वास्तुशास्त्र Image Credit source: टीव्ही 9 मराठी
वास्तुशास्त्रामध्ये तुमच्या घराची रचना कशी असावी? केवळ एवढीच माहिती देण्यात आलेली नाही. तर तुमच्या घरात असलेली प्रत्येक वस्तू ही महत्त्वाची असते, त्या प्रत्येक वस्तूची एक निश्चित जागा आणि दिशा ठरलेली असते, असंही वास्तुशास्त्रामध्ये म्हटलं आहे. जर तुम्ही चुकीच्या ठिकाणी चुकीच्या वस्तू ठेवल्या तर तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होऊ शकतो, घरात वास्तुदोष निर्माण झाल्यास तुम्हाला अनेक अडचणीचा सामना करावा लागू शकतो. जसं की काहीही कारण नसताना घरात अचानक एखादं मोठं आर्थिक संकट येतं, तुम्ही कितीही पैसा कमावला तर तो हातात टिकत नाही, किंवा काहीही कारण नसताना घरात भांडणं होतात. त्यामुळे वास्तुदोष दूर करण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये अनेक उपाय सांगण्यात आले आहेत, वास्तुशास्त्रानुसार अशा काही गोष्टी आहेत, ज्या घरात ठेवणं अशुभ मानलं गेलं आहे, ज्यामुळे तुमच्या घरात गरिबी येऊ शकते, अशाच काही गोष्टींबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
भंगार सामान, किंवा रद्दी – वास्तुशास्त्रानुसार घरात भंगार सामान किंवा रद्दी दीर्घकाळ ठेवणं अशुभ मानलं गेलं आहे. विशेषत: तुम्ही जेव्हा असं भंगार सामान हे तुमच्या घराच्या उत्तर दिशेला ठेवता, तेव्हा त्याचा परिणाम हा अधिक तीव्र असतो, त्यामुळे घरात कुबेरदोष निर्माण होतो. कुबेर महाराज नाराज होतात. कुबेर यांना धनाची देवता मानलं गेलं आहे, त्यामुळे घरात जर कुबेरदोष निर्माण झाला तर गरिबी तुमची आयुष्यभर पाठ सोडत नाही, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगितलं आहे. त्यामुळे कधीही घराच्या उत्तर दिशेला भंगार सामान किंवा इतर गोष्टी ठेवू नये, घराची उत्तर दिशा ही नेहमी स्वच्छ असावी, ज्यामुळे कबेर महाराज प्रसन्न होतील, तुम्हाला आयुष्यात कधीही पैशांची कमी भासणार नाही.
ज्याप्रमाणे घराची उत्तर दिशा ही स्वच्छ असावी, या दिशेला कोणताही राडा असू नये, त्याचप्रमाणे घराच्या पश्चिम दिशेला देखील कोणताही राडा किंवा टाकावू वस्तू असू नये, असं देखील वास्तूशास्त्रामध्ये म्हटलं आहे. कारण वास्तुशास्त्रानुसार पश्चिम दिशा ही शनी देवांची दिशा असते, जर ही दिशा अस्वच्छ अलेल, तर घरात शनीदोष निर्माण होतो. घरात शनीदोष निर्माण झाल्यास काही कारण नसताना भांडण होतात, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




