जी बौद्धिक कामे पूर्वी फक्त माणसे करू शकत होती, तीआता ‘आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स’ (एजीआय)करू शकेल, अशी शक्यता निर्माण झाली आहे. यामुळेआशा आणि चिंता या दोन्ही भावना निर्माण झाल्या आहेत.गमतीची गोष्ट म्हणजे, एजीआयचे फायदे आणि तोटे यांचेअत्यंत सूक्ष्म विश्लेषण ओपनएआयचे सीईओ सॅमआल्टमन यांनी केले आहे. आपल्या पोस्टमध्ये आल्टमनयांनी अशी शंका व्यक्त केली आहे, जी तंत्रज्ञानाबाबतआशावादी असलेल्या लोकांमध्ये कमीच पाहायला मिळते.त्यांनी लिहिले की, ‘एजीआयने मानवजातीला विश्वात भरभराटीची शक्ती द्यावी, अशी आमचीइच्छा आहे.’ पण त्याच वेळी त्यांनी हेही मान्य केले की, असे करण्यासाठी ‘मोठ्या जोखमींचा सामना’ करावा लागेल. ज्ञानोदय काळानंतर मानवतेमध्ये अंधश्रद्धा आणि कर्मठपणाच्या जागी वैज्ञानिक दृष्टिकोन वाढला आहे. वैज्ञानिक प्रगती नैसर्गिकरीत्या फायदेशीर असते, हाविश्वासही वाढला आहे. या विचारसरणीनुसार, अणुबॉम्बसारखे शोध विनाशकारी असले तरी, निसर्गाचीसखोल समज देणारे विज्ञान नक्कीच मानवाच्याकल्याणासाठी सक्षम आहे. मात्र, विज्ञानावरील अटळविश्वासही कधी‘कधी एक प्रकारची कर्मठ धारणा बनूशकतो, याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. 2024 च्या एका शोधनिबंधात मी आणि यॉर्गेन वेइबुल यांनी‘गेम थिअरी’चा वापर करून या प्रवृत्तीचा अभ्यास केलाहोता. जेव्हा माणसे अशा अनिश्चित परिस्थितीतएकमेकांशी संवाद साधतात, जिथे एखाद्या व्यक्तीसाठीकाय योग्य आहे, हे समोरच्या व्यक्तीच्या निर्णयावरअवलंबून असते - तेव्हा एखादा नवीन वैज्ञानिक शोध‘प्रिझनर्स डिलेमा’ सारखी परिस्थिती निर्माण करू शकतो.यामध्ये प्रत्येक व्यक्तीचा वैयक्तिक आणि तार्किक निर्णयशेवटी अशा परिणामांकडे नेतो, जे सर्वांसाठी वाईट ठरतात.एजीआयचा उदय ही अशीच एक घटना ठरू शकते. आणि म्हणूनच आल्टमन यांची शंका रास्त आहे. तेम्हणतात की, एजीआय प्रत्येक व्यक्तीला अविश्वसनीयक्षमता देऊ शकते, पण यामुळे गंभीर अपघात आणिसामाजिक गोंधळही निर्माण होऊ शकतो. अशा वेळी‘नॉलेज कर्स’चा (ज्ञानाचा शाप) धोका कमी करणे, हेमोठे आव्हान आहे. भविष्य अनिश्चित असल्याने, आपणविचारपूर्वक अंदाज वर्तवणे आणि सावधगिरीचे उपाययोजणे, हेच सर्वात उत्तम ठरेल. या आव्हानांना केवळखासगी क्षेत्राच्या भरवशावर सोडून चालणार नाही. यावरमात करण्यासाठी संसाधनांचे फेरवाटप आणि आंतरराष्ट्रीयसहकार्य यांची काही प्रमाणात गरज लागेल. कदाचित एजीआयचा सर्वात गंभीर परिणाम श्रमाचीमागणी कमी होणे हा असेल. पण याचा अर्थ असा नाही कीलोकांकडे करण्यासाठी काहीच उरणार नाही. खरं तर,लोक पूर्वीपेक्षा जास्त मोकळ्या वेळेचा आनंद घेऊशकतील. पण श्रमाची व्याख्या जर केवळ ‘पगारासाठीकेलेले काम’ अशी केली, तर एजीआय अशी दुनियानिर्माण करू शकते जिथे श्रम अनावश्यक ठरेल, कारणयंत्रे जवळपास प्रत्येक क्षेत्रात मानवापेक्षा चांगली कामगिरीकरतील. बहुतेक प्रौढ लोक आपल्या उत्पन्नासाठी कामावरअवलंबून असतात. त्यामुळे असा बदल अब्जावधीलोकांना उपजीविकेपासून वंचित करू शकतो. म्हणूनचआल्टमन यांनी ‘युनिव्हर्सल बेसिक इन्कम’ची(यूबीआय) वकिली केली आहे, जी प्रत्येक माणसालाकिमान जगण्याची हमी देईल. पण एजीआयचा प्रभावनोकऱ्या आणि उत्पन्नाच्या पलीकडे जाऊन जागतिकहुकूमशाहीचा मार्गही मोकळा करू शकतो. जर याप्रणालींचे नियंत्रण काही मोजक्या लोकांच्या हातात राहिले,तर काही मोजके अब्जाधीश संपूर्ण मानवजातीवर अफाटसत्ता मिळवू शकतात. एजीआयपर्यंत सर्वांची पोहोचअसणे हा समस्या सोडवण्याचा केवळ एक भाग आहे. पैसाआणि सत्तेचे अति-केंद्रीकरण होणार नाही, हे सुनिश्चितकरणे तितकेच महत्त्वाचे आहे. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) जर या प्रणालींचे नियंत्रण काही मोजक्यालोकांच्या हातात राहिले, तर काही मोजकेअब्जाधीश संपूर्ण मानवजातीवर अफाटसत्ता मिळवू शकतात. पैसा आणि सत्तेचेअति-केंद्रीकरण होणार नाही, हेसुनिश्चित करणेही महत्त्वाचे आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
महाराष्ट्र
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पुण्यात NCP कार्यालयाबाहेर तरुणांच्या दोन गटांत राडा; एकमेकांना मारहाण
मुंबई लोकलच्या छतावर चढला तरुण; ओव्हरहेड वायरच्या संपर्कात येऊन 45% भाजला
वादळाआधीच मेक्सिकोत जोरदार वाऱ्यांचा तडाखा; मैदानातून खेळाडूंची धावपळ!
देश विदेश
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल

























Subscribe to my channel



