राज्यसभेचे खासदार राघव चड्ढा यांच्यासह आणखीसहा नेते भाजपमध्ये गेल्यानंतर आम आदमी पक्षातनिर्माण झालेली उलथापालथ ही केवळ भ्रष्टाचारविरोधीआंदोलनातून जन्मलेल्या या पक्षाच्या ऱ्हासाची सुरुवातनाही. हा मध्यमवर्गाच्या स्वप्नाचा भंगही आहे. त्यातश्रीमंत, बाहुबलींच्या हातातून सत्ता काढून राजकारणालाकाही लोकांच्या स्वार्थाऐवजी व्यापक सामाजिक हिताचेसाधन बनवण्याची या वर्गाची इच्छा होती. राज्यसभेत राघव चड्ढा ‘आप’चा चमकता चेहरा बनलेहोते. यावरून भारतीय मध्यमवर्गाशी त्यांच्या पूर्वीच्यापक्षाचे किती घट्ट नाते होते, हे दिसून येते. हा वर्ग होतात्या काळातील राजकारणाला कंटाळला होता आणि काहीतरी नवे व अर्थपूर्ण घडवू इच्छित होता. राघव यांनी 13 वर्षे टीका केली, त्याच पक्षात आता त्यांनी प्रवेशकेला आहे. यावरून आजचे राजकारण किती पोकळझाले आहे, हे स्पष्ट होते. येथे आदर्श आणि निष्ठा यांना वैयक्तिक स्वार्थ आणि अति महत्त्वाकांक्षेच्या वेदीवरबळी दिले जाते. मात्र, केवळ राघव यांनाच दोष देणेयोग्य ठरेल का? ते अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या पक्षात कालांतराने निर्माण झालेल्या विसंगतींचे प्रतीक आहेत. ‘आप’ने भाजप आणि काँग्रेससारख्या मोठ्यापक्षांना हरवून दिल्लीच्या राजकारणात प्रवेश केला. तेव्हा मध्यमवर्गाच्या अपेक्षा वेगळ्या होत्या. कार्यक्षमता,पारदर्शकता आणि सहभागाची अपेक्षा ठेवणाऱ्यामध्यमवर्गाच्या जोरावर ‘आप’ आणि केजरीवाल सत्तेतआले. त्यांनी लोकांना शासनाच्या केंद्रस्थानी ठेवण्याचेआश्वासन दिले होते. केजरीवाल यांचे आर्थिक मॉडेलपारंपरिक पक्षांसारखे कॉर्पोरेट निधीवर आधारित नव्हते.त्यांनी लाखो समर्थकांच्या छोट्या-छोट्या देणग्यांवरविश्वास ठेवला होता. ते नव्या प्रकारच्या राजकारणाचेस्वप्न पाहत होते. नायब राज्यपालांशी सततच्यासंघर्षामुळे केजरीवाल यांच्यासमोर अडचणी होत्या, हेखरे असले तरी ते स्वतःही सत्तेच्या मोहापासून दूर राहूशकले नाहीत. साधेपणाने सरकारी निवासात राहण्याचेआश्वासन असूनही त्यांनी स्वतःसाठी मोठा बंगलाउभारला. राजधानीत पक्ष मजबूत करण्याआधीच त्यांचीमहत्त्वाकांक्षा दिल्लीच्या बाहेर गेली होती. हरियाणा,पंजाब, गुजरात आणि गोवा अशा राज्यांकडे त्यांनी लक्षवळवले. या वाढत्या महत्त्वाकांक्षेचा दुहेरी परिणामदिसला. त्यांचे जुने आणि विश्वासू सहकारी मध्येचत्यांच्यापासून दूर गेले. योगेंद्र यादव, प्रशांत भूषण,शाजिया इल्मी, अल्का लांबा, कुमार विश्वास आणिकपिल मिश्रा यांसारखी अनेक नावे यामध्ये आहेत.पक्षाचा विस्तार करण्यासाठी अधिक संसाधनांची गरजहोती. देणगीआधारित आर्थिक मॉडेल आणिकार्यकर्त्यांची ताकद दिल्ली जिंकण्यासाठी पुरेशी ठरली,पण मोठ्या राज्यांमध्ये वेगाने विस्तार करण्यासाठी तीअपुरी पडली. यानंतर केजरीवाल आणि त्यांच्यानिकटवर्तीय सल्लागारांविरोधात ईडी आणिसीबीआयच्या चौकशा सुरू झाल्या. 2025 च्या दिल्लीविधानसभा निवडणुकीपूर्वी केजरीवाल यांच्यासहअनेक नेत्यांना तुरुंगात जावे लागले. सीबीआयचेप्रकरण खालच्या न्यायालयाने फेटाळले. मात्र यागोंधळात 2025 मधील निवडणुकीतील पराभव निश्चितझाला होता. दिल्लीत ‘आप’चा आणि स्वतः केजरीवालयांचा त्यांच्या मतदारसंघात झालेला पराभव पाहता,सध्याचे पक्षांतर जवळपास अपेक्षितच होते. केजरीवाल,चड्ढा व ‘आप’ची ही कहाणी आजच्या राजकारणातीलउणिवांची आठवण करून देते. सत्तेला व्यक्तीपूजा,धनबल,बाहुबलाऐवजी सेवा आधारित बनवू इच्छिणाऱ्यामध्यमवर्गीय आदर्शवाद्यांसाठीही हा मोठा इशारा आहे.मानवी विकास व आधुनिक प्रगतीला समान महत्त्वमिळावे, अशी अपेक्षा असणाऱ्यांनी यातून धडा घ्यावा. केजरीवाल आणि ‘आप’चा राजकीय शेवट झाला,असे आत्ताच म्हणणे घाईचे ठरेल. मात्र राज्यसभेतीलपक्षाचा ऱ्हास दिल्लीत अशा प्रक्रियेला सुरुवात करूशकतो. त्याचा परिणाम पंजाबमध्येही दिसू शकतो.पुढील वर्षी पंजाबमध्ये ‘आप’ सरकारसमोर पुढची मोठीनिवडणूक परीक्षा आहे. ‘आप’चा अंतर्गतविस्कळीतपणा हा बदलाची आशा बाळगणाऱ्या छोट्यापक्षांसमोरील आव्हानांनाही अधोरेखित करतो. ( हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे.) ‘आप’ची ही कहाणी आजच्याराजकारणातील उणिवांची ठळकआठवण करून देते. सत्तेला व्यक्ती पूजा,धनबल व बाहुबलाऐवजी सेवा आधारितबनवू इच्छिणाऱ्या मध्यमवर्गीयआदर्शवाद्यांसाठीही हा मोठा इशारा आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- मुंबई: वाडिया रुग्णालयात ४ महिन्यांच्या बाळाचा मृत्यू; शिकाऊ डॉक्टर आणि परिचारिकांच्या निष्काळजीपणाचा आईचा आरोप
- पुणे : भारतात तोंडाच्या आरोग्याकडे अजूनही अनेकदा दुर्लक्ष केले जाते. अनेक जण दातदुखी किंवा गंभीर त्रास होईपर्यंत उपचार पुढे ढकलतात. मात्र, दंततज्ज्ञांच्या मते ही सवय भविष्यात अधिक महाग ठरू शकते. पुण्यातील दंतचिकित्सक डॉ. प्रेयस गायकवाड यांनी सांगितले की, किडलेले दात, हिरड्यांचे संसर्ग, दातांच्या रचनेतील समस्या अशा अनेक तक्रारी हळूहळू वाढत जातात. योग्य वेळी तपासणी आणि उपचार झाले तर हे प्रश्न सहज, कमी वेळात आणि कमी खर्चात सोडवता येतात. “रुग्ण योग्य वेळी आले तर उपचार सोपे, जलद आणि कमी खर्चिक होतात. उशीर केल्यास समस्या अधिक गुंतागुंतीच्या होतात,” असे डॉ. गायकवाड म्हणाले. आधुनिक दंतसेवांमध्ये आता प्रौढांसह मुलांसाठीही सर्वसमावेशक उपचार उपलब्ध आहेत. यामध्ये नियमित तपासणी, दातांची स्वच्छता, रूट कॅनल, दात सरळ करणे, दात बसवणे तसेच आपत्कालीन उपचारांचा समावेश आहे. तसेच, अनेक क्लिनिकमध्ये आता ईएमआय (EMI) आधारित पेमेंट पर्यायही उपलब्ध होत आहेत. त्यामुळे मोठ्या उपचारांचा आर्थिक भार एकदम न पडता हप्त्यांमध्ये उपचार घेणे शक्य होत आहे. विशेषतः कुटुंबांमध्ये वेगवेगळ्या वयोगटातील सदस्यांच्या दंतउपचारांसाठी ही सुविधा उपयुक्त ठरत आहे. तज्ज्ञांच्या मते, तोंडाचे आरोग्य हे केवळ दातांपुरते मर्यादित नसून त्याचा परिणाम आहार, बोलणे आणि शरीराच्या एकूण आरोग्यावरही होतो. त्यामुळे नियमित तपासणी आणि वेळेवर उपचार करणे अत्यंत गरजेचे आहे. डॉक्टर सल्ला साठी सम्पर्क - डॉ. गायकवाड डेंटल क्लिनिक, साईधाम सोसायटी, शॉप नं. २, धानोरी पोलीस चौकीच्या शेजारी, धानोरी, पुणे, महाराष्ट्र – ४११०१५ एकंदरीत संदेश स्पष्ट आहे — दंतउपचार पुढे ढकलू नका. वेळेवर घेतलेली काळजी आरोग्य सुरक्षित ठेवतेच, शिवाय भविष्यातील मानसिक आणि आर्थिक ताणही कमी करते.
- बिबट्याचा धोका टळणार! शिरूरमध्ये 'बेस अलार्म सिस्टम' कार्यान्वित; बिबट्या दिसताच वाजणार सायरन
- पुण्यात अंमली पदार्थांविरोधात पोलिसांचा मोठा प्रहार! राजस्थान कनेक्शन उघड; ११ जणांना बेड्या, ४८ लाखांचा माल जप्त
महाराष्ट्र
- राजापुरात संतापजनक घटना; काजूच्या बागेत महिलेवर अत्याचार करणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
- पंढरपुरात खूनाच्या गुन्ह्यातील आरोपीचे जंगी स्वागत; २० जणांवर पोलिसांची कारवाई
- मुंबई: वाडिया रुग्णालयात ४ महिन्यांच्या बाळाचा मृत्यू; शिकाऊ डॉक्टर आणि परिचारिकांच्या निष्काळजीपणाचा आईचा आरोप
- पुणे : भारतात तोंडाच्या आरोग्याकडे अजूनही अनेकदा दुर्लक्ष केले जाते. अनेक जण दातदुखी किंवा गंभीर त्रास होईपर्यंत उपचार पुढे ढकलतात. मात्र, दंततज्ज्ञांच्या मते ही सवय भविष्यात अधिक महाग ठरू शकते. पुण्यातील दंतचिकित्सक डॉ. प्रेयस गायकवाड यांनी सांगितले की, किडलेले दात, हिरड्यांचे संसर्ग, दातांच्या रचनेतील समस्या अशा अनेक तक्रारी हळूहळू वाढत जातात. योग्य वेळी तपासणी आणि उपचार झाले तर हे प्रश्न सहज, कमी वेळात आणि कमी खर्चात सोडवता येतात. “रुग्ण योग्य वेळी आले तर उपचार सोपे, जलद आणि कमी खर्चिक होतात. उशीर केल्यास समस्या अधिक गुंतागुंतीच्या होतात,” असे डॉ. गायकवाड म्हणाले. आधुनिक दंतसेवांमध्ये आता प्रौढांसह मुलांसाठीही सर्वसमावेशक उपचार उपलब्ध आहेत. यामध्ये नियमित तपासणी, दातांची स्वच्छता, रूट कॅनल, दात सरळ करणे, दात बसवणे तसेच आपत्कालीन उपचारांचा समावेश आहे. तसेच, अनेक क्लिनिकमध्ये आता ईएमआय (EMI) आधारित पेमेंट पर्यायही उपलब्ध होत आहेत. त्यामुळे मोठ्या उपचारांचा आर्थिक भार एकदम न पडता हप्त्यांमध्ये उपचार घेणे शक्य होत आहे. विशेषतः कुटुंबांमध्ये वेगवेगळ्या वयोगटातील सदस्यांच्या दंतउपचारांसाठी ही सुविधा उपयुक्त ठरत आहे. तज्ज्ञांच्या मते, तोंडाचे आरोग्य हे केवळ दातांपुरते मर्यादित नसून त्याचा परिणाम आहार, बोलणे आणि शरीराच्या एकूण आरोग्यावरही होतो. त्यामुळे नियमित तपासणी आणि वेळेवर उपचार करणे अत्यंत गरजेचे आहे. डॉक्टर सल्ला साठी सम्पर्क - डॉ. गायकवाड डेंटल क्लिनिक, साईधाम सोसायटी, शॉप नं. २, धानोरी पोलीस चौकीच्या शेजारी, धानोरी, पुणे, महाराष्ट्र – ४११०१५ एकंदरीत संदेश स्पष्ट आहे — दंतउपचार पुढे ढकलू नका. वेळेवर घेतलेली काळजी आरोग्य सुरक्षित ठेवतेच, शिवाय भविष्यातील मानसिक आणि आर्थिक ताणही कमी करते.
गुन्हा
- पंढरपुरात खूनाच्या गुन्ह्यातील आरोपीचे जंगी स्वागत; २० जणांवर पोलिसांची कारवाई
- पुण्यात अंमली पदार्थांविरोधात पोलिसांचा मोठा प्रहार! राजस्थान कनेक्शन उघड; ११ जणांना बेड्या, ४८ लाखांचा माल जप्त
- पुण्यात चोरांचा हैदोस! घराचे कडी-कोयंडे तोडून ४ ठिकाणी घरफोड्या; ६ लाखांचा ऐवज लंपास
- पुणे: बुधवार पेठेत कुंटणखान्यांवर पोलिसांचा मोठा हातोडा; ४ सदनिका सील, ३ बांगलादेशी महिलांना बेड्या
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




