साल २०२६ चे पहिले सुर्यग्रहण लागणार आहे. १७ फेब्रुवारी रोजी कुंभ रास आणि धनिष्ठा नक्षत्रात सुर्यग्रहण लागणार आहे. हे कंकणाकृती सुर्यग्रहण असणार आहे. सुर्यग्रहणाच्या दरम्यान सुर्याचा आकार कंकणाकृती दिसणार आहे. अनेक लोकांच्या मनात प्रश्न आहेत की भारतात हे ग्रहण दिसेल की नाही ? याचा सुतककाळ लागू होतोय की नाही ? या संदर्भात लोक कन्फ्युज आहेत. चला तर जाणून घेऊयात…
किती वाजता लागणार सुर्यग्रहण ?
भारतीय वेळेनुसार सुर्यग्रहण १७ फेब्रुवारी रोजी मंगळवारी दुपारी ३.२६ वाजता सुरु होऊन ते सायंकाळी ७.५७ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. या सुर्यग्रहणाचा एकून कालावधी ४ तास ३१ मिनिटांचा असणार आहे. हे सुर्यग्रहण सायंकाळी ५.१३ वा. ते सायंकाळी ६.११ वाजता त्याच्या परमोच्च क्षणावर असणार आहे.
भारतातून दिसणार का ?
हे कंकणाकृती सुर्यग्रहण असून ते भारतातून दिसणार नाही. हे सुर्यग्रहण झिम्बाबे, जाम्बिया, तंजानिया, नामिबिया, मॉरीशस,बोत्सवाना, मोझाम्बिक, अर्जेंटीना आणि चिली सह दक्षिण आफ्रीका, अंटार्टीका आणि दक्षिण अमेरिकेतील काही भागात पाहता येऊ शकणार आहे.
सुर्यग्रहणाचा सूतककाळ पाळले योग्य ?
सुर्यग्रहण लागण्याच्या १२ तास आधी सूतक काळ लागू होतो. परंतू १७ फेब्रुवारीचे हे सुर्यग्रहण भारतातून दिसणार नाही.यामुळे याचा सूतक काळ देखील मान्य असणार नाही.
सुर्यग्रहणाच्या वेळी या चूका टाळा –
धार्मिक मान्यतेनुसार ग्रहणकाळात पूजाअर्चा करणे वर्ज्य आहे. या काळात देवी-देवतांच्या प्रतिमांना स्पर्श करु नये. तसेच कोणतेही शुभ वा मंगल कार्य करु नये. ग्रहण काळात अन्न देखील शिजवू नये. गर्भवती महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी घराबाहेर पडू नये.
सुर्यग्रहणानंतर काय करावे ? –
सुर्यग्रहणानंतर अंघोळ जरुर करावी. त्यामुळे ग्रहणाच्या नकारात्मक प्रभावातून मुक्ती मिळेल. त्यानंतर घरात गंगाजल शिंपडावे.घराच्या देव्हाऱ्याच्या मुर्त्यांना स्वच्छ पाण्याने धुवावे आणि पुन्हा त्यांची स्थापना करावी. आणि ग्रहणानंतर दानधर्म करणे पुण्याचे काम असल्याने त्याचे विशेष लाभ मिळतात.
ग्रहणाशी जुळलेल्या धार्मिक समजूती –
हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार सुर्य आणि चंद्र ग्रहणाचा संबंध राहू आणि केतूशी मानला जात आहे. ज्यांना पाप वा छाया ग्रह देखील मानले जाते. अशी मान्यता आहे की समुद्र मंथनाच्या वेळी देवता आणि राक्षसांत वाद झाला. तेव्हा विष्णूंनी मोहिनीचे रुप धारुन करुन अमृत देवतांना वाटणे सुरु केले. त्यावेळी स्वर्भानु नावाच्या राक्षसाला हे कळले आणि तो गपचूप देवतांच्या पंगतीत जाऊन बसला.
विष्णूंनी त्याना चुकून अमृत पाजले. सुर्य आणि चंद्र देवाने त्याला ओळखून विष्णूंकडे त्याची तक्रार केली. त्यानंतर विष्णूंनी त्या असुराचे सुदर्शन चक्र सोडून दोन तुकडे केले. अमृत प्यायल्याने या राक्षसाचा मृत्यू झाला नाही. त्याचे दोन तुकडे दोन दिशांना गेले. त्यांना राहु आणि केतू म्हटले जाते. हे दोघे वेळोवेळी सुर्य आणि चंद्राला गिळतात त्या घटनेला ग्रहण असे म्हटले जाते.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!


























Subscribe to my channel



