न्यायाधीशांच्या निकालांमधील विरोधाभास आणिविलंबांमुळे देशातील लोकांमध्ये संताप वाढत आहे. आजजिल्हा न्यायालयांमध्ये सुमारे 5.88 कोटी खटले प्रलंबितआहेत, तरीही तेथे न्यायाधीशांच्या 5721 रिक्त पदांवरभरती होत नाहीये. सर्व उच्च न्यायालयांमध्येही 63.98लाख खटले प्रलंबित आहेत, तिथेही न्यायाधीशांची 325पदे रिक्त आहेत. सुप्रीम कोर्टाचा विचार केल्यास, 2015 ते 2019 या काळाततिथे सुमारे 60 हजार प्रकरणे प्रलंबित होती. ती वाढून आता93 हजारांच्या वर गेली आहे. जिल्हा व उच्चन्यायालयांमधील न्यायाधीशांची रिक्त पदे भरण्याऐवजीसर्वोच्च न्यायालयात 5 न्यायाधीश वाढवण्यासाठीकायद्यात दुरुस्ती केली जात आहे. सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या वाढल्याने लोकांना लवकर न्यायमिळेल का? याच्याशी संबंधित 5 पैलू समजून घेऊ या. 1. संविधानानुसार बहुतांश प्रकरणांमध्ये अंतिम निकालासाठी उच्च न्यायालय हेच सर्वोच्च न्यायालयअसते. मात्र, प्रभावशाली पक्षकार आणि मोठ्यावकिलांच्या प्रकरणांमध्ये हळूहळू सर्वोच्च न्यायालयातूनच निकाल दिले जाऊ लागले. यामुळे ‘व्हीआयपी जस्टिस’ आणि खटल्यांचा आजार वाढण्यासोबतच विरोधाभासी निकालांचा पूर आला. सबरीमाला प्रकरणाच्यासुनावणीदरम्यान सरन्यायाधीशांनी म्हटले होते की, 2006मध्ये दाखल झालेली याचिका त्याच वेळी कचऱ्याच्याडब्यात टाकली असती, तर न्यायालयीन वाद वाढलानसता. न्यायाधीशांच्या मते, धार्मिक प्रकरणांमध्येन्यायपालिकेने आपली लक्ष्मणरेषा ओलांडू नये. मर्यादितमुद्द्यांवर प्रकरणे लवकर निकाली काढण्याऐवजीलांबलचक तात्त्विक चर्चा सुरू आहेत. यामुळे हजारो इतरखटल्यांचा भार वाढत आहे. 2. संविधान लागू झाल्यानंतर सुप्रीम कोर्टाचे सर्व आठन्यायाधीश एकत्र बसून निवडक खटल्यांमधीलघटनात्मक मुद्दे निश्चित करत असत. खटल्यांची संख्यावाढल्याने ‘डिव्हिजन बेंच’ स्थापन करण्यास सुरुवातझाली. रघुवीर सिंह प्रकरणातील 1989 च्या निकालानुसार,सोयीनुसार दोन किंवा तीन न्यायाधीशांचे खंडपीठ स्थापनकेले जाऊ शकते. न्यायालयीन कामकाजाच्या थेटप्रक्षेपणात लोक पाहत आहेत की, बहुतांश प्रकरणांमध्येआपापसात चर्चा न करताच वरिष्ठ न्यायाधीश आदेशलिहून देतात. यातून अनेक प्रश्न निर्माण होतात. उदाहरणार्थ, न्यायाधीशांनी आधीच निकालावरसहमती दर्शवली होती का? तसे असेल तर मगवकिलांच्या युक्तिवादाचा अर्थ काय? जर कनिष्ठ(ज्युनियर) न्यायाधीशांशी चर्चाच झाली नाही, तरत्यांच्यासोबत खंडपीठात बसण्याची गरज काय? दोनन्यायाधीशांच्या खंडपीठात दुसरे न्यायाधीश सहमतनसतील, तर प्रकरण तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाकडेपाठवले जाईल. त्यामुळे दोनऐवजी तीन न्यायाधीशांच्याखंडपीठाच्या स्थापनेतून न्यायाधीशांची योग्यता आणिअनुभवाचा अधिक चांगला फायदा घेण्याची गरज आहे. 3. पश्चिम बंगालमधील मतदार यादी प्रकरणात जिल्हान्यायालयांच्या न्यायाधीशांनी एका महिन्यात लाखो विवादनिकाली काढले होते. जिल्हा न्यायाधीशांच्या दर्जाचे लोक‘रजिस्ट्रार’ बनतात, ज्यांना जिल्हा न्यायालयात फाशीचीशिक्षा देण्यापर्यंतचा अधिकार असतो. सर्वोच्चन्यायालयाच्या नियमांनुसार रजिस्ट्रारला मूळ कागदपत्रे,अनुवादित प्रत, कोर्ट फी प्रकरणांमध्ये सवलतीचा अर्ज,खटल्यांचे लिस्टिंग आणि नियमित अर्जांच्यानिकालासाठी न्यायालयीन आदेश पारित करण्याचाअधिकार मिळायला हवा. यामुळे कनिष्ठ वकिलांनायुक्तिवाद करण्याची संधी मिळण्यासोबतच न्यायाधीशांनामुख्य प्रकरणाच्या सुनावणीसाठी अधिक वेळ मिळेल. 5. सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांमध्ये 2020 मध्येझालेल्या बदलानुसार जामीन, खटल्यांचे हस्तांतरणयांसारख्या प्रकरणांची सुनावणी एकल पीठ करू शकते.उल्लेखनीय बाब म्हणजे, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशहोण्यापूर्वी बहुतांश न्यायाधीश उच्च न्यायालयाचे मुख्यन्यायाधीश म्हणून सर्वशक्तिमान असतात. सर्वोच्चन्यायालयाच्या धर्तीवर जर उच्च न्यायालयातहीन्यायाधीशांचे निवृत्तीचे वय 65 वर्षे झाले, तर क्वचितचएखादे मुख्य न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयात ‘ज्युनियरजज’ म्हणून पदोन्नती घेणे पसंत करतील.
त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांनुसार बहुतांशखटल्यांची सुनावणी एका न्यायाधीशाद्वारे केली जाऊशकते. यामुळे न्यायाधीशांची संख्या न वाढवताही प्रलंबितखटल्यांचा भार कमी होऊ शकतो. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) संविधानानुसार बहुतांश प्रकरणांत अंतिमनिकालासाठी उच्च न्यायालय हेच सर्वोच्चन्यायालय असते. मात्र, सध्या लांबलचकतात्त्विक चर्चा सुरू आहेत. यामुळे हजारोप्रकरणांची सुनावणी लांबणीवर पडतआहे आणि खटल्यांचा भार वाढत आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: आंबेगाव बुद्रुकमध्ये घरगुती वादातून सुनेने घेतली सासूची जान; आरोपी सून अटकेत
- पुणे: पीएमपीएमएल डेपोमध्ये डिझेलची उधळपट्टी; तासनतास इंजिन सुरू ठेवल्याने प्रशासनावर प्रश्नचिन्ह
- मुंबईतील दुकानांवर मराठीच पाट्या हव्यात; इंग्रजी, उर्दू नामफलकांबाबत शिवसेनेचा आक्रमक पवित्रा
- पुणे मेट्रो: स्वारगेट-कात्रज विस्तारीकरणाच्या कामाला गती; बोगद्याचे सेगमेंट तयार करण्याचे काम सुरू
महाराष्ट्र
- पुणे: आंबेगाव बुद्रुकमध्ये घरगुती वादातून सुनेने घेतली सासूची जान; आरोपी सून अटकेत
- पुणे: पीएमपीएमएल डेपोमध्ये डिझेलची उधळपट्टी; तासनतास इंजिन सुरू ठेवल्याने प्रशासनावर प्रश्नचिन्ह
- मुंबईतील दुकानांवर मराठीच पाट्या हव्यात; इंग्रजी, उर्दू नामफलकांबाबत शिवसेनेचा आक्रमक पवित्रा
- नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आधुनिकीकरणाचा मार्ग मोकळा; मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय
गुन्हा
- पुणे: आंबेगाव बुद्रुकमध्ये घरगुती वादातून सुनेने घेतली सासूची जान; आरोपी सून अटकेत
- पुणे: अनैतिक संबंधांच्या वादातून आईच्या प्रियकराची हत्या; पोलिसांनी सहा जणांना घेतले ताब्यात
- पिंपरी-चिंचवड: आरपीआय नेते अनिल मोरे यांची मोशीत हत्या; हॉटेलमध्ये भरदिवसा थरार
- दिल्लीत निर्भया प्रकरणाची पुनरावृत्ती; चालत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार, दोन आरोपी अटकेत
राजकीय
- नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आधुनिकीकरणाचा मार्ग मोकळा; मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय
- साखर निर्यातीवर ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत बंदी; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
- मोदी सरकारमधील केंद्रीय मंत्र्याच्या मुलावर 'पॉक्सो' अंतर्गत गुन्हा; तेलंगणात खळबळ, नेमकं प्रकरण काय?
- राजकारणात असूनही चिमुरड्यांना न्याय देता येत नसेल, तर आपण फसलो आहोत; आमदार रोहित पवारांची सरकारवर टीका
इतर
- तोंडाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष धोकादायक; दातदुखी किंवा गंभीर त्रास दातांच्या उपचारात उशीर भविष्यात ठरू शकतो महाग!
- लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
मनोरंजन
- कतरिना कैफचा मुलासोबत पहिला मदर्स डे! विहान कौशलसोबतचे क्युट फोटो व्हायरल; विकीने दिले खास गिफ्ट
- दाक्षिणात्य सिनेसृष्टीत खळबळ! गायिका सुचित्राचे त्रिशा कृष्णनवर गंभीर आरोप; थलपती विजयसोबतच्या अफेअरच्या चर्चांनी वेधलं लक्ष!
- प्रभासच्या 'फौजी' चित्रपटाच्या सेटवर शोककळा; भीषण अपघातात क्रू मेंबरचा मृत्यू, शूटिंग तात्पुरते स्थगित!
- बॉक्स ऑफिस धमाका: रितेशच्या 'राजा शिवाजी'ची विक्रमी घोडदौड; अक्षय कुमारचा 'भूत बंगला' २०० कोटींच्या पार
विडियो गॅलेरी

नसरापूर हादरलंय… आणि प्रत्येक आई-बापाच्या काळजात भीतीचं सावट दाटलंय! @punebatamya
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला वैचारिक दिशा देणारे महामानव…
बच्चू कडूंची शिवसेनेत अधिकृत एन्ट्री…मुद्द्यांसाठी राजकारण की नवं राजकीय समीकरण?
देश विदेश
- वेटर ते थेट राष्ट्राध्यक्ष! संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षांचा थक्क करणारा जीवनप्रवास!
- हंताव्हायरसचा धोका! क्रूझवरील ३ जणांच्या मृत्यूनंतर भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका; आता पुढे काय?
- वय ७४ वर्षे आणि ७२ देशांची एकट्याने सफर! ब्रिटनच्या 'गिल आजीं'चा जगप्रवासाचा प्रेरणादायी थरार
- अमेरिकेचा इराणला अंतिम इशारा! 'होर्मुझची सामुद्रधुनी उघडा, अन्यथा बॉम्बहल्ल्यांना तयार राहा'; ट्रम्प यांची थेट धमकी!





















Subscribe to my channel




