2027 मध्ये 7 राज्यात विधानसभा निवडणुका होणारआहेत, ज्यात उत्तर प्रदेश, गुजरात आणि पंजाबचासमावेश आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकांमधून जेकाही शिकायला मिळाले ते 2029 च्या राष्ट्रीयनिवडणुकांसोबतच पुढील वर्षीच्या अन्यनिवडणुकांमध्ये अधिक उपयोगी पडेल. मोठे निष्कर्ष काहीही असले तरी 2029 च्या लोकसभानिवडणुकीचा निकाल अद्याप निश्चित झालेला नाही.अलीकडच्या निवडणुका पुन्हा एकदा हेच दाखवूनदेतात की भारत ही काही ‘निवडणूक हुकूमशाही’नाहीये. ‘व्ही-डेम’ अहवाल - जो जगभरातलोकशाहीवर सर्वाधिक वाचला जाणारा अहवालआहे - तो अनेक वर्षांपासून असेच सांगत आलाआहे. जर निवडणुकांमध्ये इतक्या राज्यांची सरकारे बदलत असतील, तर हे स्पष्ट आहे की भारताची निवडणूक लोकशाही अजूनही खूप मजबूत आहे. पण जर आगामी निवडणुकांसाठी एसआयआर एकमॉडेल बनले, तर मात्र भारताची लोकशाही नक्कीचकमकुवत होईल. मुस्लिम मतदार - ज्यांची भाजपलामिळणाऱ्या मतांची टक्केवारी 2014 पासून सुमारे 8टक्क्यांच्या आसपासच राहिली आहे - त्यांना मोठ्यासंख्येने हटवून एसआयआरने निवडणुकीतील चुरसप्रभावित करण्याचा प्रयत्न केला आहे. अमेरिकेतहीअसेच होते, जिथे रिपब्लिकन सरकारे ‘जेरीमँडरिंग’करतात. यामुळे कृष्णवर्णीय मतदारांचा प्रभाव कमीहोतो, कारण ते सामान्यतः रिपब्लिकनला खूप कमीमतदान करतात. आसाममध्येही वेगळ्या पद्धतीनेअसेच झाले, जिथे अल्पसंख्याक बहुल जागा 30वरून घटून 20 च्या आसपास राहिल्या. सत्तेत टिकूनराहण्यासाठी अनेक आधुनिक सरकारे अशा पद्धतींचाअवलंब करतात. पण कधीकधी या पद्धती अपयशीहीठरतात, जसे की हंगेरीमध्ये व्हिक्टर ऑर्बन यांचाझालेला पराभव. पण असे तेव्हाच होते, जेव्हाविरोधकांचा विजय इतका मोठा असतो की हे सर्वमार्ग निष्प्रभ ठरतात. असे समजा की, बंगालमध्येभाजपच्या विजयात एसआयआरचे योगदान तेवढेचहोते, ज्याला शेक्सपिअरच्या शब्दांत ‘विजयाची सुरक्षाआणखी पक्की करणे’ असे म्हणता येईल. दुसरीकडे, काँग्रेस पक्ष आता दक्षिणेकडील 5 पैकी3 राज्यांमध्ये सरकार चालवत आहे: कर्नाटक,तेलंगणा आणि केरळ. आजच्या घडीला त्यांनाप्रामुख्याने दक्षिणेचा पक्ष म्हणता येईल. उत्तर आणिपश्चिमेलाही त्यांचे अस्तित्व आहे, पण तिथे त्यांचावारंवार पराभव होत आहे. ते दोन उत्तरेकडीलराज्यांमध्येही (हिमाचल प्रदेश आणि झारखंड)एकतर सत्तेत आहेत किंवा सरकारचा भाग आहेत, पणही छोटी राज्ये आहेत. सध्या काँग्रेस उत्तर आणिपश्चिम भारतात कोणत्याही मोठ्या राज्याचे सरकारचालवत नाहीये. काँग्रेसच्या दक्षिणेतील मजबूतपकडीचे काही परस्परविरोधी परिणामही आहेत.केवळ दक्षिणेवर अवलंबून राहून ते दिल्लीत मोठीताकद बनू शकत नाहीत, कारण संसदेच्या केवळएक-चतुर्थांश जागा दक्षिणेत आहेत. राष्ट्रीयराजकारणात मजबूत होण्यासाठी काँग्रेसला उत्तरआणि पश्चिम भारतात उत्तम रणनीती आखावीलागेल. तामिळनाडूमध्ये विजय यांचा विजय खूप महत्त्वाचाआहे. त्यांचे वडील ख्रिश्चन आहेत आणि आई हिंदू.जरी ते स्वतः धार्मिकदृष्ट्या सक्रिय नसले, तरीजन्माने ते एक ख्रिश्चन म्हणून नोंदणीकृत आहेत.मात्र तामिळनाडूच्या मतदारांसाठी हा कोणताही मुद्दानव्हता. तिथे राजकारण धर्मापेक्षा जात आणि भाषेवरअधिक आधारित आहे. म्हणूनच भाजपचेअल्पसंख्याक विरोधी राजकारण विजय यांच्याविरोधात कोणतेही मोठे वातावरण निर्माण करू शकलेनाही. यातून हेच दिसते की, भारताच्या सांस्कृतिकआणि राजकीय जीवनात आजही विविधता महत्त्वाचीआहे. तामिळनाडूचे निवडणूक निकाल बंगाल वआसामपेक्षा बरेच वेगळे आहेत. भारतात एवढी मोठीसामाजिक विविधता राष्ट्रीय एकात्मतेसाठी एकसमस्या आहे आणि पश्चिम युरोपप्रमाणे ती ‘एक देश,एक ओळख’ या मॉडेलमध्ये बसवली जाऊ शकते,असे भाजप नेहमी मानत आला आहे. पण भारताच्यासंस्थापकांचा दृष्टिकोन याहून वेगळा होता.तामिळनाडूतील लोकही त्याच जुन्या घटनात्मकदृष्टिकोनाशी सहमत असल्याचे दिसते, ना की हिंदूराष्ट्रवादी विचारांशी. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे) भारतीय राजकारणात एकीकडेलोकशाहीचा विजय होतोय, तर दुसरीकडेलोकशाहीचे मैदान छोटे करण्याचाप्रयत्नही होत आहे. एका ठिकाणी धार्मिकविविधता आहे, तर दुसरीकडे त्यावरहोणारा हल्लाही यशस्वी ठरतो.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: आंबेगाव बुद्रुकमध्ये घरगुती वादातून सुनेने घेतली सासूची जान; आरोपी सून अटकेत
- पुणे: पीएमपीएमएल डेपोमध्ये डिझेलची उधळपट्टी; तासनतास इंजिन सुरू ठेवल्याने प्रशासनावर प्रश्नचिन्ह
- मुंबईतील दुकानांवर मराठीच पाट्या हव्यात; इंग्रजी, उर्दू नामफलकांबाबत शिवसेनेचा आक्रमक पवित्रा
- पुणे मेट्रो: स्वारगेट-कात्रज विस्तारीकरणाच्या कामाला गती; बोगद्याचे सेगमेंट तयार करण्याचे काम सुरू
महाराष्ट्र
- पुणे: आंबेगाव बुद्रुकमध्ये घरगुती वादातून सुनेने घेतली सासूची जान; आरोपी सून अटकेत
- पुणे: पीएमपीएमएल डेपोमध्ये डिझेलची उधळपट्टी; तासनतास इंजिन सुरू ठेवल्याने प्रशासनावर प्रश्नचिन्ह
- मुंबईतील दुकानांवर मराठीच पाट्या हव्यात; इंग्रजी, उर्दू नामफलकांबाबत शिवसेनेचा आक्रमक पवित्रा
- नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आधुनिकीकरणाचा मार्ग मोकळा; मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय
गुन्हा
- पुणे: आंबेगाव बुद्रुकमध्ये घरगुती वादातून सुनेने घेतली सासूची जान; आरोपी सून अटकेत
- पुणे: अनैतिक संबंधांच्या वादातून आईच्या प्रियकराची हत्या; पोलिसांनी सहा जणांना घेतले ताब्यात
- पिंपरी-चिंचवड: आरपीआय नेते अनिल मोरे यांची मोशीत हत्या; हॉटेलमध्ये भरदिवसा थरार
- दिल्लीत निर्भया प्रकरणाची पुनरावृत्ती; चालत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार, दोन आरोपी अटकेत
राजकीय
- नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आधुनिकीकरणाचा मार्ग मोकळा; मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय
- साखर निर्यातीवर ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत बंदी; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
- मोदी सरकारमधील केंद्रीय मंत्र्याच्या मुलावर 'पॉक्सो' अंतर्गत गुन्हा; तेलंगणात खळबळ, नेमकं प्रकरण काय?
- राजकारणात असूनही चिमुरड्यांना न्याय देता येत नसेल, तर आपण फसलो आहोत; आमदार रोहित पवारांची सरकारवर टीका
इतर
- तोंडाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष धोकादायक; दातदुखी किंवा गंभीर त्रास दातांच्या उपचारात उशीर भविष्यात ठरू शकतो महाग!
- लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
मनोरंजन
- कतरिना कैफचा मुलासोबत पहिला मदर्स डे! विहान कौशलसोबतचे क्युट फोटो व्हायरल; विकीने दिले खास गिफ्ट
- दाक्षिणात्य सिनेसृष्टीत खळबळ! गायिका सुचित्राचे त्रिशा कृष्णनवर गंभीर आरोप; थलपती विजयसोबतच्या अफेअरच्या चर्चांनी वेधलं लक्ष!
- प्रभासच्या 'फौजी' चित्रपटाच्या सेटवर शोककळा; भीषण अपघातात क्रू मेंबरचा मृत्यू, शूटिंग तात्पुरते स्थगित!
- बॉक्स ऑफिस धमाका: रितेशच्या 'राजा शिवाजी'ची विक्रमी घोडदौड; अक्षय कुमारचा 'भूत बंगला' २०० कोटींच्या पार
विडियो गॅलेरी

नसरापूर हादरलंय… आणि प्रत्येक आई-बापाच्या काळजात भीतीचं सावट दाटलंय! @punebatamya
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला वैचारिक दिशा देणारे महामानव…
बच्चू कडूंची शिवसेनेत अधिकृत एन्ट्री…मुद्द्यांसाठी राजकारण की नवं राजकीय समीकरण?
देश विदेश
- वेटर ते थेट राष्ट्राध्यक्ष! संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षांचा थक्क करणारा जीवनप्रवास!
- हंताव्हायरसचा धोका! क्रूझवरील ३ जणांच्या मृत्यूनंतर भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका; आता पुढे काय?
- वय ७४ वर्षे आणि ७२ देशांची एकट्याने सफर! ब्रिटनच्या 'गिल आजीं'चा जगप्रवासाचा प्रेरणादायी थरार
- अमेरिकेचा इराणला अंतिम इशारा! 'होर्मुझची सामुद्रधुनी उघडा, अन्यथा बॉम्बहल्ल्यांना तयार राहा'; ट्रम्प यांची थेट धमकी!





















Subscribe to my channel




