
Operation Sindoor : पहलगाममध्ये भारतीय महिलांच्या कपाळावरील सिंदूर पुसलेला अपमानाचा बदला भारताने 'ऑपरेशन सिंदूर'द्वारे घेतला. ६ आणि ७ मेच्या रात्री, भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर ड्रोन व क्षेपणास्त्रांनी जोरदार हल्ले केले. मुझफ्फराबादपासून शकरगढपर्यंत नऊ ठिकाणच्या अड्ड्यांचा नाश झाला. सैन्याने स्पष्ट संदेश दिला, अन्यायावर न्याय मिळाला आहे. ऑपरेशन सिंदूरबाबत आणखी महत्त्वाची माहिती जाणून घ्या.
२२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २५ पर्यटक आणि एका नेपाळी नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठाम भूमिका घेत भारताकडून प्रत्युत्तर दिले जाईल असे जाहीर केले. २९ एप्रिल रोजी वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत, लष्कराला कारवाईसाठी पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले. त्यानंतर भारताने लवकरच निर्णायक पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला.
|
Operation Sindoor : पाकिस्तानात घुसून मारले, भारताचा मध्यरात्री एअर Strike, 9 दहशतवादी तळ उडवले |
पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांनी पर्यटकांचा धर्म विचारून त्यांच्यावर गोळीबार केला होता. या हल्ल्याच्या १५ दिवसांत भारताने जोरदार प्रत्युत्तर दिले. ६ आणि ७ मेच्या रात्री, पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर टार्गेट केलेली कारवाई करण्यात आली, जिथे दहशतवादी लपून बसले होते.
सुरुवातीच्या माहितीनुसार, 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पीओकेतील नऊ दहशतवादी ठिकाणांवर सुनियोजित क्षेपणास्त्र हल्ले केले. कारवाईदरम्यान, पाकिस्तानच्या लष्करी तळांना लक्ष्य न करता फक्त दहशतवादी अड्ड्यांवरच निशाणा साधण्यात आला. भारताने संयम दाखवून प्रामुख्याने दहशतवादी पायाभूत सुविधांचा नाश करण्यावर भर दिला.
लष्कराच्या सार्वजनिक माहिती विभागाच्या माजी एडीजीपी हँडलवरून ऑपरेशन सिंदूरचा खुलासा करण्यात आला. पहाटे १.२८ वाजता ६४ सेकंदांचा व्हिडिओ पोस्ट करत "प्रहारय सन्निहितः, जया प्रतिष्ठाः" म्हणजेच हल्ल्यास सज्ज आणि विजयासाठी प्रशिक्षित असल्याचा संदेश दिला गेला. १.५१ वाजता ऑपरेशन सिंदूरचे चित्र आणि "न्याय झाला आहे, जय हिंद" असे लिहून दुसरी पोस्ट आली. त्यानंतर PIBने प्राथमिक माहिती जाहीर केली.
शहर
- नागपूर: संशयाच्या जाळ्यात उद्ध्वस्त झाली दोन कुटुंबे! दोन्ही प्रकरणांतील आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात
- पुणे: मंचरमध्ये बनावट दुधाचा गोरखधंदा उघड; १३ जणांना अटक, २६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
- पुणे: इंद्रायणीच्या महापुरात वारकऱ्यांसाठी मोठा निर्णय! शाळा, महाविद्यालयांसह १० इमारती तात्पुरत्या अधिग्रहित
- पुणे: मुळा-मुठा आणि भीमा नदीला महापूर! संगम-वाळकी पूल पाण्याखाली; दौंड तालुक्यात रेड अलर्ट
महाराष्ट्र
- नागपूर: संशयाच्या जाळ्यात उद्ध्वस्त झाली दोन कुटुंबे! दोन्ही प्रकरणांतील आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात
- एलपीजी गॅस सिलिंडरची चिंता मिटणार! ऊर्जा सुरक्षेसाठी भारताचा मोठा निर्णय; आखाती देशांवरील अवलंबित्व घटणार!
- पुणे: मंचरमध्ये बनावट दुधाचा गोरखधंदा उघड; १३ जणांना अटक, २६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
- पुणे: इंद्रायणीच्या महापुरात वारकऱ्यांसाठी मोठा निर्णय! शाळा, महाविद्यालयांसह १० इमारती तात्पुरत्या अधिग्रहित
गुन्हा
- पुणे: शिक्रापूरमध्ये माजी महिला सरपंचाच्या गळ्यातील सोन्याचे गंठण चोरट्यांनी हिसकावले
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून पत्नीने पतीला जिवंत जाळले; पोलीस तपासात धक्कादायक कबुली!
- थरारक! कर्जात बुडालेल्या कॉलेज विद्यार्थ्याने लुटून विहिरीत ढकलले; दोरीला धरून ५५ वर्षीय महिलेचा विहिरीत २१ तासांचा मृत्यूशी संघर्ष! अखेर चमत्कारीक बचाव
- सरपंचपदासाठी काय पण! मराठा असूनही मिळवले 'पारधी' जातीचे बोगस प्रमाणपत्र; बीड जिल्हा जात पडताळणी समितीने दाखला ठरवला रद्द!
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- दैनिक राशिभविष्य: आज या राशींचे नशीब फळफळणार; आर्थिक प्रगती आणि नोकरीत बढतीचे योग!
- मराठवाड्यात जुलैच्या सुरुवातीलाही पावसाची ओढ! पहिल्या आठवड्यात केवळ २३.२ मिमी पाऊस; धरणे कोरडी, पेरण्या रखडल्याने बळीराजा हवालदिल!
- धाराशिवच्या जमिनीचा पोत खालावला! मृद आरोग्य पत्रिकेच्या अहवालात 'नत्र' कमतरतेची गंभीर नोंद; खरिपासाठी सेंद्रिय खतांचा वापर वाढवण्याचे आवाहन.
- शनीच्या दृष्टीचा राशींवर होणार परिणाम, जाणून घ्या ४ जुलै २०२६ चा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- एलपीजी गॅस सिलिंडरची चिंता मिटणार! ऊर्जा सुरक्षेसाठी भारताचा मोठा निर्णय; आखाती देशांवरील अवलंबित्व घटणार!
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून पत्नीने पतीला जिवंत जाळले; पोलीस तपासात धक्कादायक कबुली!
- फिफा विश्वचषक २०२६ मध्ये थरार! बेलिंगहॅम चमकला, १० खेळाडूंसह खेळणाऱ्या इंग्लंडने मेक्सिकोला नमवून गाठली उपांत्यपूर्व फेरी
- पाशवी कृत्य! दारुड्या पतीने पत्नीला जिवंत जाळले, अपघाताचा बनाव रचला; फतेहपूर पोलिसांच्या तपासात अखेर सत्य उघड!



























Subscribe to my channel

