रनाथ झांजरे, ग्रामस्थ, माळीण (ता. आंबेगाव)
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel




