एकाच दिवशी टीम इंडिया दक्षिण अफ्रिका आणि बांगलादेशसी भिडणार, असा असेल सुपर संडेImage Credit source: PTI
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा आता रंगतदार टप्प्यावर आली आहे. साखळी फेरीचे सामने संपले असून सुपर 8 फेरीचा थरार अनुभवता येणार आहे. कारण या फेरीतून उपांत्य फेरीचे चार संघ ठरणार आहे. त्यामुळे स्पर्धेची उत्सुकता वाढली आहे. भारताचा सुपर 8 फेरीतील पहिला सामना दक्षिण अफ्रिकेशी होणार आहे. हा सामना 22 फेब्रुवारीला होणार आहे. पण या दिवशी भारतीय संघाचा आणखी एक सामना होणार आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींसाठी रविवारचा दिवस खास असणार आहे. कारण या दिवशी भारतीय संघ आपला दबदबा कायम ठेवण्यासाठी मैदानात उतरणार आहे. भारतीय महिला आणि पुरूष संघ वेगवेगळ्या ठिकाणी सामने खेळणार असून क्रीडाप्रेमींसाठी हा दिवस खास ठरणार आहे.
भारतीय महिला संघ
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील भारतीय संघाच्या सामन्यापूर्वी महिला क्रिकेट संघाचा अंतिम सामना होणार आहे. एसीसी महिला आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत ए आणि बांग्लादेश ए यांच्यात लढत होणार आहे. हा सामना बँकॉकच्या टर्डथाई क्रिकेट ग्राउंडमध्ये भारतीय वेळेनुसार दुपारी 12.30 वाजाता सुरु होणार आहे. भारत ए संघ सलग दुसऱ्यांदा जेतेपदासाठी मैदानात उतरणार आहे. भारतीय संघाने उपांत्य फेरीत आपली छाप सोडली आहे. कर्णधार राधा यादवची खेळी महत्त्वपूर्ण ठरली. आता अंतिम फेरीत भारतीय संघ बांगलादेशला पराभूत जेतेपदावर नाव कोरण्यासाठी प्रयत्नशील असेल.
सुपर 8 फेरीत भारत दक्षिण अफ्रिका
टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर 8 फेरीत भारताचा पहिला सामना दक्षिण अफ्रिकेशी आहे. हा सामना उपांत्य फेरीच्या दृष्टीने दोन्ही संघासाठी महत्त्वाचा आहे. हा सामना जिंकणाऱ्या संघाला पुढचा मार्ग सुकर होईल. अन्यथा जर तरच्या लढाईत उतरावं लागेल. भारत आणि दक्षिण अफ्रिका या दोन्ही संघांनी जबरदस्त कामगिरी साखळी फेरीत केली आहे. त्यामुळे हा सामना अतितटीचा होईल यात काही शंका नाही. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हा सामना होईल. भारताच्या गटात दक्षिण अफ्रिकेसह वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे हे संघ आहेत.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




