2027 मध्ये 7 राज्यात विधानसभा निवडणुका होणारआहेत, ज्यात उत्तर प्रदेश, गुजरात आणि पंजाबचासमावेश आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकांमधून जेकाही शिकायला मिळाले ते 2029 च्या राष्ट्रीयनिवडणुकांसोबतच पुढील वर्षीच्या अन्यनिवडणुकांमध्ये अधिक उपयोगी पडेल. मोठे निष्कर्ष काहीही असले तरी 2029 च्या लोकसभानिवडणुकीचा निकाल अद्याप निश्चित झालेला नाही.अलीकडच्या निवडणुका पुन्हा एकदा हेच दाखवूनदेतात की भारत ही काही ‘निवडणूक हुकूमशाही’नाहीये. ‘व्ही-डेम’ अहवाल - जो जगभरातलोकशाहीवर सर्वाधिक वाचला जाणारा अहवालआहे - तो अनेक वर्षांपासून असेच सांगत आलाआहे. जर निवडणुकांमध्ये इतक्या राज्यांची सरकारे बदलत असतील, तर हे स्पष्ट आहे की भारताची निवडणूक लोकशाही अजूनही खूप मजबूत आहे. पण जर आगामी निवडणुकांसाठी एसआयआर एकमॉडेल बनले, तर मात्र भारताची लोकशाही नक्कीचकमकुवत होईल. मुस्लिम मतदार - ज्यांची भाजपलामिळणाऱ्या मतांची टक्केवारी 2014 पासून सुमारे 8टक्क्यांच्या आसपासच राहिली आहे - त्यांना मोठ्यासंख्येने हटवून एसआयआरने निवडणुकीतील चुरसप्रभावित करण्याचा प्रयत्न केला आहे. अमेरिकेतहीअसेच होते, जिथे रिपब्लिकन सरकारे ‘जेरीमँडरिंग’करतात. यामुळे कृष्णवर्णीय मतदारांचा प्रभाव कमीहोतो, कारण ते सामान्यतः रिपब्लिकनला खूप कमीमतदान करतात. आसाममध्येही वेगळ्या पद्धतीनेअसेच झाले, जिथे अल्पसंख्याक बहुल जागा 30वरून घटून 20 च्या आसपास राहिल्या. सत्तेत टिकूनराहण्यासाठी अनेक आधुनिक सरकारे अशा पद्धतींचाअवलंब करतात. पण कधीकधी या पद्धती अपयशीहीठरतात, जसे की हंगेरीमध्ये व्हिक्टर ऑर्बन यांचाझालेला पराभव. पण असे तेव्हाच होते, जेव्हाविरोधकांचा विजय इतका मोठा असतो की हे सर्वमार्ग निष्प्रभ ठरतात. असे समजा की, बंगालमध्येभाजपच्या विजयात एसआयआरचे योगदान तेवढेचहोते, ज्याला शेक्सपिअरच्या शब्दांत ‘विजयाची सुरक्षाआणखी पक्की करणे’ असे म्हणता येईल. दुसरीकडे, काँग्रेस पक्ष आता दक्षिणेकडील 5 पैकी3 राज्यांमध्ये सरकार चालवत आहे: कर्नाटक,तेलंगणा आणि केरळ. आजच्या घडीला त्यांनाप्रामुख्याने दक्षिणेचा पक्ष म्हणता येईल. उत्तर आणिपश्चिमेलाही त्यांचे अस्तित्व आहे, पण तिथे त्यांचावारंवार पराभव होत आहे. ते दोन उत्तरेकडीलराज्यांमध्येही (हिमाचल प्रदेश आणि झारखंड)एकतर सत्तेत आहेत किंवा सरकारचा भाग आहेत, पणही छोटी राज्ये आहेत. सध्या काँग्रेस उत्तर आणिपश्चिम भारतात कोणत्याही मोठ्या राज्याचे सरकारचालवत नाहीये. काँग्रेसच्या दक्षिणेतील मजबूतपकडीचे काही परस्परविरोधी परिणामही आहेत.केवळ दक्षिणेवर अवलंबून राहून ते दिल्लीत मोठीताकद बनू शकत नाहीत, कारण संसदेच्या केवळएक-चतुर्थांश जागा दक्षिणेत आहेत. राष्ट्रीयराजकारणात मजबूत होण्यासाठी काँग्रेसला उत्तरआणि पश्चिम भारतात उत्तम रणनीती आखावीलागेल. तामिळनाडूमध्ये विजय यांचा विजय खूप महत्त्वाचाआहे. त्यांचे वडील ख्रिश्चन आहेत आणि आई हिंदू.जरी ते स्वतः धार्मिकदृष्ट्या सक्रिय नसले, तरीजन्माने ते एक ख्रिश्चन म्हणून नोंदणीकृत आहेत.मात्र तामिळनाडूच्या मतदारांसाठी हा कोणताही मुद्दानव्हता. तिथे राजकारण धर्मापेक्षा जात आणि भाषेवरअधिक आधारित आहे. म्हणूनच भाजपचेअल्पसंख्याक विरोधी राजकारण विजय यांच्याविरोधात कोणतेही मोठे वातावरण निर्माण करू शकलेनाही. यातून हेच दिसते की, भारताच्या सांस्कृतिकआणि राजकीय जीवनात आजही विविधता महत्त्वाचीआहे. तामिळनाडूचे निवडणूक निकाल बंगाल वआसामपेक्षा बरेच वेगळे आहेत. भारतात एवढी मोठीसामाजिक विविधता राष्ट्रीय एकात्मतेसाठी एकसमस्या आहे आणि पश्चिम युरोपप्रमाणे ती ‘एक देश,एक ओळख’ या मॉडेलमध्ये बसवली जाऊ शकते,असे भाजप नेहमी मानत आला आहे. पण भारताच्यासंस्थापकांचा दृष्टिकोन याहून वेगळा होता.तामिळनाडूतील लोकही त्याच जुन्या घटनात्मकदृष्टिकोनाशी सहमत असल्याचे दिसते, ना की हिंदूराष्ट्रवादी विचारांशी. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे) भारतीय राजकारणात एकीकडेलोकशाहीचा विजय होतोय, तर दुसरीकडेलोकशाहीचे मैदान छोटे करण्याचाप्रयत्नही होत आहे. एका ठिकाणी धार्मिकविविधता आहे, तर दुसरीकडे त्यावरहोणारा हल्लाही यशस्वी ठरतो.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- नवी मुंबईत अमानवीय हत्याकांड! पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची केली हत्या; मृतदेहाचे तुकडे करून विल्हेवाट, ११ महिन्यांनंतर गुन्ह्याचा उलगडा
- छत्रपती संभाजीनगर: तुकाराम मुंढेंच्या नेतृत्वाखाली FDA ची मोठी कारवाई; २.९३ कोटींचे निकृष्ट खाद्यतेल जप्त.
- अहिल्यानगरमध्ये 'जलजीवन मिशन'चा बट्ट्याबोळ; ५५६ योजना चार वर्षांपासून अपूर्ण, कोट्यवधींच्या खर्चावर खासदारांचा संताप
- पुणे: मेट्रो भरतीच्या नावाने फसवणुकीचा सापळा,बनावट जाहिरातींनी नोकरीच्या शोधातील तरुणांना लक्ष्य
महाराष्ट्र
- नवी मुंबईत अमानवीय हत्याकांड! पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची केली हत्या; मृतदेहाचे तुकडे करून विल्हेवाट, ११ महिन्यांनंतर गुन्ह्याचा उलगडा
- छत्रपती संभाजीनगर: तुकाराम मुंढेंच्या नेतृत्वाखाली FDA ची मोठी कारवाई; २.९३ कोटींचे निकृष्ट खाद्यतेल जप्त.
- अहिल्यानगरमध्ये 'जलजीवन मिशन'चा बट्ट्याबोळ; ५५६ योजना चार वर्षांपासून अपूर्ण, कोट्यवधींच्या खर्चावर खासदारांचा संताप
- पुणे: मेट्रो भरतीच्या नावाने फसवणुकीचा सापळा,बनावट जाहिरातींनी नोकरीच्या शोधातील तरुणांना लक्ष्य
गुन्हा
- महाराष्ट्र: 'कलम १५५'चा गैरवापर केल्याप्रकरणी १५ अधिकारी निलंबित; जमीन घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई.
- उत्तर प्रदेश: पत्नीला परत आणण्यासाठी आईलाच विष! सासूच्या कथित सल्ल्यावरून मुलाचं धक्कादायक कृत्य
- पुणे: शुक्रवार पेठेतील आयुर्वेदिक दुकानावर धाड, ५० लाखांचा संशयास्पद साठा जप्त.
- नागपूर: मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम संपताच परिसरात खून; अवघ्या १० रुपयांच्या चहासाठी तरुणाचा बळी
राजकीय
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
इतर
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
- आजचे राशिभविष्य: १२ जुलै २०२६ – जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?
- हेल्थ टिप्स: पोट निरोगी ठेवायचंय? दररोज मूठभर बदाम खा! 'सुपरफूड'चे जाणून घ्या जबरदस्त फायदे
मनोरंजन
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
विडियो गॅलेरी

पवई परिसरातील JVLR मार्गावर L&T गेट क्रमांक ५ जवळ मुख्य रस्त्यावर मोठा खड्डा
🚨 हडपसरमध्ये पावसाने उघड केली ड्रेनेज व्यवस्थेची पोलखोल!
पुणे: हडपसर रेल्वे स्थानकाबाहेरील रस्त्याची दुरवस्था; खड्डे-चिखलामुळे हजारो प्रवाशांचे हाल.
देश विदेश
- उत्तर प्रदेशातील: सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार! मध्यरात्री ICU मध्ये रुग्णाला कथित मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू
- कर्नाटक पर्यटन विकासाला मोठी चालना; सौंदत्ती यल्लम्मा मंदिर आणि गोकाक धबधब्यासह १३ ठिकाणी होणार हायटेक रोप-वे
- तेलंगणात भीषण हत्याकांड! पोक्सो कायद्यातील आरोपीने पत्नी, मुलांसह सहा जणांची केली हत्या; स्वतःही संपवले आयुष्य
- ९०० वर्षांचे रहस्य उलगडले! धारमधील मूर्ती सरस्वती नव्हे, तर 'देवी गायत्री'ची; आधुनिक तंत्रज्ञानातून स्पष्ट

























Subscribe to my channel




